लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..!
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
लेखकसुरवंटयांनी सोमवार, 22/08/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
तांब्याधिपतींना अर्पण..
*|| फक्त तू खचू नकोस ||*
रडू नकोस चिडू नकोस
टमरेल घेऊन फिरु नकोस
गुर्जीनं सांगितलंय म्हणून...
बाकी खर्च करु नकोस
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
रोज नव्याने लागते (रांग)
रोज नव्या तेजाने
रांगेतच ऊभा राहा
रोज नव्या जोमाने
येणे जाणे रितच इथली,
हे तू विसरु नकोस ...
बिंधास दरवाजा खटकव
फक्त तू खचु नकोस...
तुझ्या टमरेलकडे वळणारे
कितीतरी हात आहेत
अरे तेही तुझ्यासारखेच
पाणी त्यांना देऊ नकोस
उठ आणि डोळे उघड
उगाच कुढत तू बसु नकोस
सामर्थ्य आहे हातात जर,
विजय तुझाच असेल
(फक्त
मागे वळून बघु नकोस )
लेखकमहासंग्रामयांनी सोमवार, 08/08/2016 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : गेम
आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे
वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही
तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
लेखकस्वामी संकेतानंदयांनी शनिवार, 23/07/2016 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
"कवींनी धुमाकूळ घातलाय
निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे
ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत
ते ट्विटरची टाइमलाईन
कवीच कवी सापडतात
इकडेतिकडे चोहीकडे
एक जागा मोकळी सोडली नाही..
गझला काय, चारोळ्या काय
अरे दीर्घकाव्य लिहून
उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा?
'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की
पळत सुटतात सगळे सैरावैरा
कवींना दिलंय आपण मोकळे रान
आपले व्हाट्सऍप खुले सोडले
दिली आपली व्यासपीठं आंदण..
व्यासा, तू पण कवीच होतास ना रे?
आता यावर एकच उपाय उरलाय......"
वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं
तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे..
शीघ्रकवितांचे धरण फोडून
मुक्तछंदांचा महापूर आणून
घरात त्याच्या सोडायचे
शेरोशायरींचे झु
लेखकनाखुयांनी मंगळवार, 22/03/2016 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
.........
लेखकसुरवंटयांनी गुरुवार, 11/02/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुजबुजणारे कोणी असतात
कोणी शहाणे तर कोणी वेडे असतात
दुनियेच्या या उकिरड्यावर
वळवळणारे कोणी किडे असतात
अरे जा शब्दांनीच मारतो तुला
नंगे फकीरसुध्दा *जडे असतात
काळाच्या डोहात बुडून मार तू एक खंबा
कोणी हौशी तर कोणी बेवडे असतात
विश्वाचा परित्याग केलास तू
पण फुटलेला एक बुडबुडा तू
ऐकतो आहेस ना महाराजा
या आदिम रचनेचा खेकडा तू
लेखकवेल्लाभटयांनी मंगळवार, 01/12/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन
भारी भारीब्लॉग दुवा
भारी भारी *३
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
रस्त्यारस्त्यावर आमच्या भाऊंची हवा
भारी की नाय (हबीबी दा)
दिसतो तो म्हणतो भाऊ तुम्हीच हवा
भारी की नाय (हबीबी दा)
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
भाऊंचा नाद कुण्णी करतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)
करतो तो करतो पण तो उरतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
भाउंची गाडी ऑडी चमचमत्या चैनी
रेबॅनचा गॉगल आणि
लेखकवेल्लाभटयांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D
विडंबन वगैरे समजू नये.
मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे
त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे.
प्लीज रिस्पेक्ट दॅट.
लेखकमाहीराजयांनी शनिवार, 10/10/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे,
दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे,
उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना,
तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना,
चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना,
सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना..
विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले,
मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले,
उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले,
भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे...
पुढे वाढवली तरी चालेल..