पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला
पति-आज काय करणार आहेस जेवणात?
पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते
"फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची"
' काल तर केला होती तसली आमटी अन भात'
' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्यांची '
' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी '
' मग वांगे भात बनव सोबत?'
' वांगी भात ? वातूळ होते '
' भाकरी अन पिठले?'
' पिठले रात्री खात नाहीत'
' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?'
' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे..