मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भ्रष्ट भारतीय पत्रकारिता

बेभान ·

सुहास.. 23/12/2010 - 20:35
लेख : भ्रष्ट भारतीय पत्रकारिता लेखक : बेभान (कार्यकाल २ वर्षे ७ महिने.) शब्द : अंदाजे १५० ओळी : १३ विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा. लेखाच्या सुरवातीच्या वाक्यातच लेखक मिसळपाववर येणार्‍या लिखाणामध्ये ए.राजा या मंत्र्याने,देशाला हादरवून ठेवलेल्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत मिसळपाव वरील लेखक उदासिन का आहेत असा प्रश्न विचारुन अवांतराला आंमत्रण देतात. लेखाचा विषय हा " भ्रष्ट भारतीय पत्रकारिता " असा असला तरी लेखकाने स्वताच दोन वर्तमानपत्रातील लिंका दिल्या आहेत व त्यावर पत्रकारिता याविषयावर चर्चा करावी असे सहेतुक कळविले आहे, त्यात हा विषय जुना जरी असला तरी नव्याने उघडल्याने त्यास कलाटणी मिळेल अशी आशा ही तो करतो. ' भारतीय पत्रकारिता भ्रष्ट असणे किंवा नसणे ' या चर्चेच्या प्रस्ताव दाखल करताना ,लेखकाने कोणे एके काळी गाजलेले ,स्टींग ऑपरेशनने भरपुर, 'तरुण तेजपाल'चे भाजपावर आग्यामोहोळ उठविणारे प्रकरण उदाहरणा दाखल दिले आहे (काल-परवा कोण्या एका मंत्र्याच्या मुलाखतीत भाजपाच्या मंत्र्याने याच प्रकरणापायी राजिनामे दिले नाहीत असे भर दुरचित्रवाणीच्या कुठल्याश्या वाहिनीसमोर सांगितले हा लेखकाच्या लेखन-विषयाशी असलेला निव्वळ योगायोग आहे असे समजावे.) शिवाय , कळमारी...माफ करा..कलमाडीचे कॉमन-वेल्थ प्रकरण देखील दाखल्यावानगी लेखकाने समोर आणले आहे. त्या भ्रष्टाचारा-प्रकरणी त्या प्रकरणाच्या बातम्या अचानक गायब व्हायचे काय कारण आहे असेही लेखक म्हणतो. सध्या ते प्रकरण न्याय -प्रविष्ट आहे (आदर्श प्रकरण ही. ) याचा लेखकास विसर पडला असावा. शिवाय ते प्रकरण ही मिडियानेच बाहेर काढले याचा ही लेखकास विसर पडलेला दिसत आहे. बेभान आपल्या नावाला जागत आहेत की काय अशी शंका दोन मिनीटे आल्याशिवाय रहात नाही. अवांतर : अवांतरात दिलेली माहीती दोन आठवड्यांपुर्वीची आहे. ती दाढीतल्या दाढीत हसणार्‍या शेखर कपुरांची टिप्पणी हास्यास्पद जरी असली तरी लेखकाने ती इथे देण्याचा संदर्भ समजला नाही याची नोंद घ्यावी. मिपाकर इग्रंजी वर्तमानपत्रे वाचत नाहीत असा लेखकाचा समज झालेला दिसतो आहे. धन्यवाद !

In reply to by सुहास..

चिंतामणी 24/12/2010 - 00:55
विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा. ऐवजी विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या आणि पॉपकॉर्नचा खप वाढविणारा धागा. ;)

In reply to by सुहास..

बेभान 24/12/2010 - 11:18
सुहासराव टिप्पणीबद्दल धन्यवाद...!! आपला प्रतिसाद आमच्यासारख्या अतिसामान्य/टूकार लेखकासाठी खूप प्रेरणादायी आहे. लेख भरकटलेला असल्याचे कारणे बरीच आहेत. मुळात लेखनाचा आणि आमचा लांब-लांब पर्यंत संबंध नाही. हा पदार्थ कशाबरोबर खातात हेच मुळी आम्हाला माहीत नाही. तरीही ब-याच दिवसानंतर /महिन्यानंतर असले धाडस केले (मनात कुठेतरी भीती होतीच आपल्यासारख्या व्यक्तींना मिपावर हे अतिक्रमण आवडणार नाही म्हणून) . मला जर माहिती असते की इथे लेखकाच्या कार्यकालावर, त्याच्या लेखनाची शब्दसंख्या, ओळी इ. वर त्याचे प्रतिसाद अवलंबून असतात तर हे धाडस आमच्याकडून कधीच झाले नसते तरीही हा अनुभव आम्हाला शहाणपण देवून गेला असेच म्हणेन. आमच्या या लेखनामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या निराशेच्या लाटेबद्दल क्षमस्व. आशा करतो की तुम्ही आम्हाला माफ कराल. मिसळपाव हा पहिल्यापासून आमच्यासारख्यांसाठी एक माहितीचा उगम आहे. इथे आपल्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तींकडून काहीतरी शहाणपण शिकावे, माहीती मिळावी एवढीच (आमच्यासारख्यांची) अपेक्षा असते. आमचा हेतू ज्वलंत / टिआरपी खेचण्यासाठी / झाडावर मचाणांची संख्या वाढविण्यासाठी अजिबात नव्हता. असो मिपा हे फक्त आपल्यासारख्या प्रतिभावंत, लेखनशैलीची जाण असलेल्या लोकंसाठीच आहे हे पुन्हा लक्षात आले. हो पण निर्धास्त रहा आपल्याला यापुढे असले भिकार लेख (किमान आमच्याकडून तरीही) इथे पहायला मिळणार नाहीत याची काळजी घेवू. _/\_

विकि 24/12/2010 - 00:19
भ्रष्ट भारतीय पत्रकारिता हे जे लिहीले आहे तेच चुकीचे आहे. पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात. सग़ळ्यांना एका मापात तोलू नका. बेभान रावांना भारतीय पत्रकारांच्या कोणत्या प्रकाराबद्दल माहिती हवी आहे,. कारण पत्रकारांचे बरेच प्रकार असतात. प्रसारमाध्यमे होती म्हणूनच आतापर्यंत कितीतरी प्रकरणे बाहेर आली. तेव्हा दहा , पंधरा जणांमुळे अख्खी पत्रकारीता भ्रष्ट झाली असे तुम्ही म्हणू नाही शकत. पण पत्रकारितेत थोडे व्यावहारीकपण आले आहे. ते कसे ते पहा ? सर्व वृत्तपत्रे कोणाच्या हातात आहेत . मालकांच्या , मालक कोण ? भांडवलदार , राज्यकर्ता. इथे पत्रकार आपली भूमिका मांडणार कसा? जाहिरांतीचा जमाना आहे.,पण एक आहे , आज नव्या पिढीत चांगला पत्रकार दिसत नाही. कारण लोकांनाच बौध्दीक वाचन आवडत नाही. तसेच , आज जनतेच्या हातात " माहितीचा अधिकार " यासारखे शस्त्र आहे. त्याचा वापर करून कितीतरी गोपनिय माहीती मिळवता येत आहे. आता बेभान राव मी थोडक्यात म्हणणे मांडले ,तुम्हाला काही वाटल्यास विचारा.

In reply to by विकि

पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात. सैन्य भ्रष्ट होऊ शकत नाही सैनिक भ्रष्ट होऊ शकतात. पण बहुसंख्य सैनिक भ्रष्ट असतील तर सैन्य भ्रष्ट आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय असणार का ? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 24/12/2010 - 11:51
रोचक प्रतिसाद. यावर अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

In reply to by अवलिया

नरेशकुमार 24/12/2010 - 18:59
चालु द्या अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद चला माझि एक प्रतिक्रिया झालि. आता अजुन कोनाचि बाकि राहिलि ?

चिरोटा 24/12/2010 - 09:50
तुमचं भारतीय पत्रकारितेवरचं काय मत आहे?
ईतर-पाश्चात्य देशांतल्या पत्रकारितेसारखीच आहे.प्रामाणिकपणे संशोधन करून राजकारण्यांना अडचणीत आणणारे अनेक पत्रकार आहेत.शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा खोलवर अभ्यास करुन सरकारला अडचणीत आणणारे (पी.साईनाथ) पत्रकार आहेत. गेल्या काही वर्षात Investigative journalism भारतात रुजला आहे ही चांगली गोष्ट आहे. ईतर क्षेत्रांप्रमाणे काही काळ्या बाजु आहेतच.

मनीषा 24/12/2010 - 12:44
बातमी ही सनसनाटी असायला पाहिजे .. मग त्यात सत्यतेचा अंश असो /नसो हे आजकालच्या बहुसंख्य ( काही सन्माननीय अपवाद आहेत ) पत्रकारांचे मार्गदर्शक तत्व आहे . पत्रकार हा निरपेक्ष असावा आणि त्याने बातमी आहे तशी लोकांपर्यंत पोहोचवावी त्यावर स्वतःचे मत काय आहे ? किंवा त्या बातमीचा त्याच्या दृष्टीकोनातून काय अर्थ आहे हे सांगणे अपेक्षित नाही . बातमीचे विष्लेशण करण्याचे काम अभ्यासकांवर किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींवर सोपवायला पाहिजे .. कुठल्या बातमीला किती महत्व आणि स्थान द्यायचे याचे तारतम्य बाळगणे जरूरीचे आहे असे वाटते . तसेच आपल्या हाती पत्रकारितेचे शस्त्र आहे ते जबाबदारीने बापरणे जरूरीचे आहे . लोक चवीने वाचतात्/ऐकतात म्हणून तुम्ही एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर किती अतिक्रमण करणार ? मधे मी एका प्रसिद्ध पत्रकार/ संपादिकेची मुलाखत ऐकली -- त्या म्हणाल्या लोकांना मसाला हवा असतो आम्ही तो आमच्या बातम्यांमधे /लेखांमधे घातला नाही तर लोकं वाचणार नाहीत .. आणि म्हणे एकदा तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती झालात कि तुमचे खाजगी आयुष्य संपते , ती तुमच्या प्रसिद्धीची किंमत असते .. हे खरं आहे कि प्रसिद्ध व्यक्तिंबद्दल लोकांना उत्सुकता असते पण म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्यात कोणी आणि किती ढवळाढवळ करायची , त्याला काहीच मर्यादा नाहीत का?

सुहास.. 23/12/2010 - 20:35
लेख : भ्रष्ट भारतीय पत्रकारिता लेखक : बेभान (कार्यकाल २ वर्षे ७ महिने.) शब्द : अंदाजे १५० ओळी : १३ विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा. लेखाच्या सुरवातीच्या वाक्यातच लेखक मिसळपाववर येणार्‍या लिखाणामध्ये ए.राजा या मंत्र्याने,देशाला हादरवून ठेवलेल्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत मिसळपाव वरील लेखक उदासिन का आहेत असा प्रश्न विचारुन अवांतराला आंमत्रण देतात. लेखाचा विषय हा " भ्रष्ट भारतीय पत्रकारिता " असा असला तरी लेखकाने स्वताच दोन वर्तमानपत्रातील लिंका दिल्या आहेत व त्यावर पत्रकारिता याविषयावर चर्चा करावी असे सहेतुक कळविले आहे, त्यात हा विषय जुना जरी असला तरी नव्याने उघडल्याने त्यास कलाटणी मिळेल अशी आशा ही तो करतो. ' भारतीय पत्रकारिता भ्रष्ट असणे किंवा नसणे ' या चर्चेच्या प्रस्ताव दाखल करताना ,लेखकाने कोणे एके काळी गाजलेले ,स्टींग ऑपरेशनने भरपुर, 'तरुण तेजपाल'चे भाजपावर आग्यामोहोळ उठविणारे प्रकरण उदाहरणा दाखल दिले आहे (काल-परवा कोण्या एका मंत्र्याच्या मुलाखतीत भाजपाच्या मंत्र्याने याच प्रकरणापायी राजिनामे दिले नाहीत असे भर दुरचित्रवाणीच्या कुठल्याश्या वाहिनीसमोर सांगितले हा लेखकाच्या लेखन-विषयाशी असलेला निव्वळ योगायोग आहे असे समजावे.) शिवाय , कळमारी...माफ करा..कलमाडीचे कॉमन-वेल्थ प्रकरण देखील दाखल्यावानगी लेखकाने समोर आणले आहे. त्या भ्रष्टाचारा-प्रकरणी त्या प्रकरणाच्या बातम्या अचानक गायब व्हायचे काय कारण आहे असेही लेखक म्हणतो. सध्या ते प्रकरण न्याय -प्रविष्ट आहे (आदर्श प्रकरण ही. ) याचा लेखकास विसर पडला असावा. शिवाय ते प्रकरण ही मिडियानेच बाहेर काढले याचा ही लेखकास विसर पडलेला दिसत आहे. बेभान आपल्या नावाला जागत आहेत की काय अशी शंका दोन मिनीटे आल्याशिवाय रहात नाही. अवांतर : अवांतरात दिलेली माहीती दोन आठवड्यांपुर्वीची आहे. ती दाढीतल्या दाढीत हसणार्‍या शेखर कपुरांची टिप्पणी हास्यास्पद जरी असली तरी लेखकाने ती इथे देण्याचा संदर्भ समजला नाही याची नोंद घ्यावी. मिपाकर इग्रंजी वर्तमानपत्रे वाचत नाहीत असा लेखकाचा समज झालेला दिसतो आहे. धन्यवाद !

In reply to by सुहास..

चिंतामणी 24/12/2010 - 00:55
विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या वाढविणारा. ऐवजी विषय : ज्वलंत / टिआरपी खेचणारा / झाडावर मचाणांची संख्या आणि पॉपकॉर्नचा खप वाढविणारा धागा. ;)

In reply to by सुहास..

बेभान 24/12/2010 - 11:18
सुहासराव टिप्पणीबद्दल धन्यवाद...!! आपला प्रतिसाद आमच्यासारख्या अतिसामान्य/टूकार लेखकासाठी खूप प्रेरणादायी आहे. लेख भरकटलेला असल्याचे कारणे बरीच आहेत. मुळात लेखनाचा आणि आमचा लांब-लांब पर्यंत संबंध नाही. हा पदार्थ कशाबरोबर खातात हेच मुळी आम्हाला माहीत नाही. तरीही ब-याच दिवसानंतर /महिन्यानंतर असले धाडस केले (मनात कुठेतरी भीती होतीच आपल्यासारख्या व्यक्तींना मिपावर हे अतिक्रमण आवडणार नाही म्हणून) . मला जर माहिती असते की इथे लेखकाच्या कार्यकालावर, त्याच्या लेखनाची शब्दसंख्या, ओळी इ. वर त्याचे प्रतिसाद अवलंबून असतात तर हे धाडस आमच्याकडून कधीच झाले नसते तरीही हा अनुभव आम्हाला शहाणपण देवून गेला असेच म्हणेन. आमच्या या लेखनामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या निराशेच्या लाटेबद्दल क्षमस्व. आशा करतो की तुम्ही आम्हाला माफ कराल. मिसळपाव हा पहिल्यापासून आमच्यासारख्यांसाठी एक माहितीचा उगम आहे. इथे आपल्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तींकडून काहीतरी शहाणपण शिकावे, माहीती मिळावी एवढीच (आमच्यासारख्यांची) अपेक्षा असते. आमचा हेतू ज्वलंत / टिआरपी खेचण्यासाठी / झाडावर मचाणांची संख्या वाढविण्यासाठी अजिबात नव्हता. असो मिपा हे फक्त आपल्यासारख्या प्रतिभावंत, लेखनशैलीची जाण असलेल्या लोकंसाठीच आहे हे पुन्हा लक्षात आले. हो पण निर्धास्त रहा आपल्याला यापुढे असले भिकार लेख (किमान आमच्याकडून तरीही) इथे पहायला मिळणार नाहीत याची काळजी घेवू. _/\_

विकि 24/12/2010 - 00:19
भ्रष्ट भारतीय पत्रकारिता हे जे लिहीले आहे तेच चुकीचे आहे. पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात. सग़ळ्यांना एका मापात तोलू नका. बेभान रावांना भारतीय पत्रकारांच्या कोणत्या प्रकाराबद्दल माहिती हवी आहे,. कारण पत्रकारांचे बरेच प्रकार असतात. प्रसारमाध्यमे होती म्हणूनच आतापर्यंत कितीतरी प्रकरणे बाहेर आली. तेव्हा दहा , पंधरा जणांमुळे अख्खी पत्रकारीता भ्रष्ट झाली असे तुम्ही म्हणू नाही शकत. पण पत्रकारितेत थोडे व्यावहारीकपण आले आहे. ते कसे ते पहा ? सर्व वृत्तपत्रे कोणाच्या हातात आहेत . मालकांच्या , मालक कोण ? भांडवलदार , राज्यकर्ता. इथे पत्रकार आपली भूमिका मांडणार कसा? जाहिरांतीचा जमाना आहे.,पण एक आहे , आज नव्या पिढीत चांगला पत्रकार दिसत नाही. कारण लोकांनाच बौध्दीक वाचन आवडत नाही. तसेच , आज जनतेच्या हातात " माहितीचा अधिकार " यासारखे शस्त्र आहे. त्याचा वापर करून कितीतरी गोपनिय माहीती मिळवता येत आहे. आता बेभान राव मी थोडक्यात म्हणणे मांडले ,तुम्हाला काही वाटल्यास विचारा.

In reply to by विकि

पत्रकारिता भ्रष्ट नाही होऊ शकत तर पत्रकार भ्रष्ट्राचारी होऊ शकतात. सैन्य भ्रष्ट होऊ शकत नाही सैनिक भ्रष्ट होऊ शकतात. पण बहुसंख्य सैनिक भ्रष्ट असतील तर सैन्य भ्रष्ट आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय असणार का ? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अवलिया 24/12/2010 - 11:51
रोचक प्रतिसाद. यावर अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

In reply to by अवलिया

नरेशकुमार 24/12/2010 - 18:59
चालु द्या अनेक मान्यवरांचे प्रज्ञापूर्ण प्रतिसाद चला माझि एक प्रतिक्रिया झालि. आता अजुन कोनाचि बाकि राहिलि ?

चिरोटा 24/12/2010 - 09:50
तुमचं भारतीय पत्रकारितेवरचं काय मत आहे?
ईतर-पाश्चात्य देशांतल्या पत्रकारितेसारखीच आहे.प्रामाणिकपणे संशोधन करून राजकारण्यांना अडचणीत आणणारे अनेक पत्रकार आहेत.शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा खोलवर अभ्यास करुन सरकारला अडचणीत आणणारे (पी.साईनाथ) पत्रकार आहेत. गेल्या काही वर्षात Investigative journalism भारतात रुजला आहे ही चांगली गोष्ट आहे. ईतर क्षेत्रांप्रमाणे काही काळ्या बाजु आहेतच.

मनीषा 24/12/2010 - 12:44
बातमी ही सनसनाटी असायला पाहिजे .. मग त्यात सत्यतेचा अंश असो /नसो हे आजकालच्या बहुसंख्य ( काही सन्माननीय अपवाद आहेत ) पत्रकारांचे मार्गदर्शक तत्व आहे . पत्रकार हा निरपेक्ष असावा आणि त्याने बातमी आहे तशी लोकांपर्यंत पोहोचवावी त्यावर स्वतःचे मत काय आहे ? किंवा त्या बातमीचा त्याच्या दृष्टीकोनातून काय अर्थ आहे हे सांगणे अपेक्षित नाही . बातमीचे विष्लेशण करण्याचे काम अभ्यासकांवर किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींवर सोपवायला पाहिजे .. कुठल्या बातमीला किती महत्व आणि स्थान द्यायचे याचे तारतम्य बाळगणे जरूरीचे आहे असे वाटते . तसेच आपल्या हाती पत्रकारितेचे शस्त्र आहे ते जबाबदारीने बापरणे जरूरीचे आहे . लोक चवीने वाचतात्/ऐकतात म्हणून तुम्ही एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर किती अतिक्रमण करणार ? मधे मी एका प्रसिद्ध पत्रकार/ संपादिकेची मुलाखत ऐकली -- त्या म्हणाल्या लोकांना मसाला हवा असतो आम्ही तो आमच्या बातम्यांमधे /लेखांमधे घातला नाही तर लोकं वाचणार नाहीत .. आणि म्हणे एकदा तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती झालात कि तुमचे खाजगी आयुष्य संपते , ती तुमच्या प्रसिद्धीची किंमत असते .. हे खरं आहे कि प्रसिद्ध व्यक्तिंबद्दल लोकांना उत्सुकता असते पण म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्यात कोणी आणि किती ढवळाढवळ करायची , त्याला काहीच मर्यादा नाहीत का?
नुकत्याच देशाला हादरवून ठेवलेल्या २जी घोटाळ्याबाबत मिसळपाववर उदासिनता ? मला यावर बी.बी.सी.वरचा (http://www.bbc.co.uk/blogs/thereporters/soutikbiswas/2010/11/indian_medias_credibility_crisis.html) सौतिक बिस्वास यांचा हा लेख मिपाकरांबरोबर शेअर करण्यास आवडेल. त्यालेखावरील प्रतिसाद वाचण्यास विसरू नका. भारतीय भ्रष्ट सरकारचे पत्रकारितेसोबत असलेले साटे-लोट्याचे संबंध यातून बाहेर आले.

मदत हवीय

समीरसूर ·

टारझन 23/12/2010 - 16:32
अशी कोणती औषधं आहेत बॉ .. जी अमेरिकेत मिळतात पण इथे नाही ? कमाल आहे. आणि औषधे / केमिकल्स च्या बाबतीत अँटिनार्कोटिक्स का कसलं तरी डिपार्टमेंट जास्त चौकस असतं म्हणे. वरचे प्रश्न फक्त कुतुहलादाखल पडलेले आहेत. पु.ले.शु.

गणेशा 23/12/2010 - 16:59
माझा मित्र अमेरिकेतुन १ तारखेला मुंबई ला येत आहे.. त्याला विमानतळावरती आणण्यासाठी मीच जात आहे .. आणि दुसर्यादिवशी मी पुण्याला येत आहे ... औषधांची लिस्ट द्या ... त्याला देतो .. जमल्यास नक्की आणण्याचा प्रयत्न करीन तो अशी खात्री आहे मला. - गणेशा ९९८७६७३३३२

समीरसूर 23/12/2010 - 20:07
आपल्याला व्य. नि. मध्ये माहिती दिली आहे. कृपया बघावी. धन्यवाद! :-)

टारझन 23/12/2010 - 16:32
अशी कोणती औषधं आहेत बॉ .. जी अमेरिकेत मिळतात पण इथे नाही ? कमाल आहे. आणि औषधे / केमिकल्स च्या बाबतीत अँटिनार्कोटिक्स का कसलं तरी डिपार्टमेंट जास्त चौकस असतं म्हणे. वरचे प्रश्न फक्त कुतुहलादाखल पडलेले आहेत. पु.ले.शु.

गणेशा 23/12/2010 - 16:59
माझा मित्र अमेरिकेतुन १ तारखेला मुंबई ला येत आहे.. त्याला विमानतळावरती आणण्यासाठी मीच जात आहे .. आणि दुसर्यादिवशी मी पुण्याला येत आहे ... औषधांची लिस्ट द्या ... त्याला देतो .. जमल्यास नक्की आणण्याचा प्रयत्न करीन तो अशी खात्री आहे मला. - गणेशा ९९८७६७३३३२

समीरसूर 23/12/2010 - 20:07
आपल्याला व्य. नि. मध्ये माहिती दिली आहे. कृपया बघावी. धन्यवाद! :-)
नमस्कार, मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत. साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल. धन्यवाद, समीर

मराठी पाऊल पडते पुढे

कौतुक शिरोडकर ·

sneharani 23/12/2010 - 16:11
कार्यक्रमाला आणि तुम्हालादेखील शुभेच्छा! स्वगत : नविन मराठी कार्यक्रम पहायला मिळणार तर!मस्तच!

रेवती 23/12/2010 - 19:04
अरे वा! चांगली बातमी. तुम्ही लिहिलेली स्किटस् आवडली. माझा आणि कलेचा दुरुनही संबंध नाही पण आपली प्राजु आहे कि! एक काव्यसंग्रह आणि एक सीडी अश्या गोष्टी तिच्या नावावर जमा आहेत.

sneharani 23/12/2010 - 16:11
कार्यक्रमाला आणि तुम्हालादेखील शुभेच्छा! स्वगत : नविन मराठी कार्यक्रम पहायला मिळणार तर!मस्तच!

रेवती 23/12/2010 - 19:04
अरे वा! चांगली बातमी. तुम्ही लिहिलेली स्किटस् आवडली. माझा आणि कलेचा दुरुनही संबंध नाही पण आपली प्राजु आहे कि! एक काव्यसंग्रह आणि एक सीडी अश्या गोष्टी तिच्या नावावर जमा आहेत.
नमस्कार मित्रहो ! फूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय ? हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ' श्रीप्रसाद क्षीरसागर' अशी फोनवर ओळख दिली तेव्हा " कोण ? " हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री.

तुझी माझी प्रित होती

पाषाणभेद ·

गणेशा 23/12/2010 - 13:50
कविता खुप आवडली .. अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या - जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको परत परतण्याचा विचार नको हृद्यावर नविन घाव नको जा हसत दूर जा !!

In reply to by गणेशा

टारझन 23/12/2010 - 13:52
अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या
शक्यता नाकारता येत नाहि. अवांतर : पाभे , कविता ऐकनिय . - णेशिल

गणेशा 23/12/2010 - 13:50
कविता खुप आवडली .. अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या - जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको परत परतण्याचा विचार नको हृद्यावर नविन घाव नको जा हसत दूर जा !!

In reply to by गणेशा

टारझन 23/12/2010 - 13:52
अवांतर : एका कवितेची आठवण झाली मला माझ्या डायरीतल्या
शक्यता नाकारता येत नाहि. अवांतर : पाभे , कविता ऐकनिय . - णेशिल
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||

जीवनाची गाडी!

निमिष सोनार ·

नन्दादीप 23/12/2010 - 13:47
अ ग ग ग ग......काय भन्नाट लिहिलय राव.. लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????

In reply to by अवलिया

नन्दादीप 23/12/2010 - 14:29
हेच म्हणतो.."शक्यता नाकारता येत नाहि." कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास....काहीही टन्का, "शक्यता नाकारता येत नाहि." असेच दिसते. कसे........

In reply to by नन्दादीप

निमिष सोनार 23/12/2010 - 21:13
विविध प्रकारच्या लघुत्तम, महत्तम शंका आणि शक्यता उपस्थित केल्याबद्द्ल उपस्थितांचे आभार!!! :-) मी नुकतीच एक नवी दुचाकी घेतली (मोटो स्कूटर - होंडा डिओ) त्यावरून मला हे सुचले आहे.... तथापि, मी मोटार दुरुस्त करत नाही. ;-)

Pearl 23/12/2010 - 14:55
आवडली जीवनगाडी :-) 'हा' लेख १ जानेवारीचा नववर्षसंकल्प/नववर्षशुभेच्छासंदेश म्हणून घ्यायला काही हरकत नाही. (New year resolution.)

स्पा 24/12/2010 - 08:15
हॅ हॅ हॅ हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो - (इंच इंचाने मागे सरकणारे)अधीर गोरे

In reply to by स्पा

हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!

In reply to by स्पा

टारझन 24/12/2010 - 11:10
हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
श्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ? - (मायावती प्रेमी) सपा

स्पा 24/12/2010 - 11:06
अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे! हॅ हॅ हॅ

नन्दादीप 23/12/2010 - 13:47
अ ग ग ग ग......काय भन्नाट लिहिलय राव.. लघु श॑का : आपले काय मोटर दुरुस्ती केन्द्र आहे की काय ????

In reply to by अवलिया

नन्दादीप 23/12/2010 - 14:29
हेच म्हणतो.."शक्यता नाकारता येत नाहि." कीड लागली वाटते तुमच्या कळफलकास....काहीही टन्का, "शक्यता नाकारता येत नाहि." असेच दिसते. कसे........

In reply to by नन्दादीप

निमिष सोनार 23/12/2010 - 21:13
विविध प्रकारच्या लघुत्तम, महत्तम शंका आणि शक्यता उपस्थित केल्याबद्द्ल उपस्थितांचे आभार!!! :-) मी नुकतीच एक नवी दुचाकी घेतली (मोटो स्कूटर - होंडा डिओ) त्यावरून मला हे सुचले आहे.... तथापि, मी मोटार दुरुस्त करत नाही. ;-)

Pearl 23/12/2010 - 14:55
आवडली जीवनगाडी :-) 'हा' लेख १ जानेवारीचा नववर्षसंकल्प/नववर्षशुभेच्छासंदेश म्हणून घ्यायला काही हरकत नाही. (New year resolution.)

स्पा 24/12/2010 - 08:15
हॅ हॅ हॅ हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो - (इंच इंचाने मागे सरकणारे)अधीर गोरे

In reply to by स्पा

हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते याने गाडी तर स्वच्छ राहतेच, शिवाय, नको त्या जन्तुंपासून सुद्धा बचाव होतो अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे!

In reply to by स्पा

टारझन 24/12/2010 - 11:10
हि गाडी बाहेरच्या वातावरण पासून सुरक्षित राहावी म्हणून' छानसे "प्लास्टिक कवर" सुद्धा घालणे आवश्यक असते
श्री स्पा जी , तुम्हाला लब्बरी म्हणावयाचे आहे काय ? - (मायावती प्रेमी) सपा

स्पा 24/12/2010 - 11:06
अधिक माहिती. हे कव्हर घालण्यासाठी आवश्यक पात्रता नसल्यास. जपान वरुन आयात केलेले तेल गाडीला लावतात म्हणे! हॅ हॅ हॅ
जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका.

अणु युध्द आणि भारत : कधी आणि का ?

वडिल ·

In reply to by अवलिया

वडिल 23/12/2010 - 12:15
अगदि .. अगदि... सगळे म्हणुन तर अमेरीके कडे धाव घेत आहेत !! आपल्या देशात स्वाभिमानाने काहि काळ जगण्या पेक्षा अनादि काला पर्यंत अमेरीकेत गुलामगीरी करणे हेच बरे ! कसे ?

In reply to by अवलिया

आता त्यांना नाही माहिती!! असं उगाच कुणाला छळू नये, छळलिया! आणि ये, उदईक येणार ते आजच येणे! दारू-बिडी महझूद आहे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अवलिया 23/12/2010 - 12:25
हांग आश्शी ! च्यामारी इथं फुकाट मेलो तर तुमच्याशी भांडणार कोण ? ऑ ! निदान भांडायला तरी दोस्त असावे असं म्हणतात ;)

In reply to by अवलिया

तर तुमच्याशी भांडणार कोण ? आरं तिच्या! आमची म्हणजे पेल्यातली (ग्लासातली?) वादळं! रात्री वाद घालणार आणि सकाळ झाल्यावर विसरून जाणार!!! तेढ लक्षात ठेवण्याइतके आम्ही प्रगल्भ (विचारवंत?) नाही हो!!! :) पण अणुयुद्ध तर होणार आणि मग तुमची वाट आहे!!! आम्हाला अणुयुद्धाची भीती नाही कारण आम्ही रहातो तिथे दोन-दोन अणुबॉम्ब सवे घेउन फिरणार्‍या क्षेपणास्त्रांचा सुळसुळाट आहे!!! त्यामुळे भीती मेलीय!!! :)

In reply to by अवलिया

विजुभाऊ 23/12/2010 - 13:05
कान्द्याचे चढे भाव.. ९/११ च्या मागील गुपिते.. जागतीक अर्थव्यस्था....इस्लामी दहशतवादी.... अणू यूद्ध. व भारत.. यूरोपीयन राष्ट्रांची बाजारपेठ नीति धागालेखकाची जब्बरदस्त रेन्ज आहे. त्याना गरीबांचे "सुधीर गाडगीळ "पुरस्कार देवू यात. असा प्रस्ताव मांडतो. अनुमोदन द्या

In reply to by विजुभाऊ

त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे सुधीर काळे' असा पुरस्कार द्यावा असा प्रस्ताव मांडतो, अनुमोदन द्या...

In reply to by विजुभाऊ

भाऊ पाटील 23/12/2010 - 16:11
तुमची सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली. _/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन) - सावत्र भाऊ

अडगळ 23/12/2010 - 12:25
जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? २०१२ हे फारच मोघम झालंय. त्याचं म्हणजे असं आहे की ही पापड करायचे , पापड करायचे म्हणून मागं लागली आहे . असं नको व्हायला की गच्चीवर पापड वाळत घातले आणि वरनं अणुबॉम्ब पडला त्यावर.

In reply to by अडगळ

अवलिया 23/12/2010 - 12:28
बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. मायन कॅलेंडर तीच तारिख सांगत आहे चैत्रात पापड होऊन जातील.. थोडे वडे आणि पापड्या पण करायला सांगा.. वड्याची आमटी लै झाक लागते... साबुदाण्याच्या पापड्या.. क्या कहने !

In reply to by अवलिया

वडिल 23/12/2010 - 12:39
अवलियाजी बरी आठवण करुन दिलीत... मायन कॅलेन्डर च्या कॉन्स्पिरसी वर एखादि लेख मालिका लिहिण्याचा मानस आहेच... (टारु बाळाचा बाप)

In reply to by वडिल

आत्मशून्य 23/12/2010 - 14:07
कर्त काहीच नाही, तूमचा पूढला लेख यिस्तवर अणूबाँम्ब पडायचा मिपा वर.

In reply to by अडगळ

पण शेवटी कविच ना? ;) साला आपल्याला कवितेतले काय कळत नाही तर कविंमधले कधी कळणार ? 'मिपात मेले..' पण भारी आहे हान. जोडीला 'धाग्यात मेले...' असे एक विडंबन पण येउ द्या.

In reply to by अडगळ

विजुभाऊ 23/12/2010 - 12:54
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ? त्या पेक्षा " मिपात मेले प्याले उंदीर" हे कसे वाटतय ( इथे मेले हा शब्द क्रीयापद नसुन नाम विषेशण आहे. "मेले "हा शब्द "शिंचे" या शब्दाच्या जातीतील आहे )

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ राजकुमार, ते मेले उंदीर वाले (मला वाटतं)मर्ढेकर हो!! हे पापडगावकर.. हे "बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा" लिहिणार!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

"बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा"
=)) =)) माफी माफी पिडा काका. आमचे कवि आणि कवितांचे ज्ञान शून्य आहे हो.

ऋषिकेश 23/12/2010 - 12:41
>>अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. खरं की काय!?? बरं बरं चालु दे :) ;)

क्लिंटन 23/12/2010 - 12:43
प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.
यात आपल्याला काहीच विसंगती वाटत नाही का?समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल.आज भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.युरोपातील देश आणि अमेरिकेने जो अर्थव्यवस्थेत सावळा गोंधळ घातला आहे त्यांना त्यामुळे भारतातील ग्राहक हा एक मोठा त्राता आहे.तीच बाजारपेठ अणुयुध्दामुळे मुळात उखडली गेली तर त्यात आपल्याबरोबरच युरोप आणि अमेरिकेचेही नुकसान होणार आहे.मग आपल्या बाजारपेठा अमेरिका-युरोपातील देश सुरक्षित ठेवतात म्हणजे नक्की कुठल्या बाजारपेठा तुम्हाला अभिप्रेत आहेत?

In reply to by क्लिंटन

ए तुला काय अभ्यास, केसपेपर वगैरे काही नाही का रे! मोठ्या लोकांत बोलू नये उगीच!!! परीक्षा आहे ना उद्या!!! चल लाग बघू अभ्यासाला!!! :)

In reply to by क्लिंटन

वडिल 23/12/2010 - 12:54
यु हॅव अ पॉइन्ट मि क्लिन्टन.. अभिनंदन... पण जर इस्लामिक मिलिटंट लोकांना अमेरीकेची बाजारपेठ नष्ट करायची असेल तर ते पहिला अणुबॉम्ब भारतावरच टाकतील. नाहि का ? म्हणजे काहि झाल तरी भारतावर अणु बॉम्ब पडणारच !!

चिरोटा 23/12/2010 - 12:56
समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल
(जर उत्तम दर्जाचा बाँब पाक्/चीनने टाकला तर!)अणुयुद्धात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी होईल्. नेहमीप्रमाणे मरणार्‍यांत गरीबांची संख्या जास्त असेल त्यामुळे गरीबी कमी व्हायची शक्यता नाकारता येत नाही!!!. बाँब पडल्यावर भविष्यकाळात भारतातून सोनी,होंडा,टोयोटासारखे ब्रँड तयार व्हायची शक्यता किती वाटते?

In reply to by टारझन

नरेशकुमार 23/12/2010 - 15:22
जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. कस काय शक्य आहे. बाप असेल पन महित नसेल असे काय तरि असु शकते. शक्यता आहे. वो दुसरो के बाप नही बना करते. आता दुस्रे अगोदरच अस्ताना त्यान्चे बाप कसे बनता येइल ? कितिहि प्रयत्न केला तरि शक्य नाहि. टारु हलक घे रे, जिव नको घेउ.

In reply to by नरेशकुमार

आत्मशून्य 23/12/2010 - 15:47
शक्यता नाकारता येत नाही!!!. म्हणजे अस हाय की समजा टारूला वाटलं तूम्हाला बी पटलं आन म्हून दत्तक घेउन टाकलं झाला की नाय दूसरोंके बाप ?

विजुभाऊ 23/12/2010 - 13:32
असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल.. उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट ) यात अजून काही नावे अ‍ॅड करावी लागतील. उदा माल्टा , सुरीनाम , नोउरु , मॉनॅको , तुवालु ,मार्शल आयलन्ड्स ,सेन्ट किट्स & नेव्हीस , सान मारिओ , लिचेन्स्टाईन ,अन्डोरा , बार्बाडोस ,पालाऊ ,ग्रेनडा या देशांचा समावेश करावा लागेल .. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !! जागतीक अर्थव्यवस्थेला नक्की कोणती सर्दी आहे आणि तिला कोणत्या सुंठी ची गरज आहे? बाय द वे " सुंठे वाचून खोकला गेला" अशी म्हण आहे. सर्दी कुठून आणलीत

प्रसाद_डी 23/12/2010 - 13:57
>>>>(टारुबाळाचा बाप) >>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते. >>>>( वडिलांचा बाप) खोडील दुसर्‍याच (बाप-लेक /लेक-बाप (कोण कोणाचा कोण ) ''शु**' णुयुध्द्दा ची सुरवात व्हायची शक्यता नाकारता येत नाही !

In reply to by प्रसाद_डी

नरेशकुमार 23/12/2010 - 15:17
>>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते. नाही रागाउ नगस पन कसं काय रं , एखाद्याला बाप अस्न्याचा आनि त्यानि बाप बनन्याचा काय संबंध ? आता मी उदाहरण देउ शकतो. ते हलक का म्हनत्यात ते घे रे बाबा. म्या आप्ला एक डाउट इचारला.

गणेशा 23/12/2010 - 18:26
>>> प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे फक्त प्रगत राष्ट्रेच ह्या सर्व हालचालींवर का लक्ष ठेवुन असु शकतात .. भारता सारखे राष्ट्र पण नक्कीच अनुयुद्ध आपल्या भुमीत होउ नये म्हणुन प्रयत्नशील असेलच ना .. आणि भारत -चीन अशी मुख्य बाजारपेठ तर आहेच पण कुशल कामगार .. आउट्सोर्सिंग चे मुख्य कामगार मिळत असतानाच यांना उद्ध्वस्थ करण्यासाठी अमेरीका सारखे देश नक्कीच मुर्ख नाहियेत असे वाटते .. स्वताचा माल विकावा म्हणुन ते या देशात बर्याच गोष्टींना पाठपुरवठा करत असतील ही पण ह्यांनी अनुयुद्ध करावे आणि आपली जास्त शस्त्रास्त्रे विकली जावीत येव्हडी नीच आणि चुकीची गोष्ट ते कदापी करणार नाहित असेच वाटते .. तसे असते तर त्यांनी स्वताहुन इराक आणि अफगाणिस्थान मध्ये ही युद्ध केले नसते ... आपल्या दवाखाण्यात रोगी वाढावेत म्हणुन कोणी पुर्ण शहरात रोगराई पसरवण्याचे प्रकार करते हे जसे हाश्यास्पद आहे तसेच हे वाटते .. जागतीक अर्थव्यवस्था ही युद्ध (अमेरीका आणि प्रगत राश्ट्रे सोडुन दुसरीकदे )झाल्यावर सुधारणार असे कोणाचे मत आहे ? नक्कीच अर्थव्यवस्थेला खिळ बसेन .. उलट भारत - चीन सारख्या देशात युद्ध झाल्यास .. या हक्काच्या बाजारपेठामुळे मिळणार्या उत्पनात घट ही होयीलच .. आणि येव्हदे कळत असताना .. भारत -चीन सारखे देश काय आपली भुमी युद्धासाठीच वापरु म्हणुन तयार बसले असतील काय ? अनुयुद्ध भारतात आणि चीन मध्ये होणारच नाही असे मला वाटते .. आणि जरी पाकिस्थान ने युद्धाचा प्रयत्न केला तरी तो मागिल लढाया प्रमाने असेल अनुयुद्ध नसेल ते .. अआणि जरी शक्यता धरली चुकुन त्यांनी तशी पावले उचलली तरी ते ही येव्हडे हुशार नक्की असतील की भारत ही अनुउर्जा असलेला देश आहे त्याने युदधात त्याचा वापर केला तर खुप कमी वेळात पाकिस्थान जगाच्या नकाशातुन उठलेला ही दिसु शकते ... ------ अनुयुद्ध होणार नाही .. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या सकारात्मक कामामध्ये जुंपल्यास नकारात्मक पद्धतीने अर्थव्यव्स्था सुधारणेची गरज भासणार नाही .. आणि हे सगळे ही जाणुन असतीलच असे वाटते

वेताळ 23/12/2010 - 18:39
तुम्ही त्याना का छळताय. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. ओ कुणाचे का असेनात वडील , तुम्ही लिहा हो.......

