मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतातील रस्ते-अपघात

केदार भिडे ·

पुण्यात फिरल्यावर या सर्व गोष्टी दिसतात. रोड रोजच्या केसेस पावलो पावली दिसतात इलाज नाही. आपला लेख माहितीपूर्ण व डोळ्यात अंजन घालणारा आहे.

sunil kachure 25/04/2022 - 23:03
नजर नीट नसताना पण सर्रास ड्रायव्हिंग लायसेन्स दिली जातात. गंभीर पने डोळ्यांची तपासणी केली जात नशी. कित्येक चालकांना लांबचे किंवा जवळ चे स्पष्ट दिसत नाही.. अंदाज नी गाडी चालवतात... त्यांनी त्याच्या ओळखितील एक उदाहरण सांगितले त्या व्यक्ती चालक अक्षरशः आंधळा होता. आवाज आणि अंदाज ह्याचा आधार घेवून गाडी चालवायचा.

सुक्या 25/04/2022 - 23:04
माझा एक मित्र नेहेमी म्हणतो "गाडी तो ५० लाख की लोगे लेकिन वो चलाने की अकल कहासे लाओगे" बेशिस्ती / नियम माहीती करुन न घेणे / माहीती असलेली नियम "झुकेगा नही साला" म्हणत पायदळी तुडवणे वगेरे जो पर्यंत चालु राहील तो पर्यंत हे असेच चालणार. ह्या गोष्टी अगदी लहाणपणापासुन शिकवाव्या लागतील. समोरच्याने माती खाल्ली म्हणुन मी खाल्ली तर काय बिघडले वगेरे पळवाटा आता नियम झाल्यात. बाकी भारतीय रस्ते व त्यावरची राहदारी हा चेष्टेचा विषय आहे सगळीकडे.

सौंदाळा 26/04/2022 - 10:54
बरेच अपघात गाड्यांचे अपघात हे चालकाच्या दुराग्रही, हट्टी स्वभावामुळे पण होतात. समोरुन गाडी येत आहे तो साईडला जाईल, मी का ब्रेक मारु, हा मला कट मारुन जोरात पुढे गेला आता त्याला बघ पुढे जाउन कसा कट मारतो, राँग साईड येतोय मग तो बघेल मी सरळच जाणार (राँग साईडने चालवणे हे बरोबर आहे असे म्हणायचे नाही) यामुळे कित्येक अपघात होतात. गलथान पणे पार्किंग करणे, रस्ता माहीत नसेल, समोर फाटा आला की जागच्या जागी गाडी उभी करुन रस्ता विचारणे आणि अर्थातच प्रचंड वाढलेला वेग ही पण अन्य कारणे. रच्याकने मी पण शिव्या (हळू आवाजात) घालत गाडी चालवतो. तेवढाच भावनांचा निचरा होतो.

सर टोबी 26/04/2022 - 11:55
हा लोकांच्या प्रचंड बेदरकार वृत्तीमुळे पायाभूत सुविधांची कशी वाट लागते याचं उत्तम उदाहरण ठरावे. महामार्गावरील गाव आणि रस्ता यांच्यामध्ये पुरेसे अंतर ठेऊन, कुंपण घालून वाहतूक वेगवान ठेवली नाही. गावाजवळ उन्नत रस्ता बांधून खाली गावातील वाहतूक सुरळीत राहील असे पाहिले नाही. परिणामी मैलोन मैल उलट्या बाजूने चालणारी वाहतूक, गावाजवळच दररोजचा बाजार, महाराष्ट्राचं वैशिठ्या ठरावं अशी फ्लेक्सबाजी आणि टाइमपास करणाऱ्यांची गर्दी यामुळे प्रवासाला जवळपास दुप्पट वेळ लागतो. आता तर पुण्यापासूनच रस्ता उन्नत करण्याचा विचार आहे. म्हणजे पूर्वीचा सगळा खर्च वाया गेला. याच रस्त्यावर सूप्याच्या जवळपास एका गावात भुमिसंपदान करता आलं नाही असे दिसते. तिथे हा चारपदरी महामार्ग एकदम चिंचोळा होतो. अशावेळेस तिथे उड्डाण पुल बांधता आला नसता का? असाच प्रकार नाशिक महामार्गावर देखील पहावयास मिळायचा. तेथे काही ठिकाणी उड्डाण पुल बांधले. पण हा सर्व खर्च केवळ स्थानिकांच्या शिस्त न पाळणे या एका गुणामुळे करावा लागतो.

sunil kachure 26/04/2022 - 12:14
अगदी सामान्य असणाऱ्या ,विचारी असणाऱ्या लोकांना पण वेगाची धुंदी चढते. अगदी मी पण कधी खूप वेगात गाडी चालवतो. इथे पण विचारी ,संयमी लोक आहेत त्यांनी पण वेगाच्या प्रेमात पडून .खूप वेगात गाड्या चालवल्या असतील. एक लहान चूक थोडक्यात मोठ्या अपघात मधून वाचने. आणि नंतर आपल्या वागण्याचा पश्र्चाताप होणे. असे प्रतेक व्यक्ती बाबत घडते. आणि परत तीच चूक करायला लोक तयार होतात.

