मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्या मनाचे बोल..

सोहम कामत ·
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....

सुख म्हणजे काय असते?

निनाव ·
लेखनविषय:
काव्यरस
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!

काही क्षणिका - स्त्री

विवेकपटाईत ·

जव्हेरगंज Sun, 07/17/2016 - 01:21
वस्त्रांत देह स्त्रीचा पुरुषांनी गुंडाळला. भोगदासी झाली स्त्री त्या क्षणापासूनच.
हे काय पटलं नाही बुवा! आणि बाकीची दोनतर समजलीच नाहीत :(

माहितगार Sun, 07/17/2016 - 08:52
पहिल कडव तर्कात न बसणारं काहीही आहे. नंतरची कडवी सती उदात्तीकरण विरोधी कायद्याचे उल्लंघन करत नाहीत ना अशी प्रथमदर्शनी साशंकता वाटते आणि संपादकांनी ती वगळलेल बरी रहावीत.

In reply to by माहितगार

विवेकपटाईत Sun, 07/17/2016 - 11:24
माहितगार साहेब, राणी पद्मिनीची कथा ऐतिहासिक आहे, स्वत:चे सत्व वाचविण्यासाठी तिने अग्नीत उडी घेतली. अन्यथा पुरुषी वासनेला बळी पडली असती. त्या दृष्टीने पहा.

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Sun, 07/17/2016 - 11:33
हा तुमच्या मनावर ठसलेला योनीशुचितेचा प्रभाव नाहीना हा वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. यात नाण्याची दुसरी बाजू जर जईवच पणाला लावायचा असेल तर स्त्री असली तरीही झाशीच्या राणीप्रमाणे रणांगणावर लावला जावयास हवा किंवा स्वतःस शक्य न झाल्यास जिवंत राहून पुढील पिढी कडून अपराध्यांना दंड होईल अथवा पुन्हा अशा गोष्टी न होणारी उचित व्यवस्था प्रस्थापित होईल यासाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले जावयास हवे. सती प्रथेचे उदात्तीकरण हा त्यासाठी उचित मार्ग नव्हे. सती प्रथेच्या उदात्तीकरणाचा मी निषेध करतो.

झेन Sun, 07/17/2016 - 11:15
या लेखका कडून अनपेक्षीत, कदाचीत स्रि स्वातंत्र्याचा हा अजून एक फंडा असावा.

In reply to by झेन

माहितगार Sun, 07/17/2016 - 11:35
स्वातंत्र्यासाठी झाशीच्या राणीप्रमाणे जीव रणांगणावर लावावयास हवा, योनीशुचितेसाठी जीव देऊन नव्हे.

In reply to by झेन

माहितगार Sun, 07/17/2016 - 12:40
आदर्श छत्रपती राजारामांच्या पत्नी ताराबाईंचाही घेता येऊ शकतो जिने राजारामाच्या मृत्यूनंतर अत्यंत कठीण परिस्थितीत मराठी सैन्याचे नेतृत्व केले. तिने खरे स्वातंत्र्याचे रक्षण केले. rani tarabai

पैसा Sun, 07/17/2016 - 13:10
सतीचे उदात्तीकरण नको. इतिहासातील घटना आहे. इतिहासात राहू दे. आपल्याकडे स्त्रीबाबत दृष्टीकोनात दोन ठळक मतप्रवाह दिसतात, एक तर स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर. ते पवित्र ठेवायचा प्रयत्न करा. एखादी वस्तू आपल्या मालकीची रहात नसेल तर नाहिशी करून टाका. किंवा मग तिला देवी बनवा. राजस्थानात मीराबाईसारखी बंडखोर स्त्री होऊन गेली, तशी पद्मिनी ही जुन्या परंपरांचे प्रतीक म्हणावे अशी स्त्री तिथेच जन्मली. पद्मिनीबद्दलच्या सगळ्या कथा आताच्या दृष्टीने पाहता स्त्री ही मालकीची वस्तू समजून लिहिल्यासारख्या वाटतात. तेव्हाची परिस्थिती पाहता त्या लोकांना काय वाटत होते हे आपण आताच्या कसोट्या लावून चूक बरोबर ठरवू शकत नाही. इतिहास आहे तसा स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मग त्याचे उदात्तीकरण नको किंवा ते कलंक वाटून घेणेही नको. महाराष्ट्रातही जिजाबाई, ताराबाई अशा तेजस्वी स्त्रिया झाल्या तशा पुतळाबाई, रमाबाई यासुद्धा त्याच काळात सती गेल्या. मात्र महाराष्ट्रात पुतळाबाई, रमाबाई यांच्यावर सतीत्वाचे गोडवे गाणार्‍या कथा कविता स्वतंत्रपणे रचल्या गेल्या नाहीत. याचे कारण राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या लोकांत विचारांमधे फरक होता हे आहे का? रजपूत कडवे लढवय्ये असले तरी राजस्थान बहुतांश दिल्लीश्वरांच्या गुलामगिरीत सुख मानण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचला होता. महाराष्ट्रात तसे वातावरण कधी तयार झाले नाही. योनिशुचितेचा मुद्दा ठीक. पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल

In reply to by पैसा

माहितगार Sun, 07/17/2016 - 13:20
..पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल
भारतीय पौराणिक कथात दुर्गा आणि कालीच्या प्रतिकार प्रेरणा कथा येतात. अत्याचारी व्यक्ती सोबत जुलमाचा सहवास करावाच लागला तर स्वतःला पेटवण्याचा विचार करण्यापेक्षा अत्याचारी व्यक्तीस पेटवणे ऐतिहासिक काळातही शक्य असावे प्रश्न मानसिक बळाचा असावा. जर अत्याचारी व्यक्ति अत्याचार करुन गेली आहे तर पुढच्या पिढीत एक ताराबाई एक शिवाजी घडवण्याचा विचार व्हावयास हवा. व्हिक्टीम ब्लेमींगमुळे लोकनिंदेचा प्रवाद येत असेल अथवा लोकनिंदेमुळे आत्मसन्मानाला धक्का लागत असेल तर योनीशुचितेच्या भ्रामक कल्पना व्यक्ति आणि समष्टीतून मुळासहीत उखडून टाकल्या जावयास हव्यात किंवा कसे.

In reply to by माहितगार

पैसा Sun, 07/17/2016 - 13:30
इतिहासाचे गोडवे गाण्यापेक्षा भविष्यात चुका कमी कशा करता येतील हे बघितले पाहिजे. बलात्कारामुळे लोकनिंदेला घाबरून कोसळणार्‍या किती आणि स्वतःला नको असलेली गोष्ट दुसर्‍याचे बळ आपल्याहून अधिक ठरले म्हणून करणे भाग पडल्याच्या दु:खाने कोसळणार्‍या किती याचा अभ्यास व्हावा असे मात्र वाटते.

जव्हेरगंज Sun, 07/17/2016 - 01:21
वस्त्रांत देह स्त्रीचा पुरुषांनी गुंडाळला. भोगदासी झाली स्त्री त्या क्षणापासूनच.
हे काय पटलं नाही बुवा! आणि बाकीची दोनतर समजलीच नाहीत :(

माहितगार Sun, 07/17/2016 - 08:52
पहिल कडव तर्कात न बसणारं काहीही आहे. नंतरची कडवी सती उदात्तीकरण विरोधी कायद्याचे उल्लंघन करत नाहीत ना अशी प्रथमदर्शनी साशंकता वाटते आणि संपादकांनी ती वगळलेल बरी रहावीत.

In reply to by माहितगार

विवेकपटाईत Sun, 07/17/2016 - 11:24
माहितगार साहेब, राणी पद्मिनीची कथा ऐतिहासिक आहे, स्वत:चे सत्व वाचविण्यासाठी तिने अग्नीत उडी घेतली. अन्यथा पुरुषी वासनेला बळी पडली असती. त्या दृष्टीने पहा.

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Sun, 07/17/2016 - 11:33
हा तुमच्या मनावर ठसलेला योनीशुचितेचा प्रभाव नाहीना हा वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. यात नाण्याची दुसरी बाजू जर जईवच पणाला लावायचा असेल तर स्त्री असली तरीही झाशीच्या राणीप्रमाणे रणांगणावर लावला जावयास हवा किंवा स्वतःस शक्य न झाल्यास जिवंत राहून पुढील पिढी कडून अपराध्यांना दंड होईल अथवा पुन्हा अशा गोष्टी न होणारी उचित व्यवस्था प्रस्थापित होईल यासाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले जावयास हवे. सती प्रथेचे उदात्तीकरण हा त्यासाठी उचित मार्ग नव्हे. सती प्रथेच्या उदात्तीकरणाचा मी निषेध करतो.

झेन Sun, 07/17/2016 - 11:15
या लेखका कडून अनपेक्षीत, कदाचीत स्रि स्वातंत्र्याचा हा अजून एक फंडा असावा.

