आज लोकसत्ता मध्ये हि बातमी वाचली.आयटी इंजीनियर्स असलेल्या नवराबायको बद्दल.
अगदी न राहवून विषय काढला
सगळं काही forced moves असल्याप्रमाणे एका अपरिहार्य शेवटाकडे (कि नव्या सुरवातीकडे) त्यांचे (वैवाहीक) जिवन गेले.
न तुम बेवफा हो,
न हम बेवफा है,
मगर क्या करे अपनी
राहे जुदा है...
करीयर मधील संधींचं आकाश खुणाऊ लागताच लग्न हे एक लोढणं वाटायला लागतं.आणि जर नवरा त्याला मिळणा-या करीयरसंधीस्थानस्थलांतर सहजपणे करत असला तर आपण का आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे असे बायकोला वाटण्यात काय गैर.
हल्ली संधीस्थानं आंतरराष्ट्रीय असतात,
मग ओढाताण,भावनांची आंदोलने,इगो ची टक्कर(अभिमान पार्ट-3), शेवटी तुटणे.
( आयटी वाल