माझी पहिली अहीराणी कविता
बठा चालना गयात
ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं
ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत
जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस
फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस
ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे
ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे
मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत
पण तो वट्टा
काव्यरस
मिसळपाव