Skip to main content

कहां गये वो लोग?--संज्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 07/07/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा कहां गये वो लोग?--मंग्या कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,

पुराणातली वांगी

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 07/07/2014 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं... असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...

अविस्मरणीय ग्रीस - भाग ३ - नॅक्सोस

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 07/07/2014 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना, भाग १, भाग २ पावणे सहाला आम्ही हॉटेल सोडले, हॉटेलच्या कॉफी शॉपमधून मस्तं कॉफी घेतली व तडक चालत ओमोनिया रेल्वे स्थानकावर आलो. पिराऊसला जाणारी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये सोबत असलेले ठेपले व कॉफी असा नाश्ता केला. २०-२५ मिनिटांत पिराऊसला पोहोचलो, स्थानकाच्या बाहेर येताच समोर दिसत होता मोठा समुद्र, अनेक मोठ्या बोटी, क्रुझ. एसकलेटरवरून खाली उतरून आम्ही सामान घेऊन सरळ नॅक्सोसच्या बोटीत चढलो.

उंबरठा नसलेले घर - २

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 07/07/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल...
काव्यरस

<बुकी स्टॉल >

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/07/2014 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची संप्रेरणा http://misalpav.com/node/28254 समोर चौकतल्या त्या चिठ्ठीवाल्या बाबूकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते? किरकोळ असली चिठ्ठी ही त्याची रोजी रोटी होती. अगदी चार आण्यातसुद्धा कल्याण शुभ राशी ठाणे ओपन, कराची क्लोज, सिक्कीम ऑन लाईन वगैरे सगळेच तिथे मिळायचे.

अग्रलेख

लेखक सचिन७३८ यांनी रविवार, 06/07/2014 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

<<< कथामोजी >>>

लेखक प्यारे१ यांनी रविवार, 06/07/2014 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा. २. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द. ३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे. ४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय. ५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा. कृती: कुठलाही किस्सा घ्या अथवा गोष्ट घ्या. त्यातल्या वाक्यांची आणि शब्दांची सालं काढून घ्या. त्यांचे अर्थ वेगळे करा. आता काहीही बादरायण संबंध असलेले/ नसलेले चार पाच नावांचे लोक घ्या. त्यांना वरील वाक्य आणि शब्दात गुंफा.

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

बुक स्टाँल

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 06/07/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त. त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केस