Skip to main content

ए आय (प्रॉम्प्टचे दळण)

लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 13/06/2026 11:20 या दिवशी प्रकाशित केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही हा हा म्हणता आपल्या रोजच्या जीवनातील एक मुख्य घटक झालेली आहे. म्हणजे अगदी कोअर डेव्हलपमेंट ते कस्टमर केअर चॅटबॉट ह्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात शिरकाव केला आहेच. अगदी परवा आमची वय वर्षे आठ असणारी कन्या शाळेतील "महाराष्ट्र आणि सिक्कीम मधील सणांची तुलना" ह्या विषयावर पोस्टर बनवण्याचे आर्ट वर्क घेऊन आली तसे आम्ही नवरा बायको हबकलो असताना छोटीने शांतपणे माझा मोबाईल उचलून जेमिनीला असा अचूक प्रॉम्प्ट दिला की त्याने पंधरा सेकंदात गुढी पाडवा अन् सिक्कीमचा लुसूंग (नवीन वर्ष स्वागत सण) तुलना करणारे इन्फोग्राफिक पोस्टर दिले.

हिमाचल प्रदेशातील भटकंती-चंदिगढ.

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 12/06/2026 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
अ

 -

https://www.misalpav.com/tourism/53715-

पहिला भाग इथे वाचा

उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले.. 

 

पुढे..... 

 

धोकादायक चायनीज खाणे

लेखक ताजे प्रेत यांनी मंगळवार, 09/06/2026 12:49 या दिवशी प्रकाशित केले.

इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेला प्रुशिया येथील महान शास्त्रद्न्य १८६५ मध्ये चीन मध्ये जाऊन चायनीज खाण्यावर संशोधन करत होता 
त्याने गेल्या जाही शे वर्षांचा अभ्यास करून सिद्ध केले कि शेकडो वर्षा पासून चीन मधील जे मरण पावले ते लोक चायनीज खाऊन मेले.
त्याने सांगितले कि त्याच्या आसपास जे चीनमधील चिनी लोक चायनीज खात होते ते मरणार आहेत, जे खरे ठरले

उन्मादी मानसिकतेचे भांडवलशाही वादी भारतीय हे कधी समजणार कि चायनीज खाणे धोकादायक आहे ?
 

तपपूर्ती

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/06/2026 21:41 या दिवशी प्रकाशित केले.

२६ मे २०२६ या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास १२ वर्षे पूर्ण झाली. सलग १२ वर्षे पंतप्रधानपदावर राहणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील हे केवळ दुसरे पंतप्रधान. यानिमित्ताने त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

 

या कालखंडात घडलेल्या चांगल्या गोष्टी -

 

- One rank One Pension ही सैन्यदलाची अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी मान्य करण्यात आली.

 

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

.

लेखक आशानिल यांनी सोमवार, 08/06/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.