In reply to by sunil kachure

केदार भिडे 26/04/2022 - 12:33
अतिवेगामुळे ६७% अपघाती मृत्यू होतात असा मंत्रालयाचा अहवाल म्हणतो. मात्र याबद्दल मी साशंक आहे कारण अपघात आल्यानंतर पोलीस तिथे पोहोचल्यावर केवळ वेगामुळेच अपघात घडला हे ठामपणे कसे काय सांगतात बुवा? विरुद्ध दिशेने चालवणारे अन्य गाडीवाला, मध्येच आलेली गुरे, बिनधास्त पणे रास्ता ओलांडणारे पादचारी, खड्डा इत्यादींमुळे अपघात झालेलाच नसेल हे कसे काय सांगतात? याकरता त्यांची methodology तपासावी लागेल. अतिवेग हा महत्वाचा भाग आहे खरेच आहे. एकूणच नियमबाह्य वागणूकही महत्वाचा भाग आहे.

In reply to by केदार भिडे

sunil kachure 26/04/2022 - 12:40
रस्ते हे फक्त गाड्या साठी च नसतात. रेल्वे ट्रॅक सारखे रस्ते बंदिस्त नसतात. कोणी व्यक्ती,कोणता ही प्राणी, रस्त्यात येण्याची शक्यता गृहीत धरूनच वेग ठेवावा लागतो. किंवा लेफ्ट बाजूला थांबण्या साठी गाडी घेवून right साईड चा दरवाजा उघडणे भारतात नॉर्मल आहे. हे कधी ही ,कुठे ही घडू शकते वेग मर्यादित असेल तर अपघात ची तीव्रता कमी होते

In reply to by sunil kachure

केदार भिडे 26/04/2022 - 13:34
रस्ता सर्वांसाठी असतो याच्याशी एक तत्व म्हणून असहमत. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्याना ओलांडणाऱ्यांसाठी आहे, सिग्नल लाल-हिरवा तेव्हा रस्ता त्या त्या वाहनासाठी असतो, एक दिशा मार्ग त्या दिशेत जाणाऱ्या वाहनांसाठी असतो, मोकाट गुरांसाठी रस्ता नसतो. मात्र स्वतःची आणि अन्य लोकांची काळजी म्हणून वेग नियंत्रणात ठेवावा हा योग्य सल्ला आहे.

In reply to by sunil kachure

एक लहान चूक थोडक्यात मोठ्या अपघात मधून वाचने. आणि नंतर आपल्या वागण्याचा पश्र्चाताप होणे.
ह्याबाबतीत माझा अनुभव मांडतो. इंदोर भोपाळ हायवेवरुन साधारण १०० कि.मी प्रतितास ह्यावेगाने जात होतो. पुढे चार्टर्ड बस चौपदरी रस्त्याच्या उजव्याबाजुने म्हणजे आतल्याबाजुने जात होती व त्याच्यामागे एक स्कॉर्पिओ व मग मागे मी असे जात होतो. प्रत्येक वाहनाचा वेग जवळपास १०० च्या पुढेच होता. स्कॉर्पिओ बसला ओवरटेक करत होती व मी ही स्कॉर्पिओ मागे असल्यामुळे त्याबसला ओवरटेक करायला गेलो. स्कॉर्पिओच्या पुढे काय आहे हे मला दिसत नव्हते. स्कॉर्पिओने बसला वेगात ओवरटेक केले व मग मला दिसले कि त्याचवेळेला एक सायकलस्वार ही रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुने जात होता. म्हणजे स्कॉर्पिओ जेव्हा बसला ओवरटेक करत होती तेव्हा सायकलस्वार दूर असावा व स्कॉर्पिओला व्यवस्थित जागा मिळाली ओवरटेक साठी. पण जेव्हा माझी गाडी ओवरटेक करु लागली तेव्हा सायकलस्वार,मी व बस तिघेही एकाच ओळीत आलो. उजवीकडे बस. डावीकडे रस्त्याचा उतार व सायकलस्वार आणि गाडीचा वेग १०० अश्या भयानक स्थितीत मी आलो होतो. अक्षरशः जीव मुठीत धरुन सेकंदात ब्सला ओवरटेक केले गेले कारण माझ्या हातात तेव्हा काहीच नव्हते. सायकलस्वार थोडक्यात बचावला. त्यानंतर पुन्हा अशा ब्लाईंड स्पॉट असणार्या परिस्थितीत ओवरटेक करायचे नाही ही खूणगाठ बांधली.

In reply to by कानडाऊ योगेशु

sunil kachure 29/04/2022 - 23:31
अगदी विचारी,संयमी लोक पण अविचारी वागतात(विचारी,संयमी म्हणजे मी ) ह्याचे उदाहरण. मी बायको सहित स्कूटर वर पाहुण्या कडे जात होतो. समोर एक वाळू चा डंपर चालला होता . बाकी रस्ता तरी मोकळा होता. डाव्या बाजूने डंपर ल ओव्हरटेक करावे हा विचार आला . आणि गाडीला वेग दिला. पुढे डंपर आणि डंपर पुढे रस्त्याला तीव्र उतार होता. मला समोरून चढून येणारे वाहन दिसण्याची बिलकुल शक्यता नव्हती.ना समोरून येणाऱ्या वाहनाला आम्ही दिसण्याची शक्यता. ओव्हरटेक करताना डंपर च्य तोंडपर्यंत पोचलो आणि समोरून पण मोठे वाहन वेगात आले. रस्ता जास्त रुंद नव्हता. सावरायची वेळ निघून गेली होती. कोणाच्याच हातात काही नव्हत. ७० पर्यंत वेग असेल. Accelator पूर्ण पिळला आणि गाडी नी झटका देवून वेग घेतला. एक सेकंद,काहीच वेग वाढला. तिन्ही वाहनात एकमेका पासून जास्तीजास्त ६ इंचाचे अंतर राहिले असेल . आणि गाडी पुढे निघून गेली. बायको पाठी होती तिने ज्या डंपर ला ओव्हरटेक केले त्याचे चाक काहीच इंच अंतरावर बघितले . माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. पुढे जावून थांबलो दहा वीस minit लेक्चर ऐकले. आणि पुढे संयम आणि विचारी पना सोडला नाही.

