आंबा कोणता , देवगड की रत्नागिरी..
या मौसमात आंब्याच्या आठवणीशिवाय काही नाही , म्हणुन म्हटलं जरा...
आंबा म्हटलं की , आठवतो तो हापूस , आणि मग दोन नावे पुढे येतात .
रत्नागिरी आणि देवगड ..
बरेच वर्षं यावर वादविवाद होत आले आहेत .. की बेष्ट कुठचा?
मिपावरही झाला असेल , पण आंबा जसा दरवर्षी येतो , तसा हा विषयही..
तर आपले यावर मत काय ?
माझं विचारालं , तर देवगड दिसायला आकर्षक आणि आकाराने जरा अंमळ मोठा , पण रत्नागिरी ला तोड नाही..
चवीचा प्रश्न आहे हो !
वाचने
7560
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
चुचु
अधीक
बाठीला
देवगड
In reply to देवगड by छोटा डॉन
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमचेही मत
In reply to आमचेही मत by llपुण्याचे पेशवेll
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत by नंदन
आमचही मत
In reply to आमचही मत by निखिल देशपांडे
आमचे ही मत
In reply to आमचही मत by निखिल देशपांडे
अरे वा...
In reply to देवगड by छोटा डॉन
>>त्याचा
कृपा करा !
दोन्ही
रत्नागिरी
एक प्रकार
दोन्ही
आंबा..
In reply to आंबा.. by हर्षद आनंदी
आठवणेच
आज आत्ता
इकडे पण १२
In reply to इकडे पण १२ by पर्नल नेने मराठे
इकडे पण १२
का असा
कनचा पन..
In reply to कनचा पन.. by आशिष सुर्वे
आमच्याकडे
देवगडचो हापूस आंबो
In reply to देवगडचो हापूस आंबो by श्रीकृष्ण सामंत
बरोबर