In reply to by वेताळ

नरेशकुमार 23/12/2010 - 19:26
वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना याचि शक्यता आहे. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. शक्यता नाकारता येत नाही ओ कुणाचे का असेनात वडील याचि शक्यता मी व्यक्तीगत नाकारत नाही,

In reply to by वेताळ

तिमा 23/12/2010 - 21:58
तुम्ही डेंकालीच्या जंगलात पाऊल टाकल्यापासून हे बांदर दंगा करत होते. पण आता खुद्द वेताळाने तुम्हाला कवटीगुहेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेंव्हा निश्चिंत होऊन तुमचे सर्वस्पर्शी लेखन चालू ठेवा.

नितिन थत्ते 23/12/2010 - 22:22
काय गडबड चाललीय रे? झोपू द्या की जरा. हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!)

विजुभाऊ 23/12/2010 - 22:51
हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!) झोपायच्या अगोदर कानात बोळे घालून झोपु नका बर का. हाका ऐकु यायच्या नाहीत

In reply to by अवलिया

वडिल 23/12/2010 - 12:15
अगदि .. अगदि... सगळे म्हणुन तर अमेरीके कडे धाव घेत आहेत !! आपल्या देशात स्वाभिमानाने काहि काळ जगण्या पेक्षा अनादि काला पर्यंत अमेरीकेत गुलामगीरी करणे हेच बरे ! कसे ?

In reply to by अवलिया

आता त्यांना नाही माहिती!! असं उगाच कुणाला छळू नये, छळलिया! आणि ये, उदईक येणार ते आजच येणे! दारू-बिडी महझूद आहे!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अवलिया 23/12/2010 - 12:25
हांग आश्शी ! च्यामारी इथं फुकाट मेलो तर तुमच्याशी भांडणार कोण ? ऑ ! निदान भांडायला तरी दोस्त असावे असं म्हणतात ;)

In reply to by अवलिया

तर तुमच्याशी भांडणार कोण ? आरं तिच्या! आमची म्हणजे पेल्यातली (ग्लासातली?) वादळं! रात्री वाद घालणार आणि सकाळ झाल्यावर विसरून जाणार!!! तेढ लक्षात ठेवण्याइतके आम्ही प्रगल्भ (विचारवंत?) नाही हो!!! :) पण अणुयुद्ध तर होणार आणि मग तुमची वाट आहे!!! आम्हाला अणुयुद्धाची भीती नाही कारण आम्ही रहातो तिथे दोन-दोन अणुबॉम्ब सवे घेउन फिरणार्‍या क्षेपणास्त्रांचा सुळसुळाट आहे!!! त्यामुळे भीती मेलीय!!! :)

In reply to by अवलिया

विजुभाऊ 23/12/2010 - 13:05
कान्द्याचे चढे भाव.. ९/११ च्या मागील गुपिते.. जागतीक अर्थव्यस्था....इस्लामी दहशतवादी.... अणू यूद्ध. व भारत.. यूरोपीयन राष्ट्रांची बाजारपेठ नीति धागालेखकाची जब्बरदस्त रेन्ज आहे. त्याना गरीबांचे "सुधीर गाडगीळ "पुरस्कार देवू यात. असा प्रस्ताव मांडतो. अनुमोदन द्या

In reply to by विजुभाऊ

त्यापेक्षा त्यांना 'गरिबांचे सुधीर काळे' असा पुरस्कार द्यावा असा प्रस्ताव मांडतो, अनुमोदन द्या...

In reply to by विजुभाऊ

भाऊ पाटील 23/12/2010 - 16:11
तुमची सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली. _/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन) - सावत्र भाऊ

अडगळ 23/12/2010 - 12:25
जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? २०१२ हे फारच मोघम झालंय. त्याचं म्हणजे असं आहे की ही पापड करायचे , पापड करायचे म्हणून मागं लागली आहे . असं नको व्हायला की गच्चीवर पापड वाळत घातले आणि वरनं अणुबॉम्ब पडला त्यावर.

In reply to by अडगळ

अवलिया 23/12/2010 - 12:28
बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. मायन कॅलेंडर तीच तारिख सांगत आहे चैत्रात पापड होऊन जातील.. थोडे वडे आणि पापड्या पण करायला सांगा.. वड्याची आमटी लै झाक लागते... साबुदाण्याच्या पापड्या.. क्या कहने !

In reply to by अवलिया

वडिल 23/12/2010 - 12:39
अवलियाजी बरी आठवण करुन दिलीत... मायन कॅलेन्डर च्या कॉन्स्पिरसी वर एखादि लेख मालिका लिहिण्याचा मानस आहेच... (टारु बाळाचा बाप)

In reply to by वडिल

आत्मशून्य 23/12/2010 - 14:07
कर्त काहीच नाही, तूमचा पूढला लेख यिस्तवर अणूबाँम्ब पडायचा मिपा वर.

In reply to by अडगळ

पण शेवटी कविच ना? ;) साला आपल्याला कवितेतले काय कळत नाही तर कविंमधले कधी कळणार ? 'मिपात मेले..' पण भारी आहे हान. जोडीला 'धाग्यात मेले...' असे एक विडंबन पण येउ द्या.

In reply to by अडगळ

विजुभाऊ 23/12/2010 - 12:54
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ? त्या पेक्षा " मिपात मेले प्याले उंदीर" हे कसे वाटतय ( इथे मेले हा शब्द क्रीयापद नसुन नाम विषेशण आहे. "मेले "हा शब्द "शिंचे" या शब्दाच्या जातीतील आहे )

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ राजकुमार, ते मेले उंदीर वाले (मला वाटतं)मर्ढेकर हो!! हे पापडगावकर.. हे "बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा" लिहिणार!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

"बॉम्बच्या उत्सर्गाने भरला, गगनाचा गाभारा"
=)) =)) माफी माफी पिडा काका. आमचे कवि आणि कवितांचे ज्ञान शून्य आहे हो.

ऋषिकेश 23/12/2010 - 12:41
>>अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. खरं की काय!?? बरं बरं चालु दे :) ;)

क्लिंटन 23/12/2010 - 12:43
प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.
यात आपल्याला काहीच विसंगती वाटत नाही का?समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल.आज भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.युरोपातील देश आणि अमेरिकेने जो अर्थव्यवस्थेत सावळा गोंधळ घातला आहे त्यांना त्यामुळे भारतातील ग्राहक हा एक मोठा त्राता आहे.तीच बाजारपेठ अणुयुध्दामुळे मुळात उखडली गेली तर त्यात आपल्याबरोबरच युरोप आणि अमेरिकेचेही नुकसान होणार आहे.मग आपल्या बाजारपेठा अमेरिका-युरोपातील देश सुरक्षित ठेवतात म्हणजे नक्की कुठल्या बाजारपेठा तुम्हाला अभिप्रेत आहेत?

In reply to by क्लिंटन

ए तुला काय अभ्यास, केसपेपर वगैरे काही नाही का रे! मोठ्या लोकांत बोलू नये उगीच!!! परीक्षा आहे ना उद्या!!! चल लाग बघू अभ्यासाला!!! :)

In reply to by क्लिंटन

वडिल 23/12/2010 - 12:54
यु हॅव अ पॉइन्ट मि क्लिन्टन.. अभिनंदन... पण जर इस्लामिक मिलिटंट लोकांना अमेरीकेची बाजारपेठ नष्ट करायची असेल तर ते पहिला अणुबॉम्ब भारतावरच टाकतील. नाहि का ? म्हणजे काहि झाल तरी भारतावर अणु बॉम्ब पडणारच !!

चिरोटा 23/12/2010 - 12:56
समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल
(जर उत्तम दर्जाचा बाँब पाक्/चीनने टाकला तर!)अणुयुद्धात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी होईल्. नेहमीप्रमाणे मरणार्‍यांत गरीबांची संख्या जास्त असेल त्यामुळे गरीबी कमी व्हायची शक्यता नाकारता येत नाही!!!. बाँब पडल्यावर भविष्यकाळात भारतातून सोनी,होंडा,टोयोटासारखे ब्रँड तयार व्हायची शक्यता किती वाटते?

In reply to by टारझन

नरेशकुमार 23/12/2010 - 15:22
जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. कस काय शक्य आहे. बाप असेल पन महित नसेल असे काय तरि असु शकते. शक्यता आहे. वो दुसरो के बाप नही बना करते. आता दुस्रे अगोदरच अस्ताना त्यान्चे बाप कसे बनता येइल ? कितिहि प्रयत्न केला तरि शक्य नाहि. टारु हलक घे रे, जिव नको घेउ.

In reply to by नरेशकुमार

आत्मशून्य 23/12/2010 - 15:47
शक्यता नाकारता येत नाही!!!. म्हणजे अस हाय की समजा टारूला वाटलं तूम्हाला बी पटलं आन म्हून दत्तक घेउन टाकलं झाला की नाय दूसरोंके बाप ?

विजुभाऊ 23/12/2010 - 13:32
असा अनुमान आहे कि अणुयुध्द्दा ची सुरवात हि महासत्तां कडुन न होता.. एखाद्या गरीब राष्ट्रा कडुन होइल.. उदा..( उ कोरीया, पाकिस्तान, भारत, अफ्रिकेतील एखादा देश, इस्लामिक मिडल इस्ट ) यात अजून काही नावे अ‍ॅड करावी लागतील. उदा माल्टा , सुरीनाम , नोउरु , मॉनॅको , तुवालु ,मार्शल आयलन्ड्स ,सेन्ट किट्स & नेव्हीस , सान मारिओ , लिचेन्स्टाईन ,अन्डोरा , बार्बाडोस ,पालाऊ ,ग्रेनडा या देशांचा समावेश करावा लागेल .. २०१२ च्या आसपास असे झाले तर जागतिक अर्थव्यवस्थे ची सुंठी वाचुन सर्दि जाइल !! जागतीक अर्थव्यवस्थेला नक्की कोणती सर्दी आहे आणि तिला कोणत्या सुंठी ची गरज आहे? बाय द वे " सुंठे वाचून खोकला गेला" अशी म्हण आहे. सर्दी कुठून आणलीत

प्रसाद_डी 23/12/2010 - 13:57
>>>>(टारुबाळाचा बाप) >>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते. >>>>( वडिलांचा बाप) खोडील दुसर्‍याच (बाप-लेक /लेक-बाप (कोण कोणाचा कोण ) ''शु**' णुयुध्द्दा ची सुरवात व्हायची शक्यता नाकारता येत नाही !

In reply to by प्रसाद_डी

नरेशकुमार 23/12/2010 - 15:17
>>>>जानी .. जिनको खुद का बाप पता नही होता .. वो दुसरो के बाप नही बना करते. नाही रागाउ नगस पन कसं काय रं , एखाद्याला बाप अस्न्याचा आनि त्यानि बाप बनन्याचा काय संबंध ? आता मी उदाहरण देउ शकतो. ते हलक का म्हनत्यात ते घे रे बाबा. म्या आप्ला एक डाउट इचारला.

गणेशा 23/12/2010 - 18:26
>>> प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे फक्त प्रगत राष्ट्रेच ह्या सर्व हालचालींवर का लक्ष ठेवुन असु शकतात .. भारता सारखे राष्ट्र पण नक्कीच अनुयुद्ध आपल्या भुमीत होउ नये म्हणुन प्रयत्नशील असेलच ना .. आणि भारत -चीन अशी मुख्य बाजारपेठ तर आहेच पण कुशल कामगार .. आउट्सोर्सिंग चे मुख्य कामगार मिळत असतानाच यांना उद्ध्वस्थ करण्यासाठी अमेरीका सारखे देश नक्कीच मुर्ख नाहियेत असे वाटते .. स्वताचा माल विकावा म्हणुन ते या देशात बर्याच गोष्टींना पाठपुरवठा करत असतील ही पण ह्यांनी अनुयुद्ध करावे आणि आपली जास्त शस्त्रास्त्रे विकली जावीत येव्हडी नीच आणि चुकीची गोष्ट ते कदापी करणार नाहित असेच वाटते .. तसे असते तर त्यांनी स्वताहुन इराक आणि अफगाणिस्थान मध्ये ही युद्ध केले नसते ... आपल्या दवाखाण्यात रोगी वाढावेत म्हणुन कोणी पुर्ण शहरात रोगराई पसरवण्याचे प्रकार करते हे जसे हाश्यास्पद आहे तसेच हे वाटते .. जागतीक अर्थव्यवस्था ही युद्ध (अमेरीका आणि प्रगत राश्ट्रे सोडुन दुसरीकदे )झाल्यावर सुधारणार असे कोणाचे मत आहे ? नक्कीच अर्थव्यवस्थेला खिळ बसेन .. उलट भारत - चीन सारख्या देशात युद्ध झाल्यास .. या हक्काच्या बाजारपेठामुळे मिळणार्या उत्पनात घट ही होयीलच .. आणि येव्हदे कळत असताना .. भारत -चीन सारखे देश काय आपली भुमी युद्धासाठीच वापरु म्हणुन तयार बसले असतील काय ? अनुयुद्ध भारतात आणि चीन मध्ये होणारच नाही असे मला वाटते .. आणि जरी पाकिस्थान ने युद्धाचा प्रयत्न केला तरी तो मागिल लढाया प्रमाने असेल अनुयुद्ध नसेल ते .. अआणि जरी शक्यता धरली चुकुन त्यांनी तशी पावले उचलली तरी ते ही येव्हडे हुशार नक्की असतील की भारत ही अनुउर्जा असलेला देश आहे त्याने युदधात त्याचा वापर केला तर खुप कमी वेळात पाकिस्थान जगाच्या नकाशातुन उठलेला ही दिसु शकते ... ------ अनुयुद्ध होणार नाही .. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या सकारात्मक कामामध्ये जुंपल्यास नकारात्मक पद्धतीने अर्थव्यव्स्था सुधारणेची गरज भासणार नाही .. आणि हे सगळे ही जाणुन असतीलच असे वाटते

वेताळ 23/12/2010 - 18:39
तुम्ही त्याना का छळताय. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. ओ कुणाचे का असेनात वडील , तुम्ही लिहा हो.......

In reply to by वेताळ

नरेशकुमार 23/12/2010 - 19:26
वडिल वडिलकीच्या नात्याने माहिती देत असताना याचि शक्यता आहे. किती सुंदर माहिती ते देता आहेत अन काही अल्पसंतृष्ट लोक त्याना खिंडीत पकडत आहेत. शक्यता नाकारता येत नाही ओ कुणाचे का असेनात वडील याचि शक्यता मी व्यक्तीगत नाकारत नाही,

In reply to by वेताळ

तिमा 23/12/2010 - 21:58
तुम्ही डेंकालीच्या जंगलात पाऊल टाकल्यापासून हे बांदर दंगा करत होते. पण आता खुद्द वेताळाने तुम्हाला कवटीगुहेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेंव्हा निश्चिंत होऊन तुमचे सर्वस्पर्शी लेखन चालू ठेवा.

नितिन थत्ते 23/12/2010 - 22:22
काय गडबड चाललीय रे? झोपू द्या की जरा. हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!)

विजुभाऊ 23/12/2010 - 22:51
हां !!! ते अणुयुद्ध सुरू झालं की मला उठवा बरं का? (कानात बोळे घालायला हवेत ना!!!) झोपायच्या अगोदर कानात बोळे घालून झोपु नका बर का. हाका ऐकु यायच्या नाहीत
अणुयुध्दा बद्दल चर्चा जरी भयावह वाटली तरी ते एक सत्य आहे आणि नाकारता येणार नाहि. अणुयुध्द होणार आणि भारतीय भुखंडात ते भोगावे लागणार हे जवळ जवळ सत्य आहे. प्रश्व येवढाच आहे कि ते कधी आणि कसे ? भारताने किती हि शांती चा पुरस्कार करत अणुकार्यक्रम कार्यरत ठेवला तरी एके दिवशी सत्या ला समोरे जात...जे गरजेचे आहे ते करावे लागेल. अणुशस्त्रां मधे जेवढी गुंतवणुक होते आहे कि एके दिवशी ह्या गुंतवणुकीच्या रीटर्नस साठी तरी अणुयुध्द्द गरजेचे होइल. अणुभट्ट्या जरी उर्जे साठि वापरल्या तरी त्या अत्यंत धोकादायक असतात. फ्रांस आणि उत्तर अमेरीकेत अणुउर्जे च्या प्रकल्पां च्या सुरक्षे चा खर्च लक्षणिय आहे.

पीराची चादर ...

अवलिया ·

छोटा डॉन 23/12/2010 - 11:47
त्याचे काय आहे नानबा, माणसला समजा जमीन मऊ आहे असे समजले की तो आपल्या हाताचा कोपरा वापरुन ती खणु लागतो. म्हणजे काय तर सौजन्य, शांतता, संयम याचा गैरफायदा घेतला जातो. अवांतर : हे धाग्यांच्याही बाबत लागु होते, नै का ? ;) - ( संयमी ) छोटा डॉन

विंजिनेर 23/12/2010 - 12:05
सोप्पय. मिपावरचे सदस्य देवळांत बहुसंख्येने जातात (आता, हिरीरीने चर्चा करतात म्हंजे जात असतीलच नां?) म्हणून देवळे आणि त्याबद्दलच्या शंका तेव्हढ्याच पटीत येतात. पीराचे दर्शन घेणारे कमी => शंका कमी. गुरूद्वारात जाणारे त्याहून कमी => नो शंका! फिनीतो!

http://72.78.249.107/Sakal/21Dec2010/Normal/PuneCity/page8.htm कालच ह्या विषयावरुन चर्चा झाली आणि तथाकथीत विचारजंत ह्या विषयांवर कधीच चर्चा का करत नाहीत किंवा चर्चा सुरु झाली तरी पळ का काढतात हेच प्रश्न मागे उरले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

Nile 23/12/2010 - 13:34
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. म्हणलं आता ह्यावर पण नानानं काकु टाकला का काय! (टाकला असता तर बोंबलायला आपण काय प्रतिसाद देणार तिथं? असो.) बाकी ह्या विषयावर नानांना किती प्रतिसाद हवेत? नाही पुर्वी लै देउन झालेत म्हणुन विचारलं.

In reply to by Nile

विजुभाऊ 23/12/2010 - 16:40
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. अरे मी सुधा ते चुकून " परीची चादर " असे वाचले होते. आता या बाबतीत मी बोललो की उगाच मोहोळ उठल्यासारखे होईल म्हनून गप्प बसलो

क्लिंटन 23/12/2010 - 12:26
आपले म्हणणे रास्त आहे.पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते?जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे.मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो.आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात?की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का? एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत.भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना?जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील. अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!! असो.लिहावे तितके थोडे.

In reply to by क्लिंटन

अवलिया 23/12/2010 - 12:53
>>>>आपले म्हणणे रास्त आहे. धन्यवाद. >>>>पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते? छे छे अयोग्य प्रकारांचे समर्थन नाहीच. त्याचमुळे अनेक गोष्टींमधे हिंदू समाजाने परिवर्तन केले आहे, करत आहे. मी तर म्हणतो गेल्या शंभर वर्षांत हिंदू जेवढे बदलले तेवढी कोणतीच संस्कृती बदलली नाही. आणि याचा मला अभिमान आहे. >>>जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे. अगदी बरोबर >>>मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो चूक. अगदी चूकीची गोष्ट आहे ही. अशा गोष्टींचे समर्थन कूणीच करायला नको. >>>आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो. आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात? अगदी बरोबर. पण त्याची कारणे कधी शोधलीत का? >>>की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का? छे छे उलट ते जे काही लिहिले आहे ते मुळातुन वाचणे, समजुन घेणे. त्यावर मनन करणे. आणि ते आपल्यासारख्या इतरांना समजावुन सांगणे हेच खरे हिंदूप्रेम. पण होते काय विचारवंत (आमच्या भाषेतले ;) ) मुळातले लिहिलेले कधी वाचतच नाहीत. वाचले तरी ते असते कुणातरी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या एखाद्याने अनुवादीत केलेले. अहो जर अनुवाद चुकलेला असेल तर त्यावरचे तर्काचे सगळे डोलारे पण कोसळणारच ना? सांगा बरे ! मी काही चुकीचे बोलत आहे का? अगदी दुर्गा भागवतांनी सुद्दा मॅक्स मुल्लर, विंटरनेटज यांनी अनुवाद करतांना कसल्या घोडचुका केल्या आहेत याचे विविध दाखले दिले आहेत. तुम्हाला ते पटावे. मग अशा चुकीच्या माहितीवर चुकीची गृहीतके धरुन चुकीचे आकलन करुन चुकीच्या कल्पना करुन चुकीचे ताशेरे ओढले आणि तेच खरे असे धरुन जर हिंदूंच्या कुठल्याही संकल्पना मोडीत काढायला कूणी निघाले तर ते चूकच ना ? सांगा बरे. पाश्चिमात्य विचारवंताचे लेखन वाचुन विचार करायचा की विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, अरविंद, राधाकृष्णन यांचे विचार वाचुन विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न खरा ! पण मग विचारांमधे भेद उत्पन्न होण्याची कारणे सुद्धा तिथुनच उगम पावतात हे नक्की ! मग पश्चिमात्य विचारावर आधारीत प्रश्न विचारणारे आणि काहीही ऐकुन न घेणारे हिंदू द्वेष्टे ठरणारच यात शंका नाही. >>>एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत. हेच तर आमचे म्हणणे आहे. हीच आमची संस्कृती आहे. प्रश्न विचारा. उत्तरावर मनन करा. मुळ तत्वज्ञान, संकल्पना काय आहेत. ज्याचा आम्हाला अभिमान आहे असे ते संस्कृतीतले हिरे काय आहेत ते समजुन घ्या. तुम्हाला आलेल्या वैयक्तिक कुणाच्या तर्‍हेवाईक अनुभवावरुन पूर्ण भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे आकलन करु जाल तर ते अंतिमतः तुमच्याच तोट्याचे असेल. अर्थात तुम्हाला तसे करायचे असेल तर जरुर करा. तर्क करा पण कुतर्क नका करु. प्रश्न विचारा पण खिल्ली उडवुन शब्दच्छल म्हटले की संवाद खुंटणार. केवळ वादच होणार. वेदात म्हटले आहे जो खिल्ली उडवणारा असेल अशा शिष्याचा त्याग करा. आता वेदात म्हटले म्हणुन तुम्ही मानालच असे नाही..खिल्ली उडवणार... पण विचार करा त्यात चूक काहीच नाही ! नाही का? >>>भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना? अगदी बरोबर. वरती तेच सांगितले आहे. >>जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील. अगदी बरोबर. पण आम्ही असे बोललो की हिंदुत्ववादी होतो.. असो. >> अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!! वरचं काही म्हणता काही कळलं नाही.. तरी पण तर्क शास्त्र, सांख्यिकी याबाबत असावे असे वाटते. तत्वज्ञानातील संकल्पनांना विज्ञानाधिष्टीत सांख्यिकीनुसार तर्कशास्त्राची जोड देता येते का याबाबत मी साशंक आहे. यथार्थ तार्किकवाद माझ्या मते गेल्या शतकात आला आणि संपला. असो. लिहावे तितके थोडे हेच खरे.

In reply to by अवलिया

sagarparadkar 23/12/2010 - 16:43
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया पाहून मला कोल्हापूरच्या सुहृदाची आठवण झाली , पण ते अजून आलेले दिसत नाहीत.

योगी९०० 23/12/2010 - 14:24
१) बहुतेक सर्वच पीरांना चादरीने मढवलेले असते.. गणपतीच्या स्वेटरवर चर्चा करणारे विचारवंत पीराच्या बाबत गप्प का असतात? कारण पुर्वी पासून आपल्याला पीर म्हटलं की चादरच आठवते. पण गणपती किंवा इतर देव (जीझस सुद्धा) म्हणले की त्यांच्या त्यांच्या रुपातच आठवतात. (उगाच) कोणी गणपती किंवा हनूमानाला जीन्स किंवा स्वेटर वगैरे घालून सजवले तर बातमी होणारच. हेच जर पीराच्या बाबतीत केले तरी त्याची बातमी होईल. २) देवळाबाहेरील स्त्रियांसंबंधी पाट्यांबाबत चर्चा करणारे पीर, दर्ग्याबाहेरील पाट्यांबाबात गप्प का असतात? ३) काही थोड्या देवळात स्त्रियांना जायला मनाई असल्याबद्दल चर्चा करणारे कुठल्याच मशिदीत स्त्रियांना प्रवेश नसतो याबाबत गप्प का असतात? ह्या दोन्ही प्रश्नांना एकच उत्तर. माझ्यामते "तिकडे" स्त्रियांना इतका मान देत नाहीत. जास्तीत जास्त बंधने स्त्रियांनाच आहेत. याची त्या स्त्रियानांही सवय झाली असावी. म्हणून त्यांना आणि आपल्यालाही इतके विशेष वाटत नसावे. कमी शिक्षण हे ही एक कारण असू शकेल. मी जेवढ्या मुस्लिम सुशिक्षित स्त्रिया पाहिल्या त्यापैकी बर्‍याचशा इतक्या मॉडर्न होत्या की मला आश्चर्य वाटायचे की ह्या खरोखर मुस्लिम आहेत की नाही. त्यापैकी काही तर धार्मिक सुद्धा नव्हत्या. कदाचित अशा स्त्रिया जर मशिदीत जाऊ लागल्या तर नक्कीच ह्या विरूद्ध आवाज उठवतील (असे मला वाटते) बाकी क्लिंटन यांचा प्रतिसाद आणि त्यावरचे तुमचे उत्तर आवडले. पुढील वाक्य तर खासच.. "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो अवांतर : आजकाल स्त्रियांची खुपच काळजी वाटते नानासाहेब तुम्हाला..? काय विचार आहे?

कुंदन 23/12/2010 - 15:38
आधी "परीची चादर" असे वाचले. अवलिया आणि परिकथेतील राजकुमार यांच्या घनिष्ट संबंधांचा हा परीणाम....

In reply to by कुंदन

अवलिया आणि परिकथेतील राजकुमार यांच्या घनिष्ट संबंधांचा हा परीणाम....
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या ;) असो.. तु गिफ्ट वगैरे घेउन येतो आहेस म्हणुन अजुन उडत नाहीये.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाहीदा 23/12/2010 - 18:23
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या कुंद्या च्या बाबतीत शक्यता नाकारता येत नाहि. ;-)

श्री. अवलिया, तुम्ही म्हणजे अगदी ते हिंदू जण्जागॄतीवाले का हो? इथल्या काही थोर व्यक्ती फोन करुन पोकळ धमक्या देतील ना हो. किंवा इ-मेल वरुन निर्बुद्ध शिवीगाळ सुद्धा करतील. उगा भावना दुखवायचं काम नाय.

छोटा डॉन 23/12/2010 - 11:47
त्याचे काय आहे नानबा, माणसला समजा जमीन मऊ आहे असे समजले की तो आपल्या हाताचा कोपरा वापरुन ती खणु लागतो. म्हणजे काय तर सौजन्य, शांतता, संयम याचा गैरफायदा घेतला जातो. अवांतर : हे धाग्यांच्याही बाबत लागु होते, नै का ? ;) - ( संयमी ) छोटा डॉन

विंजिनेर 23/12/2010 - 12:05
सोप्पय. मिपावरचे सदस्य देवळांत बहुसंख्येने जातात (आता, हिरीरीने चर्चा करतात म्हंजे जात असतीलच नां?) म्हणून देवळे आणि त्याबद्दलच्या शंका तेव्हढ्याच पटीत येतात. पीराचे दर्शन घेणारे कमी => शंका कमी. गुरूद्वारात जाणारे त्याहून कमी => नो शंका! फिनीतो!

http://72.78.249.107/Sakal/21Dec2010/Normal/PuneCity/page8.htm कालच ह्या विषयावरुन चर्चा झाली आणि तथाकथीत विचारजंत ह्या विषयांवर कधीच चर्चा का करत नाहीत किंवा चर्चा सुरु झाली तरी पळ का काढतात हेच प्रश्न मागे उरले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

Nile 23/12/2010 - 13:34
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. म्हणलं आता ह्यावर पण नानानं काकु टाकला का काय! (टाकला असता तर बोंबलायला आपण काय प्रतिसाद देणार तिथं? असो.) बाकी ह्या विषयावर नानांना किती प्रतिसाद हवेत? नाही पुर्वी लै देउन झालेत म्हणुन विचारलं.

In reply to by Nile

विजुभाऊ 23/12/2010 - 16:40
च्यायला, आधी चुकुन पराची चादर वाचलं. अरे मी सुधा ते चुकून " परीची चादर " असे वाचले होते. आता या बाबतीत मी बोललो की उगाच मोहोळ उठल्यासारखे होईल म्हनून गप्प बसलो

क्लिंटन 23/12/2010 - 12:26
आपले म्हणणे रास्त आहे.पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते?जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे.मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो.आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात?की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का? एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत.भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना?जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील. अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!! असो.लिहावे तितके थोडे.

In reply to by क्लिंटन

अवलिया 23/12/2010 - 12:53
>>>>आपले म्हणणे रास्त आहे. धन्यवाद. >>>>पण दुसऱ्या धर्मात असे अयोग्य प्रकार आहेत हे आपल्याकडेही तसेच अयोग्य प्रकार ठेवायचे समर्थन कसे होऊ शकते? छे छे अयोग्य प्रकारांचे समर्थन नाहीच. त्याचमुळे अनेक गोष्टींमधे हिंदू समाजाने परिवर्तन केले आहे, करत आहे. मी तर म्हणतो गेल्या शंभर वर्षांत हिंदू जेवढे बदलले तेवढी कोणतीच संस्कृती बदलली नाही. आणि याचा मला अभिमान आहे. >>>जे वाईट ते वाईटच मग भले कुठेही होऊ दे. अगदी बरोबर >>>मग काही हिंदू देवळांमध्ये आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सगळ्या मशीदींमध्ये स्त्रियांना प्रवेश नसणे (माझ्या सख्ख्या बहिणीचा मस्कतमधील मशीदीत काढलेला फोटो माझ्याकडे आहे ती गोष्ट वेगळी) या गोष्टी वाईटच आहेत.त्यांच्याकडील धर्माच्या नावावर लोकांचे मुडदे पाडणे वाईट तसेच अमुकएका जातीत जन्माला आल्यामुळे काही लोकांना आयुष्यभर जनावराहूनही वाईट वागणूक देणे हे पण वाईटच.पण काय असते "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो चूक. अगदी चूकीची गोष्ट आहे ही. अशा गोष्टींचे समर्थन कूणीच करायला नको. >>>आणि नेमक्या अशाच गोष्टींना (तुमच्या भाषेतील) विचारवंतांचा विरोध असतो. आणि हे प्रश्न उभे केले तर ते लोक हिंदूद्वेष्टे कसे ठरतात? अगदी बरोबर. पण त्याची कारणे कधी शोधलीत का? >>>की हिंदूप्रेम म्हणजे केवळ हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले म्हणून त्यावर आपला विचार न करता डोळे झाकून त्याचे पालन करणे असा अर्थ होतो का? छे छे उलट ते जे काही लिहिले आहे ते मुळातुन वाचणे, समजुन घेणे. त्यावर मनन करणे. आणि ते आपल्यासारख्या इतरांना समजावुन सांगणे हेच खरे हिंदूप्रेम. पण होते काय विचारवंत (आमच्या भाषेतले ;) ) मुळातले लिहिलेले कधी वाचतच नाहीत. वाचले तरी ते असते कुणातरी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या एखाद्याने अनुवादीत केलेले. अहो जर अनुवाद चुकलेला असेल तर त्यावरचे तर्काचे सगळे डोलारे पण कोसळणारच ना? सांगा बरे ! मी काही चुकीचे बोलत आहे का? अगदी दुर्गा भागवतांनी सुद्दा मॅक्स मुल्लर, विंटरनेटज यांनी अनुवाद करतांना कसल्या घोडचुका केल्या आहेत याचे विविध दाखले दिले आहेत. तुम्हाला ते पटावे. मग अशा चुकीच्या माहितीवर चुकीची गृहीतके धरुन चुकीचे आकलन करुन चुकीच्या कल्पना करुन चुकीचे ताशेरे ओढले आणि तेच खरे असे धरुन जर हिंदूंच्या कुठल्याही संकल्पना मोडीत काढायला कूणी निघाले तर ते चूकच ना ? सांगा बरे. पाश्चिमात्य विचारवंताचे लेखन वाचुन विचार करायचा की विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, अरविंद, राधाकृष्णन यांचे विचार वाचुन विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न खरा ! पण मग विचारांमधे भेद उत्पन्न होण्याची कारणे सुद्धा तिथुनच उगम पावतात हे नक्की ! मग पश्चिमात्य विचारावर आधारीत प्रश्न विचारणारे आणि काहीही ऐकुन न घेणारे हिंदू द्वेष्टे ठरणारच यात शंका नाही. >>>एक मोठे विचारवंत (कदाचित तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदूद्वेष्टे) अमर्त्य सेन यांनी त्यांच्या Argumentative Indians या पुस्तकात भारतात पूर्वी प्रश्न विचारायची परंपरा कशी मुरलेली होती याचे असंख्य दाखले दिले आहेत. हेच तर आमचे म्हणणे आहे. हीच आमची संस्कृती आहे. प्रश्न विचारा. उत्तरावर मनन करा. मुळ तत्वज्ञान, संकल्पना काय आहेत. ज्याचा आम्हाला अभिमान आहे असे ते संस्कृतीतले हिरे काय आहेत ते समजुन घ्या. तुम्हाला आलेल्या वैयक्तिक कुणाच्या तर्‍हेवाईक अनुभवावरुन पूर्ण भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे आकलन करु जाल तर ते अंतिमतः तुमच्याच तोट्याचे असेल. अर्थात तुम्हाला तसे करायचे असेल तर जरुर करा. तर्क करा पण कुतर्क नका करु. प्रश्न विचारा पण खिल्ली उडवुन शब्दच्छल म्हटले की संवाद खुंटणार. केवळ वादच होणार. वेदात म्हटले आहे जो खिल्ली उडवणारा असेल अशा शिष्याचा त्याग करा. आता वेदात म्हटले म्हणुन तुम्ही मानालच असे नाही..खिल्ली उडवणार... पण विचार करा त्यात चूक काहीच नाही ! नाही का? >>>भगवद्गीतेतही गुरूकडून ज्ञान मिळवायचे मार्ग सांगितले आहेत त्यात "परिप्रश्नेन" म्हणजे एकामागोमाग एक प्रश्न विचारणे हा पण एक मार्ग सांगितला आहेच ना? अगदी बरोबर. वरती तेच सांगितले आहे. >>जेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न विचारायची परंपरा थांबली आणि "गप्प बसा" संस्कृती वाढली तेव्हा आपल्या अवनतीला सुरवात झाली.भले त्याची कारणे परकीय आक्रमणांमध्ये असतील. अगदी बरोबर. पण आम्ही असे बोललो की हिंदुत्ववादी होतो.. असो. >> अशा लोकांना विज्ञान/संशोधन अशा गोष्टींचे वावडे असते (तेच लोक पूर्वीच्या कोणकोणत्या परंपरांमध्ये विज्ञान कसे होते हा जयघोष करतात ही गोष्ट वेगळी).आता हे वावडे त्यांना असते हे मी कशावरून म्हणतो? कारण उलटे प्रश्न विचारायला गेले की बिनदिक्कत "हिंदूविरोधी" असे लेबल चिकटवून ते मोकळे होतात.दुसरे म्हणजे विज्ञानात कोणतेही hypothesis सिध्द कसे करायचे?त्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यातला एक मार्ग म्हणजे मुळातल्या hypothesis ला आव्हान देणारे alternate hypothesis मांडायचे आणि असे सगळे alternate hypothesis अमान्य करता आले की मुळातले hypothesis आपोआप सिध्द होते.म्हणजे मुळातले hypothesis चुकीचे आहे असे म्हणून सुरवात करायची आणि त्याला आव्हान देणारे alternate hypothesis सिध्द करता येतात का हे बघायचे. तसे ते सिध्द करता आले नाहीत तर मात्र मुळातला hypothesis मान्य करायला हवा.मुळातलाच hypothesis बरोबर आहे हे गृहित धरून सुरवात करायची नाही.इथे तर उलट प्रश्न विचारायला म्हणजे alternate hypothesis मांडायलाच बंदी.सुरवातच करायची "हिंदू संस्कृती महान" हेच गृहित धरून.आणि अजून काही बोलायची सोय नाही कारण "तिकडेही असेच असते"!! वरचं काही म्हणता काही कळलं नाही.. तरी पण तर्क शास्त्र, सांख्यिकी याबाबत असावे असे वाटते. तत्वज्ञानातील संकल्पनांना विज्ञानाधिष्टीत सांख्यिकीनुसार तर्कशास्त्राची जोड देता येते का याबाबत मी साशंक आहे. यथार्थ तार्किकवाद माझ्या मते गेल्या शतकात आला आणि संपला. असो. लिहावे तितके थोडे हेच खरे.

In reply to by अवलिया

sagarparadkar 23/12/2010 - 16:43
विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया पाहून मला कोल्हापूरच्या सुहृदाची आठवण झाली , पण ते अजून आलेले दिसत नाहीत.

योगी९०० 23/12/2010 - 14:24
१) बहुतेक सर्वच पीरांना चादरीने मढवलेले असते.. गणपतीच्या स्वेटरवर चर्चा करणारे विचारवंत पीराच्या बाबत गप्प का असतात? कारण पुर्वी पासून आपल्याला पीर म्हटलं की चादरच आठवते. पण गणपती किंवा इतर देव (जीझस सुद्धा) म्हणले की त्यांच्या त्यांच्या रुपातच आठवतात. (उगाच) कोणी गणपती किंवा हनूमानाला जीन्स किंवा स्वेटर वगैरे घालून सजवले तर बातमी होणारच. हेच जर पीराच्या बाबतीत केले तरी त्याची बातमी होईल. २) देवळाबाहेरील स्त्रियांसंबंधी पाट्यांबाबत चर्चा करणारे पीर, दर्ग्याबाहेरील पाट्यांबाबात गप्प का असतात? ३) काही थोड्या देवळात स्त्रियांना जायला मनाई असल्याबद्दल चर्चा करणारे कुठल्याच मशिदीत स्त्रियांना प्रवेश नसतो याबाबत गप्प का असतात? ह्या दोन्ही प्रश्नांना एकच उत्तर. माझ्यामते "तिकडे" स्त्रियांना इतका मान देत नाहीत. जास्तीत जास्त बंधने स्त्रियांनाच आहेत. याची त्या स्त्रियानांही सवय झाली असावी. म्हणून त्यांना आणि आपल्यालाही इतके विशेष वाटत नसावे. कमी शिक्षण हे ही एक कारण असू शकेल. मी जेवढ्या मुस्लिम सुशिक्षित स्त्रिया पाहिल्या त्यापैकी बर्‍याचशा इतक्या मॉडर्न होत्या की मला आश्चर्य वाटायचे की ह्या खरोखर मुस्लिम आहेत की नाही. त्यापैकी काही तर धार्मिक सुद्धा नव्हत्या. कदाचित अशा स्त्रिया जर मशिदीत जाऊ लागल्या तर नक्कीच ह्या विरूद्ध आवाज उठवतील (असे मला वाटते) बाकी क्लिंटन यांचा प्रतिसाद आणि त्यावरचे तुमचे उत्तर आवडले. पुढील वाक्य तर खासच.. "बघा त्यांच्याकडे पण असेच असते" असे म्हणून त्या पडद्याआड आपल्याकडील वाईट गोष्टींचेही समर्थन करायचा काहींचा प्रयत्न असतो अवांतर : आजकाल स्त्रियांची खुपच काळजी वाटते नानासाहेब तुम्हाला..? काय विचार आहे?

कुंदन 23/12/2010 - 15:38
आधी "परीची चादर" असे वाचले. अवलिया आणि परिकथेतील राजकुमार यांच्या घनिष्ट संबंधांचा हा परीणाम....

In reply to by कुंदन

अवलिया आणि परिकथेतील राजकुमार यांच्या घनिष्ट संबंधांचा हा परीणाम....
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या ;) असो.. तु गिफ्ट वगैरे घेउन येतो आहेस म्हणुन अजुन उडत नाहीये.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाहीदा 23/12/2010 - 18:23
दुबैत राहून राहून तुझे आचार आणि विचार सगळेच बदलले रे कुंद्या कुंद्या च्या बाबतीत शक्यता नाकारता येत नाहि. ;-)

श्री. अवलिया, तुम्ही म्हणजे अगदी ते हिंदू जण्जागॄतीवाले का हो? इथल्या काही थोर व्यक्ती फोन करुन पोकळ धमक्या देतील ना हो. किंवा इ-मेल वरुन निर्बुद्ध शिवीगाळ सुद्धा करतील. उगा भावना दुखवायचं काम नाय.
नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये" मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो.

वॉल्व्हर

निनाद ·

अरे तिचा जेमोन जेमोन पहा (त्यावेळी ती १८ वर्षाची असेल ) बाकी ज्या स्पेनिश सिनेमावरून वेनिला स्काय बनला त्या मूळ सिनेमात तिची अदाकारी पहा (टोम्या उगाच नाही भाळला ) हॉलीवूड गाजवून सुध्दा मायबोलीत सिनेमे करायला पेनेलोपे नेहमीच प्राधान्य देते .कालपरवा पर्यत तिचे लग्न होई स्तोवर जेव्हा जेव्हा स्पेन मध्ये ति येणार तेव्हा आपल्या मोठ्या एकत्र कुटुंबा मध्ये रमणार . नाही तर आमचे मराठी चे स्टार बॉलीवूड ची हवा लागली तर परत मराठीकडे पाहत सुध्धा नाही .

In reply to by निनाद मुक्काम …

कुणा परकीय भाषेतील व्यक्तीने इंग्रजी बोलावे तर स्पेनिश व्यक्तींनी अत्यंत गोड वाटते कानाला .
हे साध्या सरळ सोप्या शब्दात लिहिले असतेस तर ? हे समजुन घ्यायला मला ७ मिनिटे लागली. इंग्रजी कोणा परकिय भाषिकाच्या तोंडून ऐकायचे असेल तर ते स्पॅनिश व्यक्तींकडून ऐकावे. असे साधे सोपे सरळ लिही की मेल्या.

महेश-मया 23/12/2010 - 11:36
राव ईथे ई़ग्लीश समजत नाही तीथे स्पॅनिश काय कळ्नार, पन कथा छान आहे तुम्च्यामुळे पिक्चर कळला धन्यवाद. मडळ आभारी आहे

In reply to by महेश-मया

निनाद 24/12/2010 - 05:19
दर वेळी भाषा यावीच लागते असे नाही हे आपल्याला चार्ली चॅप्लिनने दाखवून दिले आहे. कमल हसन ने ही हे उत्तमरित्या सिद्ध केले आहेच. समर्थ दिग्दर्शक सादरीकरणातून हवा तो नेमका परिणाम साधू शकतो. पण तुम्ही म्हणता तसे काही वेळा कथा बारकाईने समजायला भाषा आली तर फायदा होतो हे मात्र खरे.

In reply to by निनाद

चार्ली चॅप्लिनचे बोलपट यायला लागले तेव्हाचं एक वाक्य (कोणाचं ते आठवत नाही), "चार्लीचे चित्रपट आता फक्त इंग्लिश समजणार्‍यांपुरते मर्यादित झाले." चित्रपटाची कथा आवडली.

माझ्याकडे नुकताच आला आहे हा चित्रपट एका मित्राकडून....पण का कोण जाणे (स्पॅनिश कळणार नसल्यामुळे असेल कदाचित) पाह्यचा राहून गेला; पण आता तुमच्या या लेखामुळे अतिशय आनंदाने पेनेलोप क्रुझच्या या सुंदर चित्रपटाचा आस्वाद घेता येईल. हॉलीवूडला ती शोभेची बाहुली वाटली (जसे पूर्वीच्या सोफिया लॉरेन आणि जिना लोलोब्रिगिडा या दोन इटालियन अभिनेत्र्यांबाबत त्यानी केले होते...) यात वाद नाही, पण तरीही तुमचे "हॉलिवुडने तिला अक्षरश: वाया घालवले आहे यात शंकाच नाही." हे वाक्य थोडेसे धार्ष्ट्याचे म्हणावे लागेल. मी तिचे अगदी सुरूवातीचे नसले तरी साधारणतः २००४ पासूनचे काही चित्रपट पाहिले आहेत...उदा.सहारा आणि गोथिका. दोन्ही चित्रपटातील तिचा सशक्त अभिनय वाखाणण्याजोगाच आहे (असे मला तरी वाटते) आणि या चित्रपटांनी तिला नावलौकिक तर मिळवून दिलाच आहे, पण सुंदरतेपेक्षाही तिच्यात अ‍ॅक्टींग एलेमेन्ट्स भरपूर आहेत हेही सिद्ध झाल्याने वूडी अ‍ॅलनसारख्या बाप दिग्दर्शकाने त्याच्या 'विकी क्रिस्टीना बार्सिलोना' साठी निवडले असणार. असो....एका सुंदर अभिनेत्रीच्या तितक्याच सुंदर चित्रपटाबद्दल वाचताना मनस्वी आनंद झाला आहे हे सांगणे गरजेचे आहे. (थोडेसे अवांतर : २००६ मध्ये 'Volver' साठी पेनेलोपला ऑस्कर मिळाले नाही...तर 'नॉमिनेशन' मिळाले होते. ते मिळाले होते 'हेलेन मिरेन' ला 'क्वीन एलिझाबेथ' साठी. मात्र २००८ च्या विकी क्रिस्टीना बार्सिलोना' मधील भूमिकेसाठी तिला 'सहाय्यक अभिनेत्री'ची ऑस्करची बाहुली मिळाली.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

निनाद 23/12/2010 - 13:20
पेनेलोप सुंदर आहेच. तुम्ही म्हणता त्यातहे तथ्य आहे. अगदीच वाया घालवली हे शब्द मागे. :) अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड.... विकिचे पान घोळ करते आहे मग! पाहा http://en.wikipedia.org/wiki/Volver नक्की पाहा... कसा वाटला ते कळवा.

In reply to by निनाद

व्वा.....तसे शब्द मागे घेण्यासाठी मी लिहिले नव्हते, फक्त वेळीच तिच्यातील अभिनयाचेही गुण हॉलिवूडने हेरले इतपतच माझे मत होते. असो. विकीचे 'ते' पान पाहिले....तिथेही Penélope Cruz was nominated for the 2007 Academy Award for Best Actress असाच उल्लेख आहे. चित्रपट आज रात्रीच पाहतो....आता तर पाहिलाच पाहिजे....अन् जरूर कळवितो. इन्द्रा

सहज 23/12/2010 - 11:58
परिक्षण की चक्क सिनेमा कथन! परिक्षण करताना सिनेमाची संपूर्ण कथा सांगू नये असा एक संकेत आहे ना?

In reply to by सहज

निनाद 23/12/2010 - 13:16
सॉरी सर! वो गल्तीसे मिष्टेक हो गया ! तसे काही चित्रपटात संस्पेन्स नव्हते. शेवट कळला तरी फार काही बिघडत नाही... खरे तर कथा आणि दिग्दर्शन अनेक क्ल्यू देत जातात. सादरीकरंण महत्वाचे वाटले. तसे चित्रपट अनेक ठिकाणी संपादित करता आला असता. उदा. पार्त्र्टीमध्ये होणारी पार्टी वगैरे काही कथेसाठी फार महत्त्वाचे ठरत नाहीत. शिवाय इतक्या गुंतागुंतीच्या चित्रपटाची ओळख कशी द्यावी हे ही समजेना... म्हणून कथाच दिली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

निनाद 24/12/2010 - 05:30
जमेल तसे लिहित राहीन नक्की! शिवाय इतर सूचनाही अमलात आणेनच! संपादकांना विनंती आहे की 'संपूर्ण चित्रपट कथा' असा स्पॉयलर अलर्ट वर टाकाल का? धन्यवाद!

हा चित्रपट दाखवून काही वर्षांपूर्वीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा हा चित्रपट पाहिला गेला होता. त्याविषयी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट-परिचयाविषयी काही विनंत्या: चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं आणि ते पांढर्‍या फॉन्टमध्ये देऊन, विशिष्ट चिन्हांदरम्यान लिहून (किंवा तत्सम क्लृप्त्यांनी) झाकावं. ज्यांना ते जाणून घ्यायची इच्छा नसेल त्यांना मग ते टाळून परिचय वाचता येईल. मला स्वतःला चित्रपट पाहताना या गोष्टी माहीत नव्हत्या. पण विविध उपकथानकांची योजना अशी काही एकमेकांत गुंफून केलेली आहे की थोड्या विचारांती काही गोष्टी लक्षात येतात (विशेषतः पितृत्वविषयक). चित्रपट पाहताना ती रहस्यं हळूहळू लक्षात येण्यामुळे माझा आस्वाद अधिक परिणामकारक झाला होता असं आठवतं. तुमचा परिचय वाचल्यानंतर चित्रपट पाहण्यात आला असता तर तसा परिणाम कदाचित झाला नसता असं वाटतं. दुसरी विनंती म्हणजे तुमच्या मते चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे थोडं अधिक विस्तारानं सांगितलंत तर वाचकांना ते अधिक रोचक वाटेल. मला स्वत:ला त्या चित्रपटातला लाल रंगाचा वापर खूप लक्षणीय वाटला होता. रक्ताची नाती, त्यांत पुरुषांच्या मोहापायी बळजबरीचे शरीरसंबंध पत्करायला लागणं, त्यांतून पुन्हा स्त्री जन्मणं, अशा स्त्रियांची एकमेकांत मिसळलेली आणि पिढ्यानपिढ्या एकमेकांसारखीच असणारी प्रारब्धं असा लाल रंगाचा एक (हिंसक, वंशाबाबतचा, पुरुषी वर्चस्वाचा) संदर्भ लागतो. पुरुषप्रधान संस्कृतीत वाट्याला आलेल्या अशा आयुष्यांशी भिडण्याचे यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करणार्‍या त्या स्त्रिया तरीही आपली आंतरिक ताकद पणाला लावत, परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो. त्यामुळे तो लाल रंग लक्षात राहिला.

In reply to by चिंतातुर जंतू

निनाद 24/12/2010 - 05:27
चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं हे मान्य आहे येथून पुढे तसे करेन. चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे मलाही सांगायला आवडेल. पण इतकी मोठी आणि गुंतागुंतीची कथा टायपतांनाच दमून गेलो हो! शिवाय कधी कधी प्रतिसादातून अनेक कंगोरे स्पष्ट होत जातात, ते ही मला आवडते. तुम्ही म्हणता तसेच मला वाटले पण लाल रंगाचा वापर तेव्हढा मला जाणवला नाही. रक्त स्वच्छ करतांना दाखवलेला लाल रंग हा भडकपणा आणतो. तो प्रसंग त्यामुळे परिणामकारक होतो. बाकी तुम्ही म्हणता ते परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) हे मात्र नक्की जाणवत राहिले. या स्त्रीया एकमेकींपासून दूर जातात आणि जवळ येतात ते आंदोलन सुंदर टिपले आहे. हा पुरुषी लैंगिगता आणि पितृत्त्व यावर विचार करायला लावणारा चित्रपट आहे हे नक्की.

In reply to by चिंतातुर जंतू

इतर काही गोष्टी लक्षवेधक वाटल्या. उदाहरणार्थ पाकोने लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि त्याचा खून या गोष्टी अतिशय हळूवारपणे हाताळल्या आहेत. तरीही या प्रसंगातलं क्रौर्य समोर येत रहातं. सतत फोनला चिकटून असणारी टीनेजर पावला या आपत्तीमुळे अचानक मोठी होते, आपल्या आईच्या खरोखरच जवळ येते हे दिसतं. (त्याच वेळी आठवला 'थ्री इडीयट्स' आणि त्यातला विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रसंग. निष्प्राण शरीर दाखवतानाही बटबटीतपणा आणि त्यावरून घेण्याचा बोधही तसाच लाऊड, ओरडून सांगणं.) पावलाच्या वागण्यात होणारा सुजाण बदल ती स्वतःच्या आजीला सांगते त्याआधीच तो वागण्यातून दिसत रहातो. चित्रपटाच्या सुरूवातीला दिसणारी टिपिकल टीनेजर पावला आणि 'मरणान्तानि वैराणि' हे समजून-उमजून वागणारी पावला यांच्यातला बदल लक्षवेधी आहे. कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका पहाणार्‍यांसाठी सुखावह बदल आहे. रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत. रायमुंदाच्या भूमिकेत पुरूषांना अर्थातच अतिसुंदर वाटणारी पेनीलोपे क्रूझ आहे. पण तिचं पात्रही पुरूषांच्या मोहाला बळी पडणारं, बळी पडणारीची काळजी घेणारं आणि पुरूषसुख नशीबात नसणारंच आहे. चित्रपट पाहून स्पेनमधली खेडी, निमशहरंही सुंदर आहेत, तिथेही वार्‍याने वणव्यांसारख्या आगी लागतात, तिथेही टीव्हीवर ट्यार्पीखेचू, तद्दन मालिका चालतात आणि काही लोकांना ह्या प्रकाराचा राग आहे हे ही समजलं. हा धागा वाचून दीड वर्षांनंतर चित्रपट पाहिला असला तरीही काही तपशील लक्षात राहिल्यामुळे परिणामकारकता कमी झाली असं वाटलं. काही ठिकाणी सबटायटल्स वाचण्यासाठी चित्रपट थांबवावा लागला. काही स्पॅनिश चित्रपट पाहिल्यानंतर, सबटायटल्स वाचण्याचा त्रास टाळण्यासाठी स्पॅनिश शिकवंसं वाटतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निनाद 01/05/2012 - 07:53
कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे अगदी माझ्याही मनातले... :)
रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत.

".....हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो...." Quite interesting चिं.जं. ~ तुमच्या या प्रतिसादाने मला गेल्या वीस वर्षात सातत्याने आपल्या अविस्मरणीय निर्मितीमुळे हॉलिवूडमध्ये आघाडीचे नाव बनलेला दिग्दर्शक मार्टिन स्कोरसेसे आठवला. त्याने निर्माण केलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये (A Personal Journey with Martin Scorsese Through American Movies) चित्रपटातील 'रंगाचे' महत्व विशद केले आहे. कल्पक दिग्दर्शक नेमक्या कोणत्या प्रसंगासाठी फ्रेमवर कुठला रंग येणे आवश्यक ठरवितो त्याचे सुंदर विवेचन हे मार्टिन यानी Leave Her to Heaven तसेच Phantom of the Opera या दोन (आणि अन्य... ज्यांची नावे आता या क्षणी मला आठवत नाहीत) उदाहरणावरून दिली आहेत. ते म्हणतात, "या चित्रपटांतील रंगांचा नेमका वापर मला खूप प्रभावित करून गेले आणि ते पाहतानाच माझा निर्धार पक्का होत गेला की, भविष्यात मला चित्रपट निर्मिती करता आली तर कथानकासाठी नेमके कोणते रंग घेतले पाहिजेत हे मी प्रथम ठरवीन." तुम्ही म्हणता तसा 'लाल' स्नेहाचा, सॉलिडॅरिटीचा तर असतोच पण ढोबळमानाने हॉलिवूडच्या नामांकित दिग्दर्शकांना तो क्रांतीचा (तसेच द्वेष, चीड, संताप, भावनावेग) वाटतो. डेव्हिड लीनने तर डॉक्टर झिवागोसाठी बर्फाच्या रूपाने केलेला "पांढर्‍या" रंगाचा सढळ वापर हे युरीच्या सरळसोट स्वभावाचे लक्षणीय उदाहरण ठरले....तसेच स्टीव्हन स्पिएलबर्गने जाणीवपूर्वक "शिंडलर्स लिस्ट" कृष्णधवल निर्मित केला, त्याचेही कारण त्याला कथानकासाठी हवे असणारे काळे-पांढरे दोन रंग. (फार छान आहे हा विषय, खरे तर !!....पण धागा भरकटेल असे वाटत असल्याने थांबतो) इन्द्रा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गॉश्श्श......तुमच्या स्वींगरने माझी दांडीच उडाली, बिपिन जी. पण "आधीच्या" आश्वासनातील 'माझा' पार्ट मी तयार केला होता, हे तुम्हीच काय पण त्यातील अन्य सभासददेखील जाणून आहेत. "संपादकां"नीच बाळ जन्माला येण्याच्या अगोदर मयत घोषीत केल्याने माझ्याकडील तो भाग पडून राहिला.....जो मी संधी आणि योग्य वेळ येताच स्वतंत्रपणे इथे प्रकाशित करू शकतो. (बाय द वे, यू आर रिअली अ विट्टी फेलो....आय बिलिव्ह !) इन्द्रा

अरे तिचा जेमोन जेमोन पहा (त्यावेळी ती १८ वर्षाची असेल ) बाकी ज्या स्पेनिश सिनेमावरून वेनिला स्काय बनला त्या मूळ सिनेमात तिची अदाकारी पहा (टोम्या उगाच नाही भाळला ) हॉलीवूड गाजवून सुध्दा मायबोलीत सिनेमे करायला पेनेलोपे नेहमीच प्राधान्य देते .कालपरवा पर्यत तिचे लग्न होई स्तोवर जेव्हा जेव्हा स्पेन मध्ये ति येणार तेव्हा आपल्या मोठ्या एकत्र कुटुंबा मध्ये रमणार . नाही तर आमचे मराठी चे स्टार बॉलीवूड ची हवा लागली तर परत मराठीकडे पाहत सुध्धा नाही .

In reply to by निनाद मुक्काम …

कुणा परकीय भाषेतील व्यक्तीने इंग्रजी बोलावे तर स्पेनिश व्यक्तींनी अत्यंत गोड वाटते कानाला .
हे साध्या सरळ सोप्या शब्दात लिहिले असतेस तर ? हे समजुन घ्यायला मला ७ मिनिटे लागली. इंग्रजी कोणा परकिय भाषिकाच्या तोंडून ऐकायचे असेल तर ते स्पॅनिश व्यक्तींकडून ऐकावे. असे साधे सोपे सरळ लिही की मेल्या.

महेश-मया 23/12/2010 - 11:36
राव ईथे ई़ग्लीश समजत नाही तीथे स्पॅनिश काय कळ्नार, पन कथा छान आहे तुम्च्यामुळे पिक्चर कळला धन्यवाद. मडळ आभारी आहे

In reply to by महेश-मया

निनाद 24/12/2010 - 05:19
दर वेळी भाषा यावीच लागते असे नाही हे आपल्याला चार्ली चॅप्लिनने दाखवून दिले आहे. कमल हसन ने ही हे उत्तमरित्या सिद्ध केले आहेच. समर्थ दिग्दर्शक सादरीकरणातून हवा तो नेमका परिणाम साधू शकतो. पण तुम्ही म्हणता तसे काही वेळा कथा बारकाईने समजायला भाषा आली तर फायदा होतो हे मात्र खरे.

In reply to by निनाद

चार्ली चॅप्लिनचे बोलपट यायला लागले तेव्हाचं एक वाक्य (कोणाचं ते आठवत नाही), "चार्लीचे चित्रपट आता फक्त इंग्लिश समजणार्‍यांपुरते मर्यादित झाले." चित्रपटाची कथा आवडली.

माझ्याकडे नुकताच आला आहे हा चित्रपट एका मित्राकडून....पण का कोण जाणे (स्पॅनिश कळणार नसल्यामुळे असेल कदाचित) पाह्यचा राहून गेला; पण आता तुमच्या या लेखामुळे अतिशय आनंदाने पेनेलोप क्रुझच्या या सुंदर चित्रपटाचा आस्वाद घेता येईल. हॉलीवूडला ती शोभेची बाहुली वाटली (जसे पूर्वीच्या सोफिया लॉरेन आणि जिना लोलोब्रिगिडा या दोन इटालियन अभिनेत्र्यांबाबत त्यानी केले होते...) यात वाद नाही, पण तरीही तुमचे "हॉलिवुडने तिला अक्षरश: वाया घालवले आहे यात शंकाच नाही." हे वाक्य थोडेसे धार्ष्ट्याचे म्हणावे लागेल. मी तिचे अगदी सुरूवातीचे नसले तरी साधारणतः २००४ पासूनचे काही चित्रपट पाहिले आहेत...उदा.सहारा आणि गोथिका. दोन्ही चित्रपटातील तिचा सशक्त अभिनय वाखाणण्याजोगाच आहे (असे मला तरी वाटते) आणि या चित्रपटांनी तिला नावलौकिक तर मिळवून दिलाच आहे, पण सुंदरतेपेक्षाही तिच्यात अ‍ॅक्टींग एलेमेन्ट्स भरपूर आहेत हेही सिद्ध झाल्याने वूडी अ‍ॅलनसारख्या बाप दिग्दर्शकाने त्याच्या 'विकी क्रिस्टीना बार्सिलोना' साठी निवडले असणार. असो....एका सुंदर अभिनेत्रीच्या तितक्याच सुंदर चित्रपटाबद्दल वाचताना मनस्वी आनंद झाला आहे हे सांगणे गरजेचे आहे. (थोडेसे अवांतर : २००६ मध्ये 'Volver' साठी पेनेलोपला ऑस्कर मिळाले नाही...तर 'नॉमिनेशन' मिळाले होते. ते मिळाले होते 'हेलेन मिरेन' ला 'क्वीन एलिझाबेथ' साठी. मात्र २००८ च्या विकी क्रिस्टीना बार्सिलोना' मधील भूमिकेसाठी तिला 'सहाय्यक अभिनेत्री'ची ऑस्करची बाहुली मिळाली.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

निनाद 23/12/2010 - 13:20
पेनेलोप सुंदर आहेच. तुम्ही म्हणता त्यातहे तथ्य आहे. अगदीच वाया घालवली हे शब्द मागे. :) अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड.... विकिचे पान घोळ करते आहे मग! पाहा http://en.wikipedia.org/wiki/Volver नक्की पाहा... कसा वाटला ते कळवा.

In reply to by निनाद

व्वा.....तसे शब्द मागे घेण्यासाठी मी लिहिले नव्हते, फक्त वेळीच तिच्यातील अभिनयाचेही गुण हॉलिवूडने हेरले इतपतच माझे मत होते. असो. विकीचे 'ते' पान पाहिले....तिथेही Penélope Cruz was nominated for the 2007 Academy Award for Best Actress असाच उल्लेख आहे. चित्रपट आज रात्रीच पाहतो....आता तर पाहिलाच पाहिजे....अन् जरूर कळवितो. इन्द्रा

सहज 23/12/2010 - 11:58
परिक्षण की चक्क सिनेमा कथन! परिक्षण करताना सिनेमाची संपूर्ण कथा सांगू नये असा एक संकेत आहे ना?

In reply to by सहज

निनाद 23/12/2010 - 13:16
सॉरी सर! वो गल्तीसे मिष्टेक हो गया ! तसे काही चित्रपटात संस्पेन्स नव्हते. शेवट कळला तरी फार काही बिघडत नाही... खरे तर कथा आणि दिग्दर्शन अनेक क्ल्यू देत जातात. सादरीकरंण महत्वाचे वाटले. तसे चित्रपट अनेक ठिकाणी संपादित करता आला असता. उदा. पार्त्र्टीमध्ये होणारी पार्टी वगैरे काही कथेसाठी फार महत्त्वाचे ठरत नाहीत. शिवाय इतक्या गुंतागुंतीच्या चित्रपटाची ओळख कशी द्यावी हे ही समजेना... म्हणून कथाच दिली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

निनाद 24/12/2010 - 05:30
जमेल तसे लिहित राहीन नक्की! शिवाय इतर सूचनाही अमलात आणेनच! संपादकांना विनंती आहे की 'संपूर्ण चित्रपट कथा' असा स्पॉयलर अलर्ट वर टाकाल का? धन्यवाद!

हा चित्रपट दाखवून काही वर्षांपूर्वीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा हा चित्रपट पाहिला गेला होता. त्याविषयी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट-परिचयाविषयी काही विनंत्या: चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं आणि ते पांढर्‍या फॉन्टमध्ये देऊन, विशिष्ट चिन्हांदरम्यान लिहून (किंवा तत्सम क्लृप्त्यांनी) झाकावं. ज्यांना ते जाणून घ्यायची इच्छा नसेल त्यांना मग ते टाळून परिचय वाचता येईल. मला स्वतःला चित्रपट पाहताना या गोष्टी माहीत नव्हत्या. पण विविध उपकथानकांची योजना अशी काही एकमेकांत गुंफून केलेली आहे की थोड्या विचारांती काही गोष्टी लक्षात येतात (विशेषतः पितृत्वविषयक). चित्रपट पाहताना ती रहस्यं हळूहळू लक्षात येण्यामुळे माझा आस्वाद अधिक परिणामकारक झाला होता असं आठवतं. तुमचा परिचय वाचल्यानंतर चित्रपट पाहण्यात आला असता तर तसा परिणाम कदाचित झाला नसता असं वाटतं. दुसरी विनंती म्हणजे तुमच्या मते चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे थोडं अधिक विस्तारानं सांगितलंत तर वाचकांना ते अधिक रोचक वाटेल. मला स्वत:ला त्या चित्रपटातला लाल रंगाचा वापर खूप लक्षणीय वाटला होता. रक्ताची नाती, त्यांत पुरुषांच्या मोहापायी बळजबरीचे शरीरसंबंध पत्करायला लागणं, त्यांतून पुन्हा स्त्री जन्मणं, अशा स्त्रियांची एकमेकांत मिसळलेली आणि पिढ्यानपिढ्या एकमेकांसारखीच असणारी प्रारब्धं असा लाल रंगाचा एक (हिंसक, वंशाबाबतचा, पुरुषी वर्चस्वाचा) संदर्भ लागतो. पुरुषप्रधान संस्कृतीत वाट्याला आलेल्या अशा आयुष्यांशी भिडण्याचे यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करणार्‍या त्या स्त्रिया तरीही आपली आंतरिक ताकद पणाला लावत, परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो. त्यामुळे तो लाल रंग लक्षात राहिला.

In reply to by चिंतातुर जंतू

निनाद 24/12/2010 - 05:27
चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं हे मान्य आहे येथून पुढे तसे करेन. चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे मलाही सांगायला आवडेल. पण इतकी मोठी आणि गुंतागुंतीची कथा टायपतांनाच दमून गेलो हो! शिवाय कधी कधी प्रतिसादातून अनेक कंगोरे स्पष्ट होत जातात, ते ही मला आवडते. तुम्ही म्हणता तसेच मला वाटले पण लाल रंगाचा वापर तेव्हढा मला जाणवला नाही. रक्त स्वच्छ करतांना दाखवलेला लाल रंग हा भडकपणा आणतो. तो प्रसंग त्यामुळे परिणामकारक होतो. बाकी तुम्ही म्हणता ते परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) हे मात्र नक्की जाणवत राहिले. या स्त्रीया एकमेकींपासून दूर जातात आणि जवळ येतात ते आंदोलन सुंदर टिपले आहे. हा पुरुषी लैंगिगता आणि पितृत्त्व यावर विचार करायला लावणारा चित्रपट आहे हे नक्की.

In reply to by चिंतातुर जंतू

इतर काही गोष्टी लक्षवेधक वाटल्या. उदाहरणार्थ पाकोने लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि त्याचा खून या गोष्टी अतिशय हळूवारपणे हाताळल्या आहेत. तरीही या प्रसंगातलं क्रौर्य समोर येत रहातं. सतत फोनला चिकटून असणारी टीनेजर पावला या आपत्तीमुळे अचानक मोठी होते, आपल्या आईच्या खरोखरच जवळ येते हे दिसतं. (त्याच वेळी आठवला 'थ्री इडीयट्स' आणि त्यातला विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रसंग. निष्प्राण शरीर दाखवतानाही बटबटीतपणा आणि त्यावरून घेण्याचा बोधही तसाच लाऊड, ओरडून सांगणं.) पावलाच्या वागण्यात होणारा सुजाण बदल ती स्वतःच्या आजीला सांगते त्याआधीच तो वागण्यातून दिसत रहातो. चित्रपटाच्या सुरूवातीला दिसणारी टिपिकल टीनेजर पावला आणि 'मरणान्तानि वैराणि' हे समजून-उमजून वागणारी पावला यांच्यातला बदल लक्षवेधी आहे. कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका पहाणार्‍यांसाठी सुखावह बदल आहे. रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत. रायमुंदाच्या भूमिकेत पुरूषांना अर्थातच अतिसुंदर वाटणारी पेनीलोपे क्रूझ आहे. पण तिचं पात्रही पुरूषांच्या मोहाला बळी पडणारं, बळी पडणारीची काळजी घेणारं आणि पुरूषसुख नशीबात नसणारंच आहे. चित्रपट पाहून स्पेनमधली खेडी, निमशहरंही सुंदर आहेत, तिथेही वार्‍याने वणव्यांसारख्या आगी लागतात, तिथेही टीव्हीवर ट्यार्पीखेचू, तद्दन मालिका चालतात आणि काही लोकांना ह्या प्रकाराचा राग आहे हे ही समजलं. हा धागा वाचून दीड वर्षांनंतर चित्रपट पाहिला असला तरीही काही तपशील लक्षात राहिल्यामुळे परिणामकारकता कमी झाली असं वाटलं. काही ठिकाणी सबटायटल्स वाचण्यासाठी चित्रपट थांबवावा लागला. काही स्पॅनिश चित्रपट पाहिल्यानंतर, सबटायटल्स वाचण्याचा त्रास टाळण्यासाठी स्पॅनिश शिकवंसं वाटतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निनाद 01/05/2012 - 07:53
कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे अगदी माझ्याही मनातले... :)
रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत.

".....हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो...." Quite interesting चिं.जं. ~ तुमच्या या प्रतिसादाने मला गेल्या वीस वर्षात सातत्याने आपल्या अविस्मरणीय निर्मितीमुळे हॉलिवूडमध्ये आघाडीचे नाव बनलेला दिग्दर्शक मार्टिन स्कोरसेसे आठवला. त्याने निर्माण केलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये (A Personal Journey with Martin Scorsese Through American Movies) चित्रपटातील 'रंगाचे' महत्व विशद केले आहे. कल्पक दिग्दर्शक नेमक्या कोणत्या प्रसंगासाठी फ्रेमवर कुठला रंग येणे आवश्यक ठरवितो त्याचे सुंदर विवेचन हे मार्टिन यानी Leave Her to Heaven तसेच Phantom of the Opera या दोन (आणि अन्य... ज्यांची नावे आता या क्षणी मला आठवत नाहीत) उदाहरणावरून दिली आहेत. ते म्हणतात, "या चित्रपटांतील रंगांचा नेमका वापर मला खूप प्रभावित करून गेले आणि ते पाहतानाच माझा निर्धार पक्का होत गेला की, भविष्यात मला चित्रपट निर्मिती करता आली तर कथानकासाठी नेमके कोणते रंग घेतले पाहिजेत हे मी प्रथम ठरवीन." तुम्ही म्हणता तसा 'लाल' स्नेहाचा, सॉलिडॅरिटीचा तर असतोच पण ढोबळमानाने हॉलिवूडच्या नामांकित दिग्दर्शकांना तो क्रांतीचा (तसेच द्वेष, चीड, संताप, भावनावेग) वाटतो. डेव्हिड लीनने तर डॉक्टर झिवागोसाठी बर्फाच्या रूपाने केलेला "पांढर्‍या" रंगाचा सढळ वापर हे युरीच्या सरळसोट स्वभावाचे लक्षणीय उदाहरण ठरले....तसेच स्टीव्हन स्पिएलबर्गने जाणीवपूर्वक "शिंडलर्स लिस्ट" कृष्णधवल निर्मित केला, त्याचेही कारण त्याला कथानकासाठी हवे असणारे काळे-पांढरे दोन रंग. (फार छान आहे हा विषय, खरे तर !!....पण धागा भरकटेल असे वाटत असल्याने थांबतो) इन्द्रा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गॉश्श्श......तुमच्या स्वींगरने माझी दांडीच उडाली, बिपिन जी. पण "आधीच्या" आश्वासनातील 'माझा' पार्ट मी तयार केला होता, हे तुम्हीच काय पण त्यातील अन्य सभासददेखील जाणून आहेत. "संपादकां"नीच बाळ जन्माला येण्याच्या अगोदर मयत घोषीत केल्याने माझ्याकडील तो भाग पडून राहिला.....जो मी संधी आणि योग्य वेळ येताच स्वतंत्रपणे इथे प्रकाशित करू शकतो. (बाय द वे, यू आर रिअली अ विट्टी फेलो....आय बिलिव्ह !) इन्द्रा
वॉल्व्हर चित्रपटाची सुरुवात दोघी बहिणी आणि एक मुलगी घाईने स्मशानभूमीत जाण्याने होते. दोघीजणी आपल्या आईवडिलांच्या समाधी-शिला स्वच्छ करतात. या दोघी बहिणींचे आईवडील एका आगीत जळून वारले आहेत. असे बोलण्यातून लक्षात येते. त्यानंतर त्या आजीच्या घरी जातात. जातांना रायमुंदाला आणि पावलाला पाहून ओळखीचे कुणी भेटतात. ते म्हणतात, 'अगदी तुझ्या वडिलांसारखे डोळे आहेत हिचे'. आजीकडे त्यांना त्याची आई जशी बिस्किटे करत असे तशीच बिस्किटे मिळतात. त्या दोघींना आनंद होतो.

आपण मराठी बोलतो ?

शेखर काळे ·

नगरीनिरंजन 23/12/2010 - 08:54
परदेशात जाऊन राहणारी माणसे आपल्या जुन्या आठवणींच्या बाबतीत काळाच्या एकाच बिंदूवर स्थिर राहतात आणि इकडे मात्र भराभर बदल होत जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे. मी स्वतः परदेशात जितके मराठी बोलतो (कार्यालयातसुद्धा) तितके भारतात आल्यावर बोलू शकत नाही. लोकांनाच मराठीची गरज आणि उपयुक्तता नाही तर असे होणे अपरिहार्य आहे. पण पुण्या-मुंबईसारखी मोठी शहरे आणि त्यातले उच्चभ्रू, उच्चमध्यमवर्गीय आणि त्यांचं अनुकरण करणारा निम्नमध्यमवर्ग वर्ग सोडला तर इतर 'मागासलेल्या' भागात मराठीच बोलली जाते हे नमूद करावेसे वाटते. मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. तुम्ही स्वतः मराठी बोलता आणि मुलांना शिकवले हे पुरेसे आहे. बाकीच्यांकडून काहीही अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

Pearl 23/12/2010 - 12:42
>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. हा. हा. हा. खूप हसू आले. हशा आणि टाळ्या :-) अवांतरः मराठी पुस्तके, साहित्य वगैरे खरेदीकरायचे असेल तर दुकांनापेक्षा 'मराठी पुस्तक प्रदर्शनात' जाउन खरेदी करावे. चांगला अनुभव येइल. भरपूर पुस्तके मनसोक्त पहाता येतात आणि मग हवी ती पुस्तके विकत घेता येतात. (आणि पुण्यासारख्या शहरात पुस्तक प्रदर्शने सारखी येत असतात. दर महिना २ महिन्यांनी. बाकी शहरांचे माहिती नाही.)

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 13:35
>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. >> नाही निरंजन, हे मत बरोबर वाटत नाही. पर्ल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण मराठी पुस्तक प्रदर्शनांना जरुर भेट द्यावी. तिथे एखादे पुस्तक हवे असले आणि पटकन सापडत नसले तर तिथल्या लोकांना विचारले तर नक्की शोधून देतात हा माझा अनुभव आहे. पुण्यातील रसिक, अनमोल, काँटीनेंटल व इतर काही प्रकाशनांचाही अतिशय चांगला अनुभव आहे. एखादे पुस्तक नसले व हवे असल्याचे त्यांना सांगून ठेवले व आपले काँटॅक्ट डीटेल्स त्यांच्यापाशी ठेवले, तर उलट फोन करुन पुस्तके आल्यावर नक्की कळवतात. कधी असे करुन पाहिले आहे का?

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन 23/12/2010 - 13:49
बरोबर आहे तुमचे आणि अशी प्रदर्शने चांगली असतात हे ही खरं, पण या चर्चाप्रस्तावकर्त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या माणसाकडे प्रदर्शन लागेपर्यंत वाट पाहण्याचा वेळ नसतो आणि मराठी पुस्तक दुकानात सहज उपलब्ध नसलेले किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे. प्रकाशनाकडेच गेलो तर पुस्तक आणि सर्वप्रकारची मदत बहुतेकवेळी मिळते हे खरे पण तरी इतर सर्वसामान्य दुकानदारांच्या प्रवृत्तीवरची टिप्पणी निव्वळ खोडसाळपणा म्हणून केली नाही.

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 13:57
> दुकानात सहज उपलब्ध नसलेले >> तुम्हीच उत्तर देताय :) सहज उपलब्ध नसलेले पुस्तक लगेच कसे देता येईल? त्यासाठीच नाव नोंदवून ठेवायचे. :) >> किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. >> माझा तरी असा अनुभव नाही. >>> बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे. >> उदाहरणार्थ? तुम्ही पुस्तकांच्या दुकानाबाबतच बोलत आहात ना? कोणती अशी दुकाने आहेत जिथे फक्त विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तकेच विकण्यात रुची घेतली जाते? तुम्ही चुकीच्या दुकानांतून जात असाल. पुण्यात असाल, तर फार लांब नकोच, रसिक, अनमोल वगैरे मधे जाऊन पहा. कदाचित तुमचे मत बदलेल. शक्यता नाकारता येत नाही ;)

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन 23/12/2010 - 14:03
असे असेल तर फारच चांगले. पुढच्यावेळी अनुभव घेईन. मत बदलायला आवडेलच आणि आनंदही होईल. अवांतरः तुमचेपण पुस्तकांचे दुकान नाही ना? (ह.घ्या.) शक्यता नाकारता येत नाही. :-)

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 14:05
असते तर किती मज्जा आली असती :) वाचायला सतत पुस्तकेच पुस्तके मिळाली असती ही एक मस्त शक्यता शक्य होती. नै का? अवांतर : फुकटात मी पुस्तके नेऊ दिली नसती. :P

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 23/12/2010 - 14:50
मेहता प्रकाशनाच्या येथे ही खुप छान अनुभव येतो , मला ते दुकान जास्त वाडते .. (पत्ता : मेहता पब्लिसिंग हाउस, माडिवाले कॉलनी, सदाशिव पेठ, बाजिराव रोड टेलिफोन भवनासमोर) कधी जायचे असेल तर सांगा मी सभासद असल्याने ३० % सवलत मिळते .. तसेच प्रकाशक सोडल्यास .. "पाथफाईंडर" हे दुकान खुप मोठे आणि व्यवस्थीत आहे. (निलायम पुला जवळ, अशोका हॉटेल जवळ, पर्वती पायथा, पुणे.) २-३ तास तर या दुकानातुन बाहेर येताच येत नाहि असा माझा अनुभव आहे .. --- बाकी मराठी बद्दल मी बोलत नाही जाणकार बोलतीलच . कधी घरी पण या पुण्यात आल्यावर .. छोटीशे घरघुती पुस्तकालय (शब्दयात्री) आहे घरात ... आवडतील सेलेक्टेड पुस्तके ..

गवि 23/12/2010 - 09:16
आधीच्या एका लेखाला दिलेल्या कॉमेंटचा भाग:-भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती,करुन फार काळ तग धरेल असे नाही. लवचिक भाषा जगतात. "बाहेर"च्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत. जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे. मराठीचे तरी काय?: अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः "चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले" नंतर बखरींमधे.. "जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.." या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची पण) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे? त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे. डायनॉसोर गेले मगरी टिकल्या.