चौथा कोनाडा 26/04/2022 - 12:18
दुचाकीवरून जात असताना तळेगाव-चाकण रस्त्यावर नाक्यासमोर खड्डा चुकवताना पाठीमागून येणार्‍या गॅस टँकरची दुचाकीला धडक बसून दुचाकी वरील दोघांचा ही मृत्यू !

sunil kachure 26/04/2022 - 14:06
गाडी चालक नेहमीच गाडी चालक नसतात ते पादचारी पण असतात. पादचारी नेहमीच पादचारी नसतात ते गाडी चालक पण असतात. व्यक्ती एक पण स्थिती बदलत असते. पादचारी असताना गाडी चालक बेशिस्त वाढतात आणि तीच व्यक्ती गाडी चालक असेल तर पादचारी बेशिस्त वाटतात प्रत्येकाचा स्वार्थी विचार. कॅमेरे लावल्या मुळे बरेच प्रश्न कमी होत आहे. मशीन कधी खोटे बोलत नाही. शक्य होईल तितके वाहतुकीचे नियम यंत्र वापरून अमलात आणावेत. माणसांना त्या पासून दूर ठेवावे. शिस्त लागेल. प्रगत देशात हीच पद्धत आहे.. वाहतूक पोलिस हा माणूस आहे त्याच्यावर अवलंबून राहून शिस्त निर्माण होणार नाही. Satellite, कॅमेरे ह्यांचा जास्तीतजास्त वापर करावा.

In reply to by sunil kachure

कासव 26/04/2022 - 23:31
कॅमेरे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि एकंदरीतच सुरक्षे साठी लावले जातात. पण आपल्याकडे वेगळंच आहे. हे कॅमेरे केवळ चलन करण्यासाठी वापरले जातात. परवाच एक बातमी होती. सातारा शहरात एक सिग्नल २-४ वर्षापासून बंद आहे तरी तो सिग्नल तोडला म्हणून एकाला नोटीस आली. आणि ह्याहून भारी म्हणजे संबंधित चालक आजारी असलेने त्याने वाहन बाहेरच काढले नाहीय.

In reply to by कासव

sunil kachure 29/04/2022 - 23:15
हवं तर विदेशी तज्ञ लोकांची मदत घेवून तंत्र ज्ञान मध्ये सुधारणा करावी .खूप लोकांच्या अशा तक्रारी आहेत . ह्याचा अर्थ सदोष यंत्रणा आहे..

sunil kachure 26/04/2022 - 14:30
आता जशा दोन चाकी वाहनांच्या head लाईट कायम स्वरुपी चालू असतात. तसेच नियमात बदल करून..मानवी हस्तक्षेप बंद करावा Gps सिस्टीम कायम स्वरुपी प्रतेक वाहनात on असेल. आणि ट्रॅफिक ,सिग्नल ,no entery, पार्किंग . पिक अप,सर्वोच्च वेग ह्याचा निर्णय मशीन घेईल. ड्रायव्हर नाही. हाच योग्य उपाय आहे. आणि हे अशक्य पण नाही.

अंतु बर्वा 26/04/2022 - 14:43
थोड्याशा अंतरावरचा यु टर्न वाचवण्यासाठी राँग साईडने जाणे, चालत्या गाडीतुन खाद्यपदर्थांची वेष्टने बाहेर फेकणे, ट्रॅफिकमधे अगणित लेन तयार होणे आणि ज्याठिकाणी बॉटलनेक असेल तिथे सगळ्या लेन कन्वर्ज झाल्यावर प्रत्येकाने स्वतःची वाहने पुढे दामटवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यामुळे आधीच हळु असलेलं ट्रॅफिक अजुनच संथ होणे. फोर वे स्टॉप असलेला चौक तर भारतात ट्रॅफिक पोलिस किंवा सिग्नल शिवाय बापजन्मात सेल्फ सस्टेन होणे शक्य नाही. राईट ऑफ वे म्हणजे काय आणि ते कशाशी खातात, हेच अर्ध्या लोकसंखेला ठाउक नाही. माझ्या मुलाच्या शाळेबाहेर शाळा सुटण्याच्या वेळेस एवढे ट्रॅफिक होते की सांगता सोय नाही, कारण प्रत्येकाला गाडी घेउन गेट च्या जेवढं जमेल तितकं जवळ थांबायचं असतं मग ते डबलच काय ट्रिपल पॅरालल असलं तरी चालेल आणि त्यामुळे फक्त एकच लेन बाकिच्या रहदारीसाठी मोकळी राहते. बरं मुलाला घेउन आल्यावर जन्माची घाई असल्यासारखं सर्वात आधी निघयचंही असतं. रिक्शावाले तर वेगळ्याच प्लॅनेटवर राहतात असं वाटतं, सर्वसधारण नियम त्यांना लागुच होत नाहीत बहुतेक. यातल्या ८०% गोष्टी भारतीयांच्या डीएनए मधे फिक्स झाल्या आहेत. मला वाटतं आत्ताची जनरेशन आता काही झालं तरी सुधरणार नाही. आपल्याला नेक्स्ट जनरेशन टारगेट करायला हवी. वेळ जाईल, पण नक्की फरक पडेल. लहान मुलं, जेवढं लहानपणापासुन शिकतील तेवढं त्यांच्या डोक्यात हे बिंबवलं जाईल. पालकांनी मुलांसमोर कटाक्षाने या सर्व गोष्टी टाळायला हव्यात. आपण पुढारलेल्या देशांमधे पाहतो लहान मुलंसुद्धा कचरा पेटीत टाकताना दिसतात. मला वाटत नाही त्यांना हे वेगळं शिकवायला लागत असेल...दे आर सिंपली कॉपिंग व्हॉट देअर पॅरेंट्स आर डुईंग!

In reply to by अंतु बर्वा

चौथा कोनाडा 29/04/2022 - 23:09
अगदी खरंय ! निराश व्हायला होतं हे पाहिलं की !
आपल्याला नेक्स्ट जनरेशन टारगेट करायला हवी. वेळ जाईल, पण नक्की फरक पडेल. लहान मुलं, जेवढं लहानपणापासुन शिकतील तेवढं त्यांच्या डोक्यात हे बिंबवलं जाईल. पालकांनी मुलांसमोर कटाक्षाने या सर्व गोष्टी टाळायला हव्यात
. अवघड आहे, मागच्या पिढीचे बघून ती बेशिस्त त्यांच्या अंगी आपोआप भिनते !

In reply to by अंतु बर्वा

वरील मताशी सहमत. आताची पिढी तर असं समजते की जर चौकार पोलीस उभा असेल तर त्याला पन्नास रुपये देउनच पुढे जावे. त्याची वाहतुकीच्या नियमांशी संबंध नाही. जसं आपण देवळात गेल्यावर पाच-दहा रुपयांची फुलं वहातो तसंच. तेवढंच महत्वाचं आणि केलंच पाहिजे असं. सीसीटीव्ही कमेरे आणि माहिती तंत्रज्ञान वापरुन दंड आपोआप होईल याची व्यवस्था केली पाहिजे. त्या आधी लोकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरुक केले पाहिजे. हल्ली बायका/मुली दुचाकी चालवतात. आपणच स्वत: आठवुन बघा आपल्या प्रियेला किंवा परीला दुचाकी देण्ञापूर्वी आपण तिला वाहतुकीच्या नियंमांबद्दल समजावुन सांगीतले होते का ? वाहन चालवण्याचा परवाना मिळवायची द्यावी लागणारी परीक्षा हा एक विनोदच आहे. पण शेवटी लोकांना व्यवस्थीत चालणारी वाहतूक हवी आहे का हा एक प्रश्नंच आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठे एकदिशा मार्ग बनवल्यास तो सर्रास मोडला जातो आणि त्याविरुद्ध आंदोलन वगैरे करुन तो निर्णय बदलायला भाग पाडले जाते. सध्या एकच वाहतूकीचा नियम आहे. दिसली फट की घाल गाडी आणि ज्याची गाडी मोठी त्याचं राज्य !

मधुका 26/04/2022 - 15:38
चांगला झाला आहे लेख. गम्मत म्हणून मी पूर्वी केलेली एक कविता आठवली : Click here हे पुण्यात मला जास्त जाणवले तरी इतरत्रदेखील तसे आढळते.

पाषाणभेद 26/04/2022 - 17:00
विषय पुण्याचा आहे म्हणून लिहीतो. पुण्यात तसेच पुण्याला जोडणारा आजूबाजूचा 100 किमी चा भाग. येथील दुचाकीस्वार अगदी पहिल्या लेनमध्ये (वेगवान लेन) आरामत जात असतात. मागे येणार्‍या वेगवान चारचाकी त्यांच्या खिजगणतीत नसतात.

sunil kachure 27/04/2022 - 13:07
तेव्हा सर्वात जास्त लक्ष माझे दोन चाकी वाहनांवर असते. तुलना केली तर दोन चाकी ही जमात सर्वात जास्त बेशिस्त. रस्ता ओलांडताना ह्याच्या वर च बारीक लक्ष देणे गरजचे असते. आणि सर्वात जास्त धोकादायक झोन मध्ये हेच दोन चाकी वाले असतात. तरी बेफिकीर. गाडी जितकी महाग तितकी ती सांभाळून चालवली जाते. गाडी जितकी स्वस्त तितकी ती बेधुंद चालवली जाते. असे माझे निरीक्षण आहे. ह्या पाठी चालकाची काय मानसिकता असते हा संशोधनाचा विषय आहे.

sunil kachure 27/04/2022 - 13:15
सर्वात टॉप ल. दोन चाकी वाहन चालवणारे सर्वात जास्त बेशिस्त. दोन नंबर लं. रिक्षा,टॅक्सी ड्रायव्हर जे ड्रायव्हर असतात गाडी चे मालक नसतात ती जमात. तीन नंबर का. Tourist वाहन, BMC ची कचरा उचलणारी वाहन, अंबुलान्स वाले,आणि सरकारी वाहन. चार नंबर ल . खासगी वाहन धारक second hand गाडी वाले. आणि सर्वात शेवटी . स्वतःचे नवीन वाहन असणारे,कष्ट करून पैसे जमा करून वाहन घेतले आहे ती लोक. बाकी भ्रष्ट मार्गाने संपत्ती लुबाडले ली लोक 1 नंबर chya पण पुढे .0 लं अर्थ नसला तरी greater sankhya समजावी.

असंका 27/04/2022 - 15:48
या मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण करता आलं असतं, आणि महत्त्वाचं म्हणजे लेख आणखी जास्त मुद्देसुद बनला असता....
मी २०१९ मध्ये जर्मनीत गेलो होतो.
माझ्या एका मैत्रिणीला भेटायला मी चालत निघालो होतो.
मी तेव्हा PhD विद्यार्थी होतो
पीएच डी झाली की व्हायचीये हे तरी कमीत कमी सांगायलाच हवं होतंत... (कृ. हलकेच घ्या हो. )

In reply to by असंका

नक्कीच झाली असणार. अन्यथा (म्हणजे प्रयत्न अयशस्वी झाले तर) तसा उल्लेख कोणी समाज माध्यमावर / सामाजिक संकेत स्थळावर करणार नाही.

In reply to by असंका

केदार भिडे 27/04/2022 - 21:43
PhD पूर्ण झाली मार्च २०२२ मध्ये. २०१९ मध्ये जर्मनीला गेलो होतो. तिथे राहण्याच्या ठिकाणापासून मैत्रिणीच्या घरी चालत निघालो होतो तेव्हाच प्रसंग आहे तो. लेखात विस्कळीतपणा आहेच. पूर्वी वसतिगृहात होतो तसे वातावरण घरी नाही त्यामुळे तसे झाले. इकडची सवय झाली कि पुन्हा नीट होईल.

दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील, सिग्नल न देता गाडी वळवणे, कुठेही थुंकणे, अचानक उजव्या बाजुने दार उघडणे, बेशिस्त पार्किंग, लेनची शिस्त न पाळणे, घाटात चालवताना किमान सौजन्य न पाळणे, सिग्नल तोडणे एक ना दोन. बोलावे तेव्ह्ढे कमीच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खेडूत 28/04/2022 - 12:49
>> दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील..! सहमत. पण दरवर्षी वेगवेगळे अर्धे नापास होतील! पण तसं पाहू गेलं तर आपले बहुतेक सगळे आयटी इंजिनियर सुधा दरसाल नापास होतील नाय का? (ह. घ्या! :) )

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तसंही आपल्याकडे जी काही वाहन चालविण्याची परीक्षा होते ती पास झाल्यावर चालक वाहन नीट चालवील याची खात्री देता येत नाही. परिक्षा हास्यास्पद असते. फार क्वचित लोक नापास होतात. पण परवाना न मिळवता गाडी चालवणारे काही कमी नाहीत. पोलिस लोक त्यांच्याकडुन चिरीमिरी घेतात अन सोडुन देतात. खरंतर अश्या लोकांची गाडी जप्त व्हायला हवी. मध्यंतरी वाहतुकीचे नियम न पाळल्यास जबरदस्त दंड द्यावा लागेल असे नियम बनविले होते. ते सुद्धा लोकांनी दबाव टाकुन वंद करायला लावले. जर लोकांनाच बेशिस्त गाडी चालवायची असेल तर सरकार तरी काय करणार ?

केदार भिडे 27/04/2022 - 21:51
दुचाकीस्वार हा प्रकार एक vulnerable प्रकार आहे रस्त्यावर. एकूण मृत्यूंपैकी ३७% मृत्यू हे दुचाकीवरील लोकांचे होतात गरीब देशात त्यांची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न आहे अर्थात पुणे बंगळुरू मार्गावर दुचाकींसाठी वेगळी मार्गिका आखून दिलेली असूनही अनेकजण बाहेरच्या मार्गिकेतून गाडी चालवत असल्याचे पहिले.

sunil kachure 28/04/2022 - 14:47
अपघात झाल्या नंतर गाडी दुरुस्त करण्याची परवानगी फक्त सीसीटीव्ही मध्ये दिसणारे दृश्य बघूनच द्यावी. चूक असेल तर गाडी ची लिलाव करावा आणि पैसे सरकार जमा करावेत. Lane कटिंग,सिग्नल jump,वेगाची मर्यादा न पाळणे . ह्या कृत्याचा योग्य पुरावा असेल तर ती फौजदारी गुन्हा असावा आणि कमीत कमी दहा वर्ष शिक्षेची तरतूद असावी.

फारएन्ड 02/05/2022 - 05:15
चांगला लेख. तुम्ही पुण्यात असलात तर सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेण्ट च्या बरोबर काम करू शकता. मी २०११-१२ मधे काही काळ केले आहे (त्यानंतर पुन्हा अमेरिकेत आलो म्हणून पुढे काही केले नाही). आपण यावर उपाय काढण्याबद्दल थोडेफार काही केले याचे समाधान मिळते. तुमच्या सोयीने, वेळेनुसार काम करू शकता. कोणी मागे वगैरे लागत नाही. हे लोक वाहतूक पोलिस खाते, मनपा व आरटीओ तिन्ही बरोबर काम करतात. सर्वसामान्य माणसे आठवड्यातून २-३ तास देउन करू शकतील अशी कामे असतात. उदा: ४-५ ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नल्स मधे जे पादचार्‍यांकरता सिग्नल्स असतात ते बरोबर चालत आहेत की नाही हे चेक करून पोलिसांमार्फत किंवा स्वतंत्रपणे जबाबदार व्यक्तींना कळवणे (नक्की कोणत्या खात्याला ते विसरलो). चौकात उभे असलेले पोलिस जर वाहनांकरता असलेले सिग्नल्स चालू नसतील तर त्याबद्दल कंत्राटदाराला कळवतात पण पादचारी सिग्नल्स कडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. पादचार्‍यांचेही. ही एक गोष्ट झाली. असे अनेक उपक्रम ते राबवतात. कोठे रस्त्यामधे अडथळे असतील तर त्याची नोंद/तक्रार जवळच्या मनपा वॉर्ड ऑफिस मधे जाउन करणे वगैरे. एरव्ही व्यक्तिगतरीत्या आपण गेलो तर कदाचित कोणी विचारणार नाही. पण संस्थेकडून आलो आहे सांगितले की दखल घेतात.

पुण्यात फिरल्यावर या सर्व गोष्टी दिसतात. रोड रोजच्या केसेस पावलो पावली दिसतात इलाज नाही. आपला लेख माहितीपूर्ण व डोळ्यात अंजन घालणारा आहे.

sunil kachure 25/04/2022 - 23:03
नजर नीट नसताना पण सर्रास ड्रायव्हिंग लायसेन्स दिली जातात. गंभीर पने डोळ्यांची तपासणी केली जात नशी. कित्येक चालकांना लांबचे किंवा जवळ चे स्पष्ट दिसत नाही.. अंदाज नी गाडी चालवतात... त्यांनी त्याच्या ओळखितील एक उदाहरण सांगितले त्या व्यक्ती चालक अक्षरशः आंधळा होता. आवाज आणि अंदाज ह्याचा आधार घेवून गाडी चालवायचा.

सुक्या 25/04/2022 - 23:04
माझा एक मित्र नेहेमी म्हणतो "गाडी तो ५० लाख की लोगे लेकिन वो चलाने की अकल कहासे लाओगे" बेशिस्ती / नियम माहीती करुन न घेणे / माहीती असलेली नियम "झुकेगा नही साला" म्हणत पायदळी तुडवणे वगेरे जो पर्यंत चालु राहील तो पर्यंत हे असेच चालणार. ह्या गोष्टी अगदी लहाणपणापासुन शिकवाव्या लागतील. समोरच्याने माती खाल्ली म्हणुन मी खाल्ली तर काय बिघडले वगेरे पळवाटा आता नियम झाल्यात. बाकी भारतीय रस्ते व त्यावरची राहदारी हा चेष्टेचा विषय आहे सगळीकडे.

सौंदाळा 26/04/2022 - 10:54
बरेच अपघात गाड्यांचे अपघात हे चालकाच्या दुराग्रही, हट्टी स्वभावामुळे पण होतात. समोरुन गाडी येत आहे तो साईडला जाईल, मी का ब्रेक मारु, हा मला कट मारुन जोरात पुढे गेला आता त्याला बघ पुढे जाउन कसा कट मारतो, राँग साईड येतोय मग तो बघेल मी सरळच जाणार (राँग साईडने चालवणे हे बरोबर आहे असे म्हणायचे नाही) यामुळे कित्येक अपघात होतात. गलथान पणे पार्किंग करणे, रस्ता माहीत नसेल, समोर फाटा आला की जागच्या जागी गाडी उभी करुन रस्ता विचारणे आणि अर्थातच प्रचंड वाढलेला वेग ही पण अन्य कारणे. रच्याकने मी पण शिव्या (हळू आवाजात) घालत गाडी चालवतो. तेवढाच भावनांचा निचरा होतो.

सर टोबी 26/04/2022 - 11:55
हा लोकांच्या प्रचंड बेदरकार वृत्तीमुळे पायाभूत सुविधांची कशी वाट लागते याचं उत्तम उदाहरण ठरावे. महामार्गावरील गाव आणि रस्ता यांच्यामध्ये पुरेसे अंतर ठेऊन, कुंपण घालून वाहतूक वेगवान ठेवली नाही. गावाजवळ उन्नत रस्ता बांधून खाली गावातील वाहतूक सुरळीत राहील असे पाहिले नाही. परिणामी मैलोन मैल उलट्या बाजूने चालणारी वाहतूक, गावाजवळच दररोजचा बाजार, महाराष्ट्राचं वैशिठ्या ठरावं अशी फ्लेक्सबाजी आणि टाइमपास करणाऱ्यांची गर्दी यामुळे प्रवासाला जवळपास दुप्पट वेळ लागतो. आता तर पुण्यापासूनच रस्ता उन्नत करण्याचा विचार आहे. म्हणजे पूर्वीचा सगळा खर्च वाया गेला. याच रस्त्यावर सूप्याच्या जवळपास एका गावात भुमिसंपदान करता आलं नाही असे दिसते. तिथे हा चारपदरी महामार्ग एकदम चिंचोळा होतो. अशावेळेस तिथे उड्डाण पुल बांधता आला नसता का? असाच प्रकार नाशिक महामार्गावर देखील पहावयास मिळायचा. तेथे काही ठिकाणी उड्डाण पुल बांधले. पण हा सर्व खर्च केवळ स्थानिकांच्या शिस्त न पाळणे या एका गुणामुळे करावा लागतो.

sunil kachure 26/04/2022 - 12:14
अगदी सामान्य असणाऱ्या ,विचारी असणाऱ्या लोकांना पण वेगाची धुंदी चढते. अगदी मी पण कधी खूप वेगात गाडी चालवतो. इथे पण विचारी ,संयमी लोक आहेत त्यांनी पण वेगाच्या प्रेमात पडून .खूप वेगात गाड्या चालवल्या असतील. एक लहान चूक थोडक्यात मोठ्या अपघात मधून वाचने. आणि नंतर आपल्या वागण्याचा पश्र्चाताप होणे. असे प्रतेक व्यक्ती बाबत घडते. आणि परत तीच चूक करायला लोक तयार होतात.

In reply to by sunil kachure

केदार भिडे 26/04/2022 - 12:33
अतिवेगामुळे ६७% अपघाती मृत्यू होतात असा मंत्रालयाचा अहवाल म्हणतो. मात्र याबद्दल मी साशंक आहे कारण अपघात आल्यानंतर पोलीस तिथे पोहोचल्यावर केवळ वेगामुळेच अपघात घडला हे ठामपणे कसे काय सांगतात बुवा? विरुद्ध दिशेने चालवणारे अन्य गाडीवाला, मध्येच आलेली गुरे, बिनधास्त पणे रास्ता ओलांडणारे पादचारी, खड्डा इत्यादींमुळे अपघात झालेलाच नसेल हे कसे काय सांगतात? याकरता त्यांची methodology तपासावी लागेल. अतिवेग हा महत्वाचा भाग आहे खरेच आहे. एकूणच नियमबाह्य वागणूकही महत्वाचा भाग आहे.

