आंबा कोणता , देवगड की रत्नागिरी..
या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा...
आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात .
रत्नागिरी आणि देवगड ..
बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा?
मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही..
तर आपले यावर मत काय ?
माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही..
चवीचा प्रश्न आहे हो !
मिसळपाव