भीषण दुष्काळ...
गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी
जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत,
हिरवाई जरासुध्दा नाही.
लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार
म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ?
ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी.
थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली.
म्हणाली ऐव्हढच आहे पाणी,
ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला.
तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही.
ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका
नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही.
सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला
आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला.
हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली
पाण्यासाठी तिची वणवण म
मिसळपाव
) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.