In reply to by केदार भिडे

sunil kachure 26/04/2022 - 12:40
रस्ते हे फक्त गाड्या साठी च नसतात. रेल्वे ट्रॅक सारखे रस्ते बंदिस्त नसतात. कोणी व्यक्ती,कोणता ही प्राणी, रस्त्यात येण्याची शक्यता गृहीत धरूनच वेग ठेवावा लागतो. किंवा लेफ्ट बाजूला थांबण्या साठी गाडी घेवून right साईड चा दरवाजा उघडणे भारतात नॉर्मल आहे. हे कधी ही ,कुठे ही घडू शकते वेग मर्यादित असेल तर अपघात ची तीव्रता कमी होते

In reply to by sunil kachure

केदार भिडे 26/04/2022 - 13:34
रस्ता सर्वांसाठी असतो याच्याशी एक तत्व म्हणून असहमत. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्याना ओलांडणाऱ्यांसाठी आहे, सिग्नल लाल-हिरवा तेव्हा रस्ता त्या त्या वाहनासाठी असतो, एक दिशा मार्ग त्या दिशेत जाणाऱ्या वाहनांसाठी असतो, मोकाट गुरांसाठी रस्ता नसतो. मात्र स्वतःची आणि अन्य लोकांची काळजी म्हणून वेग नियंत्रणात ठेवावा हा योग्य सल्ला आहे.

In reply to by sunil kachure

एक लहान चूक थोडक्यात मोठ्या अपघात मधून वाचने. आणि नंतर आपल्या वागण्याचा पश्र्चाताप होणे.
ह्याबाबतीत माझा अनुभव मांडतो. इंदोर भोपाळ हायवेवरुन साधारण १०० कि.मी प्रतितास ह्यावेगाने जात होतो. पुढे चार्टर्ड बस चौपदरी रस्त्याच्या उजव्याबाजुने म्हणजे आतल्याबाजुने जात होती व त्याच्यामागे एक स्कॉर्पिओ व मग मागे मी असे जात होतो. प्रत्येक वाहनाचा वेग जवळपास १०० च्या पुढेच होता. स्कॉर्पिओ बसला ओवरटेक करत होती व मी ही स्कॉर्पिओ मागे असल्यामुळे त्याबसला ओवरटेक करायला गेलो. स्कॉर्पिओच्या पुढे काय आहे हे मला दिसत नव्हते. स्कॉर्पिओने बसला वेगात ओवरटेक केले व मग मला दिसले कि त्याचवेळेला एक सायकलस्वार ही रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुने जात होता. म्हणजे स्कॉर्पिओ जेव्हा बसला ओवरटेक करत होती तेव्हा सायकलस्वार दूर असावा व स्कॉर्पिओला व्यवस्थित जागा मिळाली ओवरटेक साठी. पण जेव्हा माझी गाडी ओवरटेक करु लागली तेव्हा सायकलस्वार,मी व बस तिघेही एकाच ओळीत आलो. उजवीकडे बस. डावीकडे रस्त्याचा उतार व सायकलस्वार आणि गाडीचा वेग १०० अश्या भयानक स्थितीत मी आलो होतो. अक्षरशः जीव मुठीत धरुन सेकंदात ब्सला ओवरटेक केले गेले कारण माझ्या हातात तेव्हा काहीच नव्हते. सायकलस्वार थोडक्यात बचावला. त्यानंतर पुन्हा अशा ब्लाईंड स्पॉट असणार्या परिस्थितीत ओवरटेक करायचे नाही ही खूणगाठ बांधली.

In reply to by कानडाऊ योगेशु

sunil kachure 29/04/2022 - 23:31
अगदी विचारी,संयमी लोक पण अविचारी वागतात(विचारी,संयमी म्हणजे मी ) ह्याचे उदाहरण. मी बायको सहित स्कूटर वर पाहुण्या कडे जात होतो. समोर एक वाळू चा डंपर चालला होता . बाकी रस्ता तरी मोकळा होता. डाव्या बाजूने डंपर ल ओव्हरटेक करावे हा विचार आला . आणि गाडीला वेग दिला. पुढे डंपर आणि डंपर पुढे रस्त्याला तीव्र उतार होता. मला समोरून चढून येणारे वाहन दिसण्याची बिलकुल शक्यता नव्हती.ना समोरून येणाऱ्या वाहनाला आम्ही दिसण्याची शक्यता. ओव्हरटेक करताना डंपर च्य तोंडपर्यंत पोचलो आणि समोरून पण मोठे वाहन वेगात आले. रस्ता जास्त रुंद नव्हता. सावरायची वेळ निघून गेली होती. कोणाच्याच हातात काही नव्हत. ७० पर्यंत वेग असेल. Accelator पूर्ण पिळला आणि गाडी नी झटका देवून वेग घेतला. एक सेकंद,काहीच वेग वाढला. तिन्ही वाहनात एकमेका पासून जास्तीजास्त ६ इंचाचे अंतर राहिले असेल . आणि गाडी पुढे निघून गेली. बायको पाठी होती तिने ज्या डंपर ला ओव्हरटेक केले त्याचे चाक काहीच इंच अंतरावर बघितले . माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. पुढे जावून थांबलो दहा वीस minit लेक्चर ऐकले. आणि पुढे संयम आणि विचारी पना सोडला नाही.