In reply to by झेन

माहितगार Sun, 07/17/2016 - 11:35
स्वातंत्र्यासाठी झाशीच्या राणीप्रमाणे जीव रणांगणावर लावावयास हवा, योनीशुचितेसाठी जीव देऊन नव्हे.

In reply to by झेन

माहितगार Sun, 07/17/2016 - 12:40
आदर्श छत्रपती राजारामांच्या पत्नी ताराबाईंचाही घेता येऊ शकतो जिने राजारामाच्या मृत्यूनंतर अत्यंत कठीण परिस्थितीत मराठी सैन्याचे नेतृत्व केले. तिने खरे स्वातंत्र्याचे रक्षण केले. rani tarabai

पैसा Sun, 07/17/2016 - 13:10
सतीचे उदात्तीकरण नको. इतिहासातील घटना आहे. इतिहासात राहू दे. आपल्याकडे स्त्रीबाबत दृष्टीकोनात दोन ठळक मतप्रवाह दिसतात, एक तर स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर. ते पवित्र ठेवायचा प्रयत्न करा. एखादी वस्तू आपल्या मालकीची रहात नसेल तर नाहिशी करून टाका. किंवा मग तिला देवी बनवा. राजस्थानात मीराबाईसारखी बंडखोर स्त्री होऊन गेली, तशी पद्मिनी ही जुन्या परंपरांचे प्रतीक म्हणावे अशी स्त्री तिथेच जन्मली. पद्मिनीबद्दलच्या सगळ्या कथा आताच्या दृष्टीने पाहता स्त्री ही मालकीची वस्तू समजून लिहिल्यासारख्या वाटतात. तेव्हाची परिस्थिती पाहता त्या लोकांना काय वाटत होते हे आपण आताच्या कसोट्या लावून चूक बरोबर ठरवू शकत नाही. इतिहास आहे तसा स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मग त्याचे उदात्तीकरण नको किंवा ते कलंक वाटून घेणेही नको. महाराष्ट्रातही जिजाबाई, ताराबाई अशा तेजस्वी स्त्रिया झाल्या तशा पुतळाबाई, रमाबाई यासुद्धा त्याच काळात सती गेल्या. मात्र महाराष्ट्रात पुतळाबाई, रमाबाई यांच्यावर सतीत्वाचे गोडवे गाणार्‍या कथा कविता स्वतंत्रपणे रचल्या गेल्या नाहीत. याचे कारण राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या लोकांत विचारांमधे फरक होता हे आहे का? रजपूत कडवे लढवय्ये असले तरी राजस्थान बहुतांश दिल्लीश्वरांच्या गुलामगिरीत सुख मानण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचला होता. महाराष्ट्रात तसे वातावरण कधी तयार झाले नाही. योनिशुचितेचा मुद्दा ठीक. पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल

In reply to by पैसा

माहितगार Sun, 07/17/2016 - 13:20
..पण बलात्कारात शारीरिक हिंसेप्रमाणे मानसिक हिंसाही होत असते. एका व्यक्तीचा निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जातो, बलात्कार्‍याकडून तिचे माणूस असणेच नाकारले जाते, त्यापेक्षा मरण पत्करले असे कोणाला वाटू शकेल का? शरीराच्या जखमा बर्‍या होतात, पण आत्मसन्मानाला लागलेला धक्का सोसणे एखाद्याला/एखादीला फार कठीण जाऊ शकेल
भारतीय पौराणिक कथात दुर्गा आणि कालीच्या प्रतिकार प्रेरणा कथा येतात. अत्याचारी व्यक्ती सोबत जुलमाचा सहवास करावाच लागला तर स्वतःला पेटवण्याचा विचार करण्यापेक्षा अत्याचारी व्यक्तीस पेटवणे ऐतिहासिक काळातही शक्य असावे प्रश्न मानसिक बळाचा असावा. जर अत्याचारी व्यक्ति अत्याचार करुन गेली आहे तर पुढच्या पिढीत एक ताराबाई एक शिवाजी घडवण्याचा विचार व्हावयास हवा. व्हिक्टीम ब्लेमींगमुळे लोकनिंदेचा प्रवाद येत असेल अथवा लोकनिंदेमुळे आत्मसन्मानाला धक्का लागत असेल तर योनीशुचितेच्या भ्रामक कल्पना व्यक्ति आणि समष्टीतून मुळासहीत उखडून टाकल्या जावयास हव्यात किंवा कसे.