क्लिंटन 23/12/2010 - 09:17
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ?
मी महाराष्ट्रात राहात नाही तेव्हा पहिला प्रश्न माझ्यासाठी तरी गैरलागू. जेव्हा महाराष्ट्रात येतो किंवा कुठेही असताना मराठी लोकांशी बोलताना मराठीतूनच बोलतो.
आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?
अभिमान म्हणजे काय?मराठी भाषेचा अभिमान कशासाठी?मी मराठी घरात जन्माला यावे यासाठी प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.मराठी भाषा मला जन्मत: काहीही न करता मिळाला.कदाचित तशीच मल्याळम, कन्नड, फ्रेंच,अरबी यापैकी एक भाषाही मिळू शकली असती.तेव्हा मराठी भाषेचा अभिमान वगैरे अजिबात नाही.पण जन्मापासून तीच भाषा बोलत असल्यामुळे आपुलकी मात्र नक्कीच वाटते आणि शक्यतो त्याच भाषेत संवाद साधायचा माझा प्रयत्न असतो. मराठी भाषा मागे पडत आहे याचे कारण (मला वाटते) की मराठी लोक हे कट्टर "मराठी बाण्याचे" आहेत पण मराठी समाज अजूनही उद्योगधंदे,सत्तास्थाने यात पुढे नाही.या जगात पैसाच बोलतो हे एक कटू सत्य आहे.मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. ज्या समाजाची भाषा ही ज्ञानाची, सत्ताकारणाची, अर्थकारणाची भाषा असते त्या भाषेचे वर्चस्व जास्त असते.लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको.अर्थात याला काही अपवाद आहेतच-- मराठी आणि अन्य भाषांमधील साहित्य, भारतीय तत्वज्ञान वगैरे पण अशा क्षेत्रांचा आजच्या काळात पैसे कमवायला फारसा उपयोग होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by क्लिंटन

वडिल 23/12/2010 - 10:46
एक नंबर प्रतिक्रिया. सहमत. मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल.

In reply to by वडिल

भाऊ पाटील 23/12/2010 - 14:06
तुमचे सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली. _/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन) - सावत्र भाऊ

In reply to by क्लिंटन

Pearl 23/12/2010 - 12:35
>>मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल. सहमत

In reply to by क्लिंटन

>>मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. मान्य. १००% मान्य. >>लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको पहिला मुद्दा :- इंग्रजीचा स्वीकार करणे म्हणजे मराठी (किंवा कुठलीही भाषा) अशुद्ध बोलणे नाही. दुसरा मुद्दा :- इंग्रजी शिवाय भारतात प्रगती करणे कठीण आहे असे तुमचे म्हणणे असेल तर मान्य. मात्र जागतिक पातळीवर ते तितकेसे पटत नाही. जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना. >>तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत. हे एकदम नेमक्या शब्दात मांडले आहेत. पण मूळ धागाकर्त्याचा मुद्दा लक्षात घेता, आधी मराठी माणसाने मराठी भाषेला मन दिला पाहिजे. आपणच तो दिला नाही तर दुसरे का म्हणून देतील? भाषा लवचिक, इतर भाषेतील शब्दांना सामावून घेणारी असली पाहिजे या बद्दल इथे लिहिलेले मत वाचा. http://www.misalpav.com/node/15065#comment-252013

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

क्लिंटन 23/12/2010 - 12:59
जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना
बरोबर आहे.पण ती प्रगती त्यांनी कशी केली हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.जपानी लोकांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जर्मनांनी मूलभूत आणि उपयोजित क्षेत्रात (भौतिकशास्त्रापासून ऑटोमोबाईलपर्यंत) मोठी झेप घेतली.ही सगळी क्षेत्रे त्यांनी एकतर स्वत: सुरू केली किंवा आधीच असलेल्या क्षेत्रात प्रचंड आणि अमूलाग्र बदल घडवून आणले असे म्हटले तरी चालेल. उदाहरणार्थ क्वांटम मेकॅनिक्स हे पूर्णपणे जर्मनांनी सुरू केलेले क्षेत्र आहे.त्यात मॅक्स प्लॅन्कपासून आईनस्टाईन,श्रोडिंजर,हायजेनबर्ग,आईन्स्टाईन अशा अनेक जर्मन शास्त्रज्ञांनी मोलाचा वाटा उचलला.दुसरा जर्मन लुडविग प्रॅंटलने boundary layer theory मांडली आणि तो aerospace engineering चा पाया ठरला.इतरांनी शोधून काढलेली इलेक्ट्रॉनिक्स चीप घेऊन जपान्यांनी त्यात प्रचंड भर टाकली आणि त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला.तसे दुर्दैवाने एकाही क्षेत्रात आपल्याकडे होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या देशांमध्ये मूलभूत संशोधन होत होते.तसे भारतात व्हायला लागले तरच इंग्रजी भाषेविषयीचा आपला मुद्दा मान्य.नाहीतर केवळ इतर भाषांमधील संज्ञांचे भाषांतर करून केवळ आपण आमच्या भाषेत शिकतो या अहंकार सुखावणाऱ्या समाधानापेक्षा फारसे काही पदरात पडणार नाही.तेव्हा मूलभूत ज्ञान आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत भाषा हा दुय्यम मुद्दा आहे असे मला म्हणायचे आहे.

गगनविहारी ह्यांच्याशी सहमत परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो .त्यामुळे गटणे छाप मराठी बोलण्याकढे कला वाढतो .(स्वानुभव ) व भारतात आल्यावर आपल्या माणसांमध्ये किती बोलून नि किती नाही असे होणे साहजिक आहे .पण मराठी भाषा लवचिक असणे महत्वाचे आहे ,कारण भारतात युरोपियन देशांसारखी एक राष्ट्र एक भाषा हे सूत्र नाही आहे आपले उच्च शिक्षण हे इंग्रजीत होते .त्यामुळे ह्या भाषेचा सध्या च्या अनेक युरोपियन व चायनीज भाषेवर सुध्धा पगडा आहे .त्यामुळे कोणत्याही प्रकारे मराठी बोला .पण सर्वात महत्वाचे मराठी बोलतांना अभिमान बाळगावा हे महत्वाचे .बाकी जगाला कुशल कामगार हवे आहेत .ते फक्त भारत देश देउ शकतो .भारतिय विद्यार्थ्यांसाठी जगभरातील विद्यापीठे आपली कवाडे उलघडून आहेत .परिणामी अनिवासी मराठी भारतीय जगात प्रचंड होणार .व त्याची जगभरात मराठी म्हणून एक ओळख व्हावी .ह्या दृष्टीने एखादी संघटना अथवा संस्था हवी असे वाटते .तेव्हा खर्या अर्थाने जगभर आपली भाषा नुसती बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन..

In reply to by निनाद मुक्काम …

शेखर काळे 23/12/2010 - 13:16
परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो ... हे जरा खटकले. कारण असे की मी आणि माझे काही नातलग, मित्र (भारतात स्थायिक असलेले [मुद्दाम सांगितले]) ठरवून, स्वयंप्रेरणेने मराठी पुस्तके, मासिके माझ्या लहानपणा पासून (मला कळायला लागले त्या-आधीपासून) वाचत आहोत आणि विकतही घेत आहोत. आणि 'गटणे छाप' मराठीही बोलत आहेत. मी परदेशात असतो किंवा नसतो तरीही हे केलेच असते. हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो कारण इतर बरेच लोक करत आहेत. कदाचित त्यातील काही मिपा वरही असतील. त्यात खाली मान घालण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. आपली भाषा बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन. हे मात्र खरे. पण असे पहा, आपण जर जास्तीत जास्त इतर भाषांतले शब्द वापरले, तर आपली भाषा बोलायचे कारणंच काय?

मन१ 23/12/2010 - 13:07
"इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ?" हे वाक्य खटकलं. हे खरं तर "...इतर मराठी शब्द आता मेलेत का ?" असं असतं तरी चाललं नसतं का? ह्या विषयावर आजानुकर्ण ,विकास वगैरे मान्यवरांची मिपावरच पुर्वी जोरदार चर्चा,वादविवाद झालेत्.ते शोधावेत. बाकी क्लिंटनशी सहमत. आपलाच (वाचक) मनोबा.

In reply to by शेखर काळे

कौतुक करायला मोठे मोठे बोजड शब्दच वापरायचे तर मराठीत आहेत की ...
उदाहरणे देता येतील काय ? परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 23/12/2010 - 13:39
परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?
शक्यता नाकारता येत नाही . - परिल

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 23/12/2010 - 14:11
>>परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ? तसे असेल तर "ह्या माय मराठीच्या उद्धारासाठी झटणार्‍या परदेशस्थ मराठी माणसाला माझे समर्थन आहे' असे सांगतो - छोटा डॉन

In reply to by शेखर काळे

मुळात मराठी भाषा पूर्ण महारष्ट्रात समान आहे का ? मालवणी /अहिराणी /घाटावरची / शहरातली / आगरी ./आणि अजून किती तरी (परवा वैभव मंगले खुपते तिथे गुप्ते मध्ये म्हणाला कोकणात माझी भाषा मालवणी नाही .तर संगम्रेश्वर ला वेगळी मराठी भाषा बोलली जाते .जी त्याने अभिनयाने महारष्ट्रात पसरवली . सगळेच मराठी बांधव कानेटकरांच्या नाटकातील पत्रासारखे बोलतील अशी आशा कशी काय बाळगू शकतो आपण . जग जसे जागतीकरणामुळे जवळ येत आहे तसे संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा वापरा जसा अपरिहार्य आहे .तसा तिचे बोलीभाषेत येणे सुध्धा साहजिकच आहे . सावरकरांनी मराठी भाषेत अनेक मराठी शब्द बहाल केले जसे महापौर आणि अनेक तसे जर ताज्या दमाचे मराठी शब्द जर आता होत नसतील व सगळ्यात महत्वाचे जनसामान्य लोकांमध्ये प्रचलित होत नाहीत तर मग कशी काय आपण हि अपेक्षा मराठी जनतेकडून करावी .(बाकी मराठीचा एवढाच जर तुम्हाला पुळका असेल तर मग उच्च शिक्षणासाठी मराठी हा विषय घेऊन त्यात करियर केले असते .तर तुम्हाला आपल्या बांधवांमध्ये भाषिक प्रबोधन करता आले असते .) उगाच भारतात सुट्टीसाठी यायचे नि येथली लोक आपली भाषा पर्यायाने अस्मिता विसरत चालली आहेत व आम्ही परदेशात मायमराठीचा झेंडा उंचावत आहोत. असा भ्रम निर्माण करणे मला तरी पटत नाही . बाकी माझी फुलराणी हे नाटक तू नळीवर आहे .त्यातून काही बोध झाला तर ठीक आहे . विधार्भात नागपूर मध्ये किंवा मध्य प्रदेश मधील मराठीत हिंदी शब्द तर सोलापूर मध्ये कानडी शब्द सर्र्रास आढळतात .त्यामुळे त्यांची मायमराठी अशी अशुध्द का ? असा तुम्हाला प्रश्न पडणे पण साहजिकच आहे .म्हणा

सुधीर काळे 23/12/2010 - 14:36
शेखर काळे यांचा लेख आणि क्लिंटन यांचे त्यावरील भाष्य दोन्हीही आपल्या-आपल्या जागी "ठिक्क" (fit) बसतात. सध्या परदेशी वास्तव्य असलेल्या मला असा अनुभव बर्‍याचदा येतो. आमचे एक मित्र दर गुढी पाडव्याला मराठी लोकांना जेवायला बोलवत असत. तो इथे एक पायंडाच पडला होता. त्या दिवशी फक्त मराठीतच बोलायचे असा नियमही केला जायचा. आणि चुकून इंग्लिश, हिंदी किंवा इथल्या बहासा इंडोनेशियात बोलल्यास शिक्षा असायची! (म्हणजे चुटका सांगणे, एकादा नाच करणे, एकादे गाणे म्हणणे वगैरे) घाम फुटायचा असे म्हटल्यास फारसे चुकणार नाहीं. कितीही आठवण ठेवून बोलायचे म्हटले तरी एकादा शब्द तरी जायचाच तोंडातून. पण 'मिपा'चा सभासद झाल्यापासून मात्र परिस्थिती सुधारली. त्यात Nuclear Deception चे रूपांतर केल्यापासून तर मराठी भाषेवरील माझे प्रभुत्व झपाट्याने वाढले. आज घरी बोलतानासुद्धा मराठी शब्द जास्त सहजतेने तोंडात येतात. कधी-कधी सौ.सुद्धा अचंबित होते! तेंव्हा 'मिपा'ला योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे. आपण न लाजता मराठी बोलले पाहिजे. जपानी लोकांनी कांहींही नव्याने शोधले नाहीं. इंग्रजीच्या नावाने तर आनंदी आनंदच! पण त्यांना त्याचे वैषम्य वाटत नाहीं. बाहेर कित्येक संमेलनांत (conferences) ते अनुभवावर आधारित असा आपला एकादा लेख प्रस्तुत करतात तेंव्हां त्यांची तारांबळ उडते. पण ते जे आकडे समोर ठेवतात ते पाहून वाईट इतकेच वाटते कीं त्यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल फारसे खोलात जाऊन विचारता येत नाहीं. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. करुणानिधी किंवा बंगाली मंत्री जसे आपल्या भाषेला सन्मान देतात तसा आपल्या पृथ्वीराजांनी दिला पाहिजे. यात क्रांती होऊ शकते पण मनोबल आणि इच्छाशक्ती हवी! शेखरभाऊ, सुंदर लिहिता. असेच लि़खाण चालू ठेवा. सध्या कुठल्या देशात आपले वास्तव्य आहे? इथे किंवा 'व्यनि'वर किंवा kbkale@yahoo.com वर कळवा. जय महाराष्ट्र!

In reply to by सुधीर काळे

आत्मशून्य 23/12/2010 - 19:20
तसेच मराठीत टाइप करायची जी सवय लागते ती आपल्याला पून्हा मराठी शिकवते असे वाटते, जसे आपण लहान असताना शिक्षकांनी मराठी भाषा आणी त्याच्या शूध्दलेखनाची शीस्त लावली. तसेच इतर मराठी सोबत्यंमूळे एकूणच मराठीचा सराव वाढतो ऐकणे,बोलणे,लीहिणे, (इतरांचे लेखन) वाचणे, यामूळे वीचारपण मराठीतच करणे यात एकूणच सूस्पश्टता वाढते. जे आपल्याला नोकरी करताना, शिक्षण घेताना मराठीतर भाषेच्या उपलब्धतेने/ अती वापराने शक्यच होत नाही.

दैत्य 23/12/2010 - 20:08
मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल. अरे भाऊ...असं नको नं म्हणू , भीती वाटते ना !

माझ्या जिभेचं वळण जरा जास्त्च इंग्रजाळलेलं होतं... अजुनही आहे.पण मिपावर आल्यापासुन काही जाण्कार मिपाकरांनी कान उघडणी केल्यापासुन मी स्वतः त्यात प्रकर्षानं बदल करतिये. हो की नाही परा? :)

नगरीनिरंजन 23/12/2010 - 08:54
परदेशात जाऊन राहणारी माणसे आपल्या जुन्या आठवणींच्या बाबतीत काळाच्या एकाच बिंदूवर स्थिर राहतात आणि इकडे मात्र भराभर बदल होत जातात हा सार्वत्रिक अनुभव आहे. मी स्वतः परदेशात जितके मराठी बोलतो (कार्यालयातसुद्धा) तितके भारतात आल्यावर बोलू शकत नाही. लोकांनाच मराठीची गरज आणि उपयुक्तता नाही तर असे होणे अपरिहार्य आहे. पण पुण्या-मुंबईसारखी मोठी शहरे आणि त्यातले उच्चभ्रू, उच्चमध्यमवर्गीय आणि त्यांचं अनुकरण करणारा निम्नमध्यमवर्ग वर्ग सोडला तर इतर 'मागासलेल्या' भागात मराठीच बोलली जाते हे नमूद करावेसे वाटते. मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. तुम्ही स्वतः मराठी बोलता आणि मुलांना शिकवले हे पुरेसे आहे. बाकीच्यांकडून काहीही अपेक्षा ठेवणे निरर्थक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

Pearl 23/12/2010 - 12:42
>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. हा. हा. हा. खूप हसू आले. हशा आणि टाळ्या :-) अवांतरः मराठी पुस्तके, साहित्य वगैरे खरेदीकरायचे असेल तर दुकांनापेक्षा 'मराठी पुस्तक प्रदर्शनात' जाउन खरेदी करावे. चांगला अनुभव येइल. भरपूर पुस्तके मनसोक्त पहाता येतात आणि मग हवी ती पुस्तके विकत घेता येतात. (आणि पुण्यासारख्या शहरात पुस्तक प्रदर्शने सारखी येत असतात. दर महिना २ महिन्यांनी. बाकी शहरांचे माहिती नाही.)

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 13:35
>>मराठी दुकानदार मराठी पुस्तकेच काय इतर काहीही विकण्यात उदासीनच असतात. >> नाही निरंजन, हे मत बरोबर वाटत नाही. पर्ल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण मराठी पुस्तक प्रदर्शनांना जरुर भेट द्यावी. तिथे एखादे पुस्तक हवे असले आणि पटकन सापडत नसले तर तिथल्या लोकांना विचारले तर नक्की शोधून देतात हा माझा अनुभव आहे. पुण्यातील रसिक, अनमोल, काँटीनेंटल व इतर काही प्रकाशनांचाही अतिशय चांगला अनुभव आहे. एखादे पुस्तक नसले व हवे असल्याचे त्यांना सांगून ठेवले व आपले काँटॅक्ट डीटेल्स त्यांच्यापाशी ठेवले, तर उलट फोन करुन पुस्तके आल्यावर नक्की कळवतात. कधी असे करुन पाहिले आहे का?

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन 23/12/2010 - 13:49
बरोबर आहे तुमचे आणि अशी प्रदर्शने चांगली असतात हे ही खरं, पण या चर्चाप्रस्तावकर्त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या माणसाकडे प्रदर्शन लागेपर्यंत वाट पाहण्याचा वेळ नसतो आणि मराठी पुस्तक दुकानात सहज उपलब्ध नसलेले किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे. प्रकाशनाकडेच गेलो तर पुस्तक आणि सर्वप्रकारची मदत बहुतेकवेळी मिळते हे खरे पण तरी इतर सर्वसामान्य दुकानदारांच्या प्रवृत्तीवरची टिप्पणी निव्वळ खोडसाळपणा म्हणून केली नाही.

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 13:57
> दुकानात सहज उपलब्ध नसलेले >> तुम्हीच उत्तर देताय :) सहज उपलब्ध नसलेले पुस्तक लगेच कसे देता येईल? त्यासाठीच नाव नोंदवून ठेवायचे. :) >> किंवा एखादे जुने पुस्तक मागितले तर ते शोधून देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. >> माझा तरी असा अनुभव नाही. >>> बहुतेक सगळे दुकानदार विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तके विकण्यात जास्त रुची घेतात असा अनुभव आहे. >> उदाहरणार्थ? तुम्ही पुस्तकांच्या दुकानाबाबतच बोलत आहात ना? कोणती अशी दुकाने आहेत जिथे फक्त विविध अभ्यासक्रमांसाठीची संदर्भपुस्तके आणि स्वसुधारणा छापाची उपदेशपर पुस्तकेच विकण्यात रुची घेतली जाते? तुम्ही चुकीच्या दुकानांतून जात असाल. पुण्यात असाल, तर फार लांब नकोच, रसिक, अनमोल वगैरे मधे जाऊन पहा. कदाचित तुमचे मत बदलेल. शक्यता नाकारता येत नाही ;)

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन 23/12/2010 - 14:03
असे असेल तर फारच चांगले. पुढच्यावेळी अनुभव घेईन. मत बदलायला आवडेलच आणि आनंदही होईल. अवांतरः तुमचेपण पुस्तकांचे दुकान नाही ना? (ह.घ्या.) शक्यता नाकारता येत नाही. :-)

In reply to by नगरीनिरंजन

यशोधरा 23/12/2010 - 14:05
असते तर किती मज्जा आली असती :) वाचायला सतत पुस्तकेच पुस्तके मिळाली असती ही एक मस्त शक्यता शक्य होती. नै का? अवांतर : फुकटात मी पुस्तके नेऊ दिली नसती. :P

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 23/12/2010 - 14:50
मेहता प्रकाशनाच्या येथे ही खुप छान अनुभव येतो , मला ते दुकान जास्त वाडते .. (पत्ता : मेहता पब्लिसिंग हाउस, माडिवाले कॉलनी, सदाशिव पेठ, बाजिराव रोड टेलिफोन भवनासमोर) कधी जायचे असेल तर सांगा मी सभासद असल्याने ३० % सवलत मिळते .. तसेच प्रकाशक सोडल्यास .. "पाथफाईंडर" हे दुकान खुप मोठे आणि व्यवस्थीत आहे. (निलायम पुला जवळ, अशोका हॉटेल जवळ, पर्वती पायथा, पुणे.) २-३ तास तर या दुकानातुन बाहेर येताच येत नाहि असा माझा अनुभव आहे .. --- बाकी मराठी बद्दल मी बोलत नाही जाणकार बोलतीलच . कधी घरी पण या पुण्यात आल्यावर .. छोटीशे घरघुती पुस्तकालय (शब्दयात्री) आहे घरात ... आवडतील सेलेक्टेड पुस्तके ..

