चाइनिज मोबाइल होणार हद्दपार ?
भारत सरकारने भ्रमण्-ध्वनि सेवा पुरवणारयांना आदेश दिले आहेत कि त्यांनि ज्या ग्राहकांकडे अवैध "आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक" (आय्.एम्.इ.आय्.) आहेत किंवा असे क्रमांकच ज्यांकडे नाहित त्यांचि सेवा ३० नोवेंबर २००९ वेळ :- २४:०० नंतर तत्काळ बंद करावि.
राष्ट्रिय सुरक्षिततेच्या द्रुष्टिने अतिशय महत्वाचे असे हे धोरण आहे
असतो तरि काय हा आय्.एम्.इ.आय्.
मिसळपाव