बुफे,अथवा खड भोजन
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा ,
आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा ,
भोजनासी गर्दी झाली भारी ,
करती पहा कैसी मारामारी ,
गर्दी करती अन्ना भोवती ,
जैसी गिधाडे भक्षा भोवती ,
कोणी करेना कोणाची पर्वा ,
भ
काव्यरस
मिसळपाव
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.