चौथा कोनाडा 26/04/2022 - 12:18
दुचाकीवरून जात असताना तळेगाव-चाकण रस्त्यावर नाक्यासमोर खड्डा चुकवताना पाठीमागून येणार्‍या गॅस टँकरची दुचाकीला धडक बसून दुचाकी वरील दोघांचा ही मृत्यू !

sunil kachure 26/04/2022 - 14:06
गाडी चालक नेहमीच गाडी चालक नसतात ते पादचारी पण असतात. पादचारी नेहमीच पादचारी नसतात ते गाडी चालक पण असतात. व्यक्ती एक पण स्थिती बदलत असते. पादचारी असताना गाडी चालक बेशिस्त वाढतात आणि तीच व्यक्ती गाडी चालक असेल तर पादचारी बेशिस्त वाटतात प्रत्येकाचा स्वार्थी विचार. कॅमेरे लावल्या मुळे बरेच प्रश्न कमी होत आहे. मशीन कधी खोटे बोलत नाही. शक्य होईल तितके वाहतुकीचे नियम यंत्र वापरून अमलात आणावेत. माणसांना त्या पासून दूर ठेवावे. शिस्त लागेल. प्रगत देशात हीच पद्धत आहे.. वाहतूक पोलिस हा माणूस आहे त्याच्यावर अवलंबून राहून शिस्त निर्माण होणार नाही. Satellite, कॅमेरे ह्यांचा जास्तीतजास्त वापर करावा.

In reply to by sunil kachure

कासव 26/04/2022 - 23:31
कॅमेरे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि एकंदरीतच सुरक्षे साठी लावले जातात. पण आपल्याकडे वेगळंच आहे. हे कॅमेरे केवळ चलन करण्यासाठी वापरले जातात. परवाच एक बातमी होती. सातारा शहरात एक सिग्नल २-४ वर्षापासून बंद आहे तरी तो सिग्नल तोडला म्हणून एकाला नोटीस आली. आणि ह्याहून भारी म्हणजे संबंधित चालक आजारी असलेने त्याने वाहन बाहेरच काढले नाहीय.

In reply to by कासव

sunil kachure 29/04/2022 - 23:15
हवं तर विदेशी तज्ञ लोकांची मदत घेवून तंत्र ज्ञान मध्ये सुधारणा करावी .खूप लोकांच्या अशा तक्रारी आहेत . ह्याचा अर्थ सदोष यंत्रणा आहे..

sunil kachure 26/04/2022 - 14:30
आता जशा दोन चाकी वाहनांच्या head लाईट कायम स्वरुपी चालू असतात. तसेच नियमात बदल करून..मानवी हस्तक्षेप बंद करावा Gps सिस्टीम कायम स्वरुपी प्रतेक वाहनात on असेल. आणि ट्रॅफिक ,सिग्नल ,no entery, पार्किंग . पिक अप,सर्वोच्च वेग ह्याचा निर्णय मशीन घेईल. ड्रायव्हर नाही. हाच योग्य उपाय आहे. आणि हे अशक्य पण नाही.

अंतु बर्वा 26/04/2022 - 14:43
थोड्याशा अंतरावरचा यु टर्न वाचवण्यासाठी राँग साईडने जाणे, चालत्या गाडीतुन खाद्यपदर्थांची वेष्टने बाहेर फेकणे, ट्रॅफिकमधे अगणित लेन तयार होणे आणि ज्याठिकाणी बॉटलनेक असेल तिथे सगळ्या लेन कन्वर्ज झाल्यावर प्रत्येकाने स्वतःची वाहने पुढे दामटवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यामुळे आधीच हळु असलेलं ट्रॅफिक अजुनच संथ होणे. फोर वे स्टॉप असलेला चौक तर भारतात ट्रॅफिक पोलिस किंवा सिग्नल शिवाय बापजन्मात सेल्फ सस्टेन होणे शक्य नाही. राईट ऑफ वे म्हणजे काय आणि ते कशाशी खातात, हेच अर्ध्या लोकसंखेला ठाउक नाही. माझ्या मुलाच्या शाळेबाहेर शाळा सुटण्याच्या वेळेस एवढे ट्रॅफिक होते की सांगता सोय नाही, कारण प्रत्येकाला गाडी घेउन गेट च्या जेवढं जमेल तितकं जवळ थांबायचं असतं मग ते डबलच काय ट्रिपल पॅरालल असलं तरी चालेल आणि त्यामुळे फक्त एकच लेन बाकिच्या रहदारीसाठी मोकळी राहते. बरं मुलाला घेउन आल्यावर जन्माची घाई असल्यासारखं सर्वात आधी निघयचंही असतं. रिक्शावाले तर वेगळ्याच प्लॅनेटवर राहतात असं वाटतं, सर्वसधारण नियम त्यांना लागुच होत नाहीत बहुतेक. यातल्या ८०% गोष्टी भारतीयांच्या डीएनए मधे फिक्स झाल्या आहेत. मला वाटतं आत्ताची जनरेशन आता काही झालं तरी सुधरणार नाही. आपल्याला नेक्स्ट जनरेशन टारगेट करायला हवी. वेळ जाईल, पण नक्की फरक पडेल. लहान मुलं, जेवढं लहानपणापासुन शिकतील तेवढं त्यांच्या डोक्यात हे बिंबवलं जाईल. पालकांनी मुलांसमोर कटाक्षाने या सर्व गोष्टी टाळायला हव्यात. आपण पुढारलेल