रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच,
"श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.
आमचाच अनुभव!
धन्यवाद.
छान लेख आणि विचार
धन्यवाद.
मस्तच
In reply to मस्तच by अभ्या..
धन्यवाद. बर लक्षात ठेवील ह्या
स्तुत्य विचार. आवडला लेख.
In reply to स्तुत्य विचार. आवडला लेख. by प्राची अश्विनी
धन्यवाद.
छानच लिहिलंय
धन्यवाद.