In reply to by माहितगार

पैसा Sun, 07/17/2016 - 13:30
इतिहासाचे गोडवे गाण्यापेक्षा भविष्यात चुका कमी कशा करता येतील हे बघितले पाहिजे. बलात्कारामुळे लोकनिंदेला घाबरून कोसळणार्‍या किती आणि स्वतःला नको असलेली गोष्ट दुसर्‍याचे बळ आपल्याहून अधिक ठरले म्हणून करणे भाग पडल्याच्या दु:खाने कोसळणार्‍या किती याचा अभ्यास व्हावा असे मात्र वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
(१) वस्त्रांत देह स्त्रीचा पुरुषांनी गुंडाळला. भोगदासी झाली स्त्री त्या क्षणापासूनच. (२) पद्मिनीने म्हणे चितेत उडी घेतली. आगीत वासनेच्या नाही ती जाळली. (३) देह वासनेचा अग्नीत हा जाळला उरले फक्त आता अमर प्रेम तराणे.

सैराट - काव्यांजली

जव्हेरगंज ·

मला भित्तिपत्रकं आणि त्याची तिच्यापर्यन्त पोहोचण्याची आयडिया आवडली. सालं मी इतक्या कविता केल्या आमची आर्ची कधी वाचेल काय माहिती. ;) आर्ची नुसती भेटायला बोलावती, नुसतं भेटायला बोलून काय उपयोग ? जेव्हा बघावं वाटायचं तेव्हा तुझ्या गल्लीत नुसता तुला कितीदा तरी पाहुन गेलोय. आज मी नाराज हाय आर्चे. तुझमेँ और मुझमे फर्क है सिर्फ इतना, तेरा कुछ कुछ हूँ मै और मेरा सब कुछ है तू परशा बिरुटे :)

सायकलस्वार Wed, 05/11/2016 - 20:41
तुमची काव्यांजली तर आमची श्रद्धांजली *** एक होता गावठी पंटर त्याला दिसली ॲम्बॅसिडर खिडकी खोलली कारची तर आतमंदी हुती आर्ची झटक्यात गेला आत दोगंबी आली रंगात पाटील आला अंगणात लाथ बसली .............

खटपट्या Wed, 05/11/2016 - 22:53
आर्ची मोड ऑन ऐ पोराव, बस करा कवीता, गप गुमान आप्ली कामं करा, मर्टीत सांगीतल्यालं कळत नाय, इंग्लीश मदी सांगू ?? आर्ची मोड ऑफ..

जव्हेरगंज गुरुवार, 05/12/2016 - 22:24
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

उडन खटोला Fri, 05/13/2016 - 16:47
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले ) लेखक- वाचून झाल्यावर ताबडतोब share करा हा पण खुप कमाई करेल

जव्हेरगंज Sun, 05/15/2016 - 16:03
एका मुलाखतीत नागराजने म्हटलेल्या दोन कविता खाली देत आहेत! (नागराज मंजुळे लिखित) ••••••••• आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे, त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली ••••••••• उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली कुणास ठाऊक, कशी मनात अंकुरली कविता पृथ्वीला कशी सुचली झाडे?

मला भित्तिपत्रकं आणि त्याची तिच्यापर्यन्त पोहोचण्याची आयडिया आवडली. सालं मी इतक्या कविता केल्या आमची आर्ची कधी वाचेल काय माहिती. ;) आर्ची नुसती भेटायला बोलावती, नुसतं भेटायला बोलून काय उपयोग ? जेव्हा बघावं वाटायचं तेव्हा तुझ्या गल्लीत नुसता तुला कितीदा तरी पाहुन गेलोय. आज मी नाराज हाय आर्चे. तुझमेँ और मुझमे फर्क है सिर्फ इतना, तेरा कुछ कुछ हूँ मै और मेरा सब कुछ है तू परशा बिरुटे :)

सायकलस्वार Wed, 05/11/2016 - 20:41
तुमची काव्यांजली तर आमची श्रद्धांजली *** एक होता गावठी पंटर त्याला दिसली ॲम्बॅसिडर खिडकी खोलली कारची तर आतमंदी हुती आर्ची झटक्यात गेला आत दोगंबी आली रंगात पाटील आला अंगणात लाथ बसली .............

खटपट्या Wed, 05/11/2016 - 22:53
आर्ची मोड ऑन ऐ पोराव, बस करा कवीता, गप गुमान आप्ली कामं करा, मर्टीत सांगीतल्यालं कळत नाय, इंग्लीश मदी सांगू ?? आर्ची मोड ऑफ..

जव्हेरगंज गुरुवार, 05/12/2016 - 22:24
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

उडन खटोला Fri, 05/13/2016 - 16:47
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले ) लेखक- वाचून झाल्यावर ताबडतोब share करा हा पण खुप कमाई करेल

जव्हेरगंज Sun, 05/15/2016 - 16:03
एका मुलाखतीत नागराजने म्हटलेल्या दोन कविता खाली देत आहेत! (नागराज मंजुळे लिखित) ••••••••• आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे, त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली ••••••••• उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली कुणास ठाऊक, कशी मनात अंकुरली कविता पृथ्वीला कशी सुचली झाडे?
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

सदाफुली

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

विजय पुरोहित Sun, 04/10/2016 - 09:12
http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL Sat, 04/09/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री Mon, 04/11/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

In reply to by mandarbsnl

विजय पुरोहित Sun, 04/10/2016 - 09:12
http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL Sat, 04/09/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री Mon, 04/11/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

नाखु ·

In reply to by चौकटराजा

नाखु Tue, 03/22/2016 - 13:55
संहीतेत आहे तसेच घेतले अता तुम्ही म्हणताय म्हणून मीटरसाठी "बुवांना" कौल लावतो

In reply to by टवाळ कार्टा

mugdhagode Tue, 04/12/2016 - 18:20
बाजीराव किती मोहरले होते व आपल्या दोघींची ई . डी. डी. कधी, यावर काशी व मस्तानीची कुजबुज सुरु आहे . असा तो सिंबोल आहे.

In reply to by प्रचेतस

mugdhagode Tue, 04/12/2016 - 18:55
मनी वसे ते स्वप्नी दिसे. आठवडाभर गायनॅक पोस्टिंग केल्यावर तेच दिसणार ना ?

In reply to by mugdhagode

प्रचेतस Tue, 04/12/2016 - 19:02
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं जग वायलं, घरी आल्यावर ते विसरायचं. बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. मन प्रसन्न ठेवायचं जमेल ना गो तुला?

In reply to by प्रचेतस

नाखु Wed, 04/13/2016 - 16:57
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. (हे सहज जमण्यासारखं सांगीतलयं तुम्ही) मन प्रसन्न ठेवायचं (याच्या साठी किती अवतार घ्यावे लागतील ते खुद्द "दत्तगुरु"सुद्दा सांगू शकणार नाहीत.)

In reply to by चौकटराजा

नाखु Tue, 03/22/2016 - 13:55
संहीतेत आहे तसेच घेतले अता तुम्ही म्हणताय म्हणून मीटरसाठी "बुवांना" कौल लावतो

In reply to by टवाळ कार्टा

mugdhagode Tue, 04/12/2016 - 18:20
बाजीराव किती मोहरले होते व आपल्या दोघींची ई . डी. डी. कधी, यावर काशी व मस्तानीची कुजबुज सुरु आहे . असा तो सिंबोल आहे.

In reply to by प्रचेतस

mugdhagode Tue, 04/12/2016 - 18:55
मनी वसे ते स्वप्नी दिसे. आठवडाभर गायनॅक पोस्टिंग केल्यावर तेच दिसणार ना ?

In reply to by mugdhagode

प्रचेतस Tue, 04/12/2016 - 19:02
असं कसं गो मुग्धे. डॉक्टरचं जग वायलं, घरी आल्यावर ते विसरायचं. बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. मन प्रसन्न ठेवायचं जमेल ना गो तुला?

In reply to by प्रचेतस

नाखु Wed, 04/13/2016 - 16:57
बासुंदी पेढे छान मिळतात कुरुंदवाडात, ते खायचे. (हे सहज जमण्यासारखं सांगीतलयं तुम्ही) मन प्रसन्न ठेवायचं (याच्या साठी किती अवतार घ्यावे लागतील ते खुद्द "दत्तगुरु"सुद्दा सांगू शकणार नाहीत.)
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. .........

पहिली चाचणी

कवि मनाचा ·

गणेशा Mon, 03/07/2016 - 14:33
डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी. मस्त एकदम

गणेशा Mon, 03/07/2016 - 14:33
डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी. मस्त एकदम
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

फुल्लोर

ऊध्दव गावंडे ·
लेखनविषय:
झाळं आंब्याचं हिरवं कसं फुलारुनं आलं नवरीच्या वानी पिव्वी जशी लपेटली शालं

गद्य-पद्य

कवि मनाचा ·
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य