गवि 23/12/2010 - 09:16
आधीच्या एका लेखाला दिलेल्या कॉमेंटचा भाग:-भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती,करुन फार काळ तग धरेल असे नाही. लवचिक भाषा जगतात. "बाहेर"च्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत. जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे. मराठीचे तरी काय?: अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः "चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले" नंतर बखरींमधे.. "जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.." या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची पण) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे? त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे. डायनॉसोर गेले मगरी टिकल्या.

क्लिंटन 23/12/2010 - 09:17
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ?
मी महाराष्ट्रात राहात नाही तेव्हा पहिला प्रश्न माझ्यासाठी तरी गैरलागू. जेव्हा महाराष्ट्रात येतो किंवा कुठेही असताना मराठी लोकांशी बोलताना मराठीतूनच बोलतो.
आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ?
अभिमान म्हणजे काय?मराठी भाषेचा अभिमान कशासाठी?मी मराठी घरात जन्माला यावे यासाठी प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही.मराठी भाषा मला जन्मत: काहीही न करता मिळाला.कदाचित तशीच मल्याळम, कन्नड, फ्रेंच,अरबी यापैकी एक भाषाही मिळू शकली असती.तेव्हा मराठी भाषेचा अभिमान वगैरे अजिबात नाही.पण जन्मापासून तीच भाषा बोलत असल्यामुळे आपुलकी मात्र नक्कीच वाटते आणि शक्यतो त्याच भाषेत संवाद साधायचा माझा प्रयत्न असतो. मराठी भाषा मागे पडत आहे याचे कारण (मला वाटते) की मराठी लोक हे कट्टर "मराठी बाण्याचे" आहेत पण मराठी समाज अजूनही उद्योगधंदे,सत्तास्थाने यात पुढे नाही.या जगात पैसाच बोलतो हे एक कटू सत्य आहे.मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. ज्या समाजाची भाषा ही ज्ञानाची, सत्ताकारणाची, अर्थकारणाची भाषा असते त्या भाषेचे वर्चस्व जास्त असते.लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको.अर्थात याला काही अपवाद आहेतच-- मराठी आणि अन्य भाषांमधील साहित्य, भारतीय तत्वज्ञान वगैरे पण अशा क्षेत्रांचा आजच्या काळात पैसे कमवायला फारसा उपयोग होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत.

In reply to by क्लिंटन

वडिल 23/12/2010 - 10:46
एक नंबर प्रतिक्रिया. सहमत. मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल.

In reply to by वडिल

भाऊ पाटील 23/12/2010 - 14:06
तुमचे सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली. _/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन) - सावत्र भाऊ

In reply to by क्लिंटन

Pearl 23/12/2010 - 12:35
>>मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल. सहमत

In reply to by क्लिंटन

>>मराठी माणसाकडे पैसा कमी त्यामुळे तिथेही आपले लोक मार खातात. मान्य. १००% मान्य. >>लोक "पब्लिक बरोबर चेंज व्हावे लागते" हे आणि तत्सम गोष्टी इंग्रजी भाषेत म्हणतात याचे कारण त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय बहुतांश क्षेत्रांमध्ये मोठ्या भराऱ्या मारणे फारच कठिण आहे हे वेगळे सांगायला नको पहिला मुद्दा :- इंग्रजीचा स्वीकार करणे म्हणजे मराठी (किंवा कुठलीही भाषा) अशुद्ध बोलणे नाही. दुसरा मुद्दा :- इंग्रजी शिवाय भारतात प्रगती करणे कठीण आहे असे तुमचे म्हणणे असेल तर मान्य. मात्र जागतिक पातळीवर ते तितकेसे पटत नाही. जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना. >>तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मराठी भाषा ही अर्थकारण, सत्ताकारण,शास्त्र-तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात पुढे असलेल्या लोकांची भाषा म्हणून जेव्हा ओळखली जाईल तेव्हा जगच आपोआप मराठी भाषेला मान देईल.मग आपल्याला पडतात तसे प्रश्न पडणार नाहीत. हे एकदम नेमक्या शब्दात मांडले आहेत. पण मूळ धागाकर्त्याचा मुद्दा लक्षात घेता, आधी मराठी माणसाने मराठी भाषेला मन दिला पाहिजे. आपणच तो दिला नाही तर दुसरे का म्हणून देतील? भाषा लवचिक, इतर भाषेतील शब्दांना सामावून घेणारी असली पाहिजे या बद्दल इथे लिहिलेले मत वाचा. http://www.misalpav.com/node/15065#comment-252013

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

क्लिंटन 23/12/2010 - 12:59
जपान, जर्मनी, फ्रांस इ अनेक देशात इंग्रजीचा फारसा प्रसार नसतानाही त्यांने प्रगती केलीच ना
बरोबर आहे.पण ती प्रगती त्यांनी कशी केली हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा.जपानी लोकांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जर्मनांनी मूलभूत आणि उपयोजित क्षेत्रात (भौतिकशास्त्रापासून ऑटोमोबाईलपर्यंत) मोठी झेप घेतली.ही सगळी क्षेत्रे त्यांनी एकतर स्वत: सुरू केली किंवा आधीच असलेल्या क्षेत्रात प्रचंड आणि अमूलाग्र बदल घडवून आणले असे म्हटले तरी चालेल. उदाहरणार्थ क्वांटम मेकॅनिक्स हे पूर्णपणे जर्मनांनी सुरू केलेले क्षेत्र आहे.त्यात मॅक्स प्लॅन्कपासून आईनस्टाईन,श्रोडिंजर,हायजेनबर्ग,आईन्स्टाईन अशा अनेक जर्मन शास्त्रज्ञांनी मोलाचा वाटा उचलला.दुसरा जर्मन लुडविग प्रॅंटलने boundary layer theory मांडली आणि तो aerospace engineering चा पाया ठरला.इतरांनी शोधून काढलेली इलेक्ट्रॉनिक्स चीप घेऊन जपान्यांनी त्यात प्रचंड भर टाकली आणि त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला.तसे दुर्दैवाने एकाही क्षेत्रात आपल्याकडे होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या देशांमध्ये मूलभूत संशोधन होत होते.तसे भारतात व्हायला लागले तरच इंग्रजी भाषेविषयीचा आपला मुद्दा मान्य.नाहीतर केवळ इतर भाषांमधील संज्ञांचे भाषांतर करून केवळ आपण आमच्या भाषेत शिकतो या अहंकार सुखावणाऱ्या समाधानापेक्षा फारसे काही पदरात पडणार नाही.तेव्हा मूलभूत ज्ञान आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत भाषा हा दुय्यम मुद्दा आहे असे मला म्हणायचे आहे.

गगनविहारी ह्यांच्याशी सहमत परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो .त्यामुळे गटणे छाप मराठी बोलण्याकढे कला वाढतो .(स्वानुभव ) व भारतात आल्यावर आपल्या माणसांमध्ये किती बोलून नि किती नाही असे होणे साहजिक आहे .पण मराठी भाषा लवचिक असणे महत्वाचे आहे ,कारण भारतात युरोपियन देशांसारखी एक राष्ट्र एक भाषा हे सूत्र नाही आहे आपले उच्च शिक्षण हे इंग्रजीत होते .त्यामुळे ह्या भाषेचा सध्या च्या अनेक युरोपियन व चायनीज भाषेवर सुध्धा पगडा आहे .त्यामुळे कोणत्याही प्रकारे मराठी बोला .पण सर्वात महत्वाचे मराठी बोलतांना अभिमान बाळगावा हे महत्वाचे .बाकी जगाला कुशल कामगार हवे आहेत .ते फक्त भारत देश देउ शकतो .भारतिय विद्यार्थ्यांसाठी जगभरातील विद्यापीठे आपली कवाडे उलघडून आहेत .परिणामी अनिवासी मराठी भारतीय जगात प्रचंड होणार .व त्याची जगभरात मराठी म्हणून एक ओळख व्हावी .ह्या दृष्टीने एखादी संघटना अथवा संस्था हवी असे वाटते .तेव्हा खर्या अर्थाने जगभर आपली भाषा नुसती बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन..

In reply to by निनाद मुक्काम …

शेखर काळे 23/12/2010 - 13:16
परदेशात गेल्यावर आपल्या भाषेचा उमाळा अधिक प्रखरतेने येतो ... हे जरा खटकले. कारण असे की मी आणि माझे काही नातलग, मित्र (भारतात स्थायिक असलेले [मुद्दाम सांगितले]) ठरवून, स्वयंप्रेरणेने मराठी पुस्तके, मासिके माझ्या लहानपणा पासून (मला कळायला लागले त्या-आधीपासून) वाचत आहोत आणि विकतही घेत आहोत. आणि 'गटणे छाप' मराठीही बोलत आहेत. मी परदेशात असतो किंवा नसतो तरीही हे केलेच असते. हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो कारण इतर बरेच लोक करत आहेत. कदाचित त्यातील काही मिपा वरही असतील. त्यात खाली मान घालण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. आपली भाषा बोलली जाईल तर तिचे अस्तित्व टिकवले जाईन. हे मात्र खरे. पण असे पहा, आपण जर जास्तीत जास्त इतर भाषांतले शब्द वापरले, तर आपली भाषा बोलायचे कारणंच काय?

मन१ 23/12/2010 - 13:07
"इतर मराठी संस्कॄतप्रचुर शब्द आता मेलेत का ?" हे वाक्य खटकलं. हे खरं तर "...इतर मराठी शब्द आता मेलेत का ?" असं असतं तरी चाललं नसतं का? ह्या विषयावर आजानुकर्ण ,विकास वगैरे मान्यवरांची मिपावरच पुर्वी जोरदार चर्चा,वादविवाद झालेत्.ते शोधावेत. बाकी क्लिंटनशी सहमत. आपलाच (वाचक) मनोबा.

In reply to by शेखर काळे

कौतुक करायला मोठे मोठे बोजड शब्दच वापरायचे तर मराठीत आहेत की ...
उदाहरणे देता येतील काय ? परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 23/12/2010 - 13:39
परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ?
शक्यता नाकारता येत नाही . - परिल

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 23/12/2010 - 14:11
>>परदेशस्थ मराठी माणूस माय मराठीच्या उद्धारासाठी झटत असेल तर त्याचे कौतुक करण्यासाठी काही शब्द सुचवाल काय ? तसे असेल तर "ह्या माय मराठीच्या उद्धारासाठी झटणार्‍या परदेशस्थ मराठी माणसाला माझे समर्थन आहे' असे सांगतो - छोटा डॉन

In reply to by शेखर काळे

मुळात मराठी भाषा पूर्ण महारष्ट्रात समान आहे का ? मालवणी /अहिराणी /घाटावरची / शहरातली / आगरी ./आणि अजून किती तरी (परवा वैभव मंगले खुपते तिथे गुप्ते मध्ये म्हणाला कोकणात माझी भाषा मालवणी नाही .तर संगम्रेश्वर ला वेगळी मराठी भाषा बोलली जाते .जी त्याने अभिनयाने महारष्ट्रात पसरवली . सगळेच मराठी बांधव कानेटकरांच्या नाटकातील पत्रासारखे बोलतील अशी आशा कशी काय बाळगू शकतो आपण . जग जसे जागतीकरणामुळे जवळ येत आहे तसे संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा वापरा जसा अपरिहार्य आहे .तसा तिचे बोलीभाषेत येणे सुध्धा साहजिकच आहे . सावरकरांनी मराठी भाषेत अनेक मराठी शब्द बहाल केले जसे महापौर आणि अनेक तसे जर ताज्या दमाचे मराठी शब्द जर आता होत नसतील व सगळ्यात महत्वाचे जनसामान्य लोकांमध्ये प्रचलित होत नाहीत तर मग कशी काय आपण हि अपेक्षा मराठी जनतेकडून करावी .(बाकी मराठीचा एवढाच जर तुम्हाला पुळका असेल तर मग उच्च शिक्षणासाठी मराठी हा विषय घेऊन त्यात करियर केले असते .तर तुम्हाला आपल्या बांधवांमध्ये भाषिक प्रबोधन करता आले असते .) उगाच भारतात सुट्टीसाठी यायचे नि येथली लोक आपली भाषा पर्यायाने अस्मिता विसरत चालली आहेत व आम्ही परदेशात मायमराठीचा झेंडा उंचावत आहोत. असा भ्रम निर्माण करणे मला तरी पटत नाही . बाकी माझी फुलराणी हे नाटक तू नळीवर आहे .त्यातून काही बोध झाला तर ठीक आहे . विधार्भात नागपूर मध्ये किंवा मध्य प्रदेश मधील मराठीत हिंदी शब्द तर सोलापूर मध्ये कानडी शब्द सर्र्रास आढळतात .त्यामुळे त्यांची मायमराठी अशी अशुध्द का ? असा तुम्हाला प्रश्न पडणे पण साहजिकच आहे .म्हणा

सुधीर काळे 23/12/2010 - 14:36
शेखर काळे यांचा लेख आणि क्लिंटन यांचे त्यावरील भाष्य दोन्हीही आपल्या-आपल्या जागी "ठिक्क" (fit) बसतात. सध्या परदेशी वास्तव्य असलेल्या मला असा अनुभव बर्‍याचदा येतो. आमचे एक मित्र दर गुढी पाडव्याला मराठी लोकांना जेवायला बोलवत असत. तो इथे एक पायंडाच पडला होता. त्या दिवशी फक्त मराठीतच बोलायचे असा नियमही केला जायचा. आणि चुकून इंग्लिश, हिंदी किंवा इथल्या बहासा इंडोनेशियात बोलल्यास शिक्षा असायची! (म्हणजे चुटका सांगणे, एकादा नाच करणे, एकादे गाणे म्हणणे वगैरे) घाम फुटायचा असे म्हटल्यास फारसे चुकणार नाहीं. कितीही आठवण ठेवून बोलायचे म्हटले तरी एकादा शब्द तरी जायचाच तोंडातून. पण 'मिपा'चा सभासद झाल्यापासून मात्र परिस्थिती सुधारली. त्यात Nuclear Deception चे रूपांतर केल्यापासून तर मराठी भाषेवरील माझे प्रभुत्व झपाट्याने वाढले. आज घरी बोलतानासुद्धा मराठी शब्द जास्त सहजतेने तोंडात येतात. कधी-कधी सौ.सुद्धा अचंबित होते! तेंव्हा 'मिपा'ला योग्य ते श्रेय दिलेच पाहिजे. आपण न लाजता मराठी बोलले पाहिजे. जपानी लोकांनी कांहींही नव्याने शोधले नाहीं. इंग्रजीच्या नावाने तर आनंदी आनंदच! पण त्यांना त्याचे वैषम्य वाटत नाहीं. बाहेर कित्येक संमेलनांत (conferences) ते अनुभवावर आधारित असा आपला एकादा लेख प्रस्तुत करतात तेंव्हां त्यांची तारांबळ उडते. पण ते जे आकडे समोर ठेवतात ते पाहून वाईट इतकेच वाटते कीं त्यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल फारसे खोलात जाऊन विचारता येत नाहीं. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. करुणानिधी किंवा बंगाली मंत्री जसे आपल्या भाषेला सन्मान देतात तसा आपल्या पृथ्वीराजांनी दिला पाहिजे. यात क्रांती होऊ शकते पण मनोबल आणि इच्छाशक्ती हवी! शेखरभाऊ, सुंदर लिहिता. असेच लि़खाण चालू ठेवा. सध्या कुठल्या देशात आपले वास्तव्य आहे? इथे किंवा 'व्यनि'वर किंवा kbkale@yahoo.com वर कळवा. जय महाराष्ट्र!

In reply to by सुधीर काळे

आत्मशून्य 23/12/2010 - 19:20
तसेच मराठीत टाइप करायची जी सवय लागते ती आपल्याला पून्हा मराठी शिकवते असे वाटते, जसे आपण लहान असताना शिक्षकांनी मराठी भाषा आणी त्याच्या शूध्दलेखनाची शीस्त लावली. तसेच इतर मराठी सोबत्यंमूळे एकूणच मराठीचा सराव वाढतो ऐकणे,बोलणे,लीहिणे, (इतरांचे लेखन) वाचणे, यामूळे वीचारपण मराठीतच करणे यात एकूणच सूस्पश्टता वाढते. जे आपल्याला नोकरी करताना, शिक्षण घेताना मराठीतर भाषेच्या उपलब्धतेने/ अती वापराने शक्यच होत नाही.

दैत्य 23/12/2010 - 20:08
मराठि भाषा पुढिल २५ वर्षात जवळ जवळ नाहिशी होइल. फक्त ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात बोलली जाइल असे स्पष्ट संकेत आहेत. बहुतेक बंबइया हिन्दि हि महाराष्ट्रा ची बोली भाषा होईल. अरे भाऊ...असं नको नं म्हणू , भीती वाटते ना !

माझ्या जिभेचं वळण जरा जास्त्च इंग्रजाळलेलं होतं... अजुनही आहे.पण मिपावर आल्यापासुन काही जाण्कार मिपाकरांनी कान उघडणी केल्यापासुन मी स्वतः त्यात प्रकर्षानं बदल करतिये. हो की नाही परा? :)
आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो ? आपल्याला खरेच मराठीचा अभिमान वाटतो ? मी कबुल करतो की मी महाराष्ट्रात, भारतात राहत नाही, पण तरीही मनःपुर्वक मराठी बोलतो, वाचतो आणि मराठी बोलतांना, वाचतांना आणि लिहितांना इंग्रजी शब्द टाळतो. महाराष्ट्रात सुटीवर असतांना आपल्याला छान कार्यक्रम बघायला मिळतील या अपेक्षेने त्यादृष्टीने विचारणा केली असता, 'अरे आजकाल अ‍ॅडव्हान्समधे तिकिटे बाय केली नाहीस ना तर तुमच्यासारख्यांना तिथे क्राऊडमधे सफोकेट होईल', असे ऊत्तर मिळाले. सुटिच्या पहिल्याच दिवशी मिळालेला शेरा - 'अरे वा, अजुन तुमचे मराठी अगदी फ्लुएन्ट आहे हां'. अरे !? हा आमचा मित्र आमच्याच बाकावर बसून मराठी शिकला ना ?

ती येणार आहे ...!!

प्रकाश१११ ·

गणेशा 23/12/2010 - 13:45
एकट्याच असणार्या माणसाचे कासाविस मन तंतोतंत उतरवले आहे तुम्ही .. >> कसे असतील खोटे हे भास >> येईल ना ती ... ? हो हे भास खोटे नाहिच .. ती नक्की येणार ... त्याच्या अवतीभवतीच्या प्रत्येक हालचालींवर ..कृतींवर तीचेच राज्य असणार .. कारण तीची आठवण ती ही सुंदर कोमल अजुनही तसीच नवी कोरी आहे त्याच्या मनात .. म्हणुन ती नक्की येणार

गणेशा 23/12/2010 - 13:45
एकट्याच असणार्या माणसाचे कासाविस मन तंतोतंत उतरवले आहे तुम्ही .. >> कसे असतील खोटे हे भास >> येईल ना ती ... ? हो हे भास खोटे नाहिच .. ती नक्की येणार ... त्याच्या अवतीभवतीच्या प्रत्येक हालचालींवर ..कृतींवर तीचेच राज्य असणार .. कारण तीची आठवण ती ही सुंदर कोमल अजुनही तसीच नवी कोरी आहे त्याच्या मनात .. म्हणुन ती नक्की येणार
संध्याकाळ झाली आहे नि ती येणार आहे तो वाट बघतोय तिची आतुरतेने ..चातकासारखी .!! तिन्हीसांजा झाल्यात ..... चुकून- माकून मागे राहिलेली पाखरांची भिरी घरी परततेय .... आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम त्याला अजूनही आठवत असते त्याचे कासावीस होणे तिच्या नुसत्या आठवणीने तिचा हलकासा वावर तिची लगबग तिने केलेला चहा देवाजवळ लावलेला दिवा सुख सुख निव्वळ ..... कसे असते हो ..? पाखरे तर गेली उडून दूरदेशी आपल्या पोटापाण्यासाठी स्वताचे घरटे बनवून पण ती येणार आहे तो वाट बघतो आहे तिची ती गेलीय खूप दूर जेथे जाण्याचे मार्ग असतात पण येणारे मार्ग हरवून जातात गच्च काळोखात ....! तरीही त्याला