Skip to main content

समुद्र

लेखक Vimodak यांनी शनिवार, 25/04/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
तासंतास समुद्र प्यायलो मी, दिवसभराचा सारा मुद्राभिनय, तपशिलासकट, थोडा-थोडा करून... बराच समुद्र प्यायलो मी. समुद्र.... स्वत:हुन जवळीक साधत, पायांशी घोळणारा... अथवा, सगळी गरळ मागे टाकुन, कोरडा निघून जाणारा. सारे ढग हाकून थकल्यावर, सूर्य गिळायला मोकळा झालेला.. लाल समुद्र. एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट. खारट समुद्र, वाहत राहिला बंद डोळ्यांमधून, बराच वेळ... सूर्य मात्र, विनासायास ह्रदयापर्यंत ग

न्युरेम्बर्ग erlangan

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 24/04/2015 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ? व्य नि करावा

पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अ‍ॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे. तर मंडळी, पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

बाबानची फजिती....

लेखक सुदिप खेडगिकर यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः- जेवणचे टेबल, वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र..... बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ???? मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो) बाबा खूप गम्भीर चेहरा... बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे... खाणार कानाखाली सान्गणार सगळ.. इतक्यात आई येते... काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा... तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय.. बीअर घेतात चिरन्जीव आप्ले... आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो..

पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -

लेखक ग्रेटगणेश यांनी शुक्रवार, 24/04/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -

लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का?

लेखक ग्रेटगणेश यांनी शुक्रवार, 24/04/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का? सध्या लग्नांचा सिझन चालू आहे..पत्रिका छापताना मुलासाठी केवळ 'चिरंजीव' आणि मुलीसाठी चिरंजीव 'सौभाग्यकांक्षिणी' असा भेद का? चिरंजिवित्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे एक वेळ मान्य केलं तर मुलीसाठी "सौभाग्यकांक्षिणी" असा वेगऴा उल्लेख का? मला कोणतीही पत्रिका वाचताना असा प्रश्न पडतो की सौभाग्याची आकांक्षा करताना ती मुलगी लग्नाआधी दुर्भागिनी असते आणि लग्नानंतर नशीबवान होते, असा काही आपल्या परंपरेला व्यक्त करायचेय का? तुम्हालाही असा प्रश्न कधीतरी पडला असेल.

'लिव्ह लायसन्स'

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 24/04/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बाईक पार्क करत होतो.अविदादा अचानक गेला त्याची बाईक अजूनही पार्क केलेली आहे.पार्किंग वाला म्हणाला,' देखो आजकल गाडी पार्क करके जानेवाला शाम को वापस आयेगा उसका भरोसा नही रहा ...पार्किंग के लिये रोज वही जगह नही मिली तो लोग खामखा झगडा करके जाते है ' अस काही घडलं की अंतर्मुख होऊन विचार करण्याशिवाय पर्याय रहात नाही.मानवी जगण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात.आपण कितीही म्हटलं तरी आपल्या आवाक्यात आपल जगण नसतंच..आपल्या विचारांच्या पलीकडे असलेली ही शक्ती आपल्या जगण्यावर अंमल करत असते.तोच देव असेल का?? अज्ञात अशा या शक्तीचा वावर आपल्या सभोवती असेल का ?

एका शेतकर्याची आत्महत्या

लेखक आकाश कंदील यांनी शुक्रवार, 24/04/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवाल नावाचा हिमनग पाण्यात किती आणि दिसतो किती जे झाले ते खूपच दुखदायी होते पण खालील मुद्दये सौंशय उत्पन करतात १. १० एकर शेत, २ फळबागाचा मालक. २. फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता. ३. आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे १.५० लाख होते(शंका वाटते) ४. समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला. ५. कॉंग्रेस मध्ये गेला होता. ६. आता आप मध्ये होता. ७ झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले. ७. श्री मनीष सिसोदियानि बोलावले म्हणून दिल्लीला गेला असे घरचे सांगतात.

केक वाला आणि देशी मिठाई

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 24/04/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक खंडप्राय देश होता आणि तिथे नानाविध प्रकारेचे लोक भाषा परंपरा वगैरे जपत होते ... मुद्दा होता गोड पदार्थांचा ... त्या देशात शास्त्रोक्त पद्धतीने अनेक उत्तमोत्तम गोड पदार्थ मिठाया बनवल्या जात ... त्या बनवायला वेळ लागत असे आणि पचायलाही ..पण लोक मजेत होते त्या मिठायांमध्ये चोष्य लेह्य खाद्य असे अनेक प्रकार होते ... एके दिवशी त्या देशात काही फिरंगी लोक आले त्यांनी त्यांची संस्कृती आणली आणि त्यात त्यांच्या मिठाया पण होत्या... त्यात होता एक पदार्थ केक ...बनवायला सोपा ....दिसायला सुंदर...

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.