दोघे
दोघे
एक देशातला
एक परदेशातला
दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली.
............................................................................................................................
देश
"हलो"
बोल्,आता काय झाले?
"अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"?
आयला आता नेमके काय ते बोल की.
"ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?"
घरी आल्यावर टाकतो.
"तुमचे हे नेहेमीचेच"
असु दे.
"असु दे काय?
मिसळपाव
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!