ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा...
एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे पानाचा डबा होता.. इब्राहमी तंबाखूवाला..
"काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून.." असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते.
जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. वत्सलाताई जोशी. माहेरच्या वत्सला मुधोळकर. भाग्यश्री या कानडी नाटकांच्या तालमीदरम्यान त्यांचं आणि अण्णांचं जमलं. स्वतः वत्सलाताई चांगल्या गात असत.
मिसळपाव
मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा
खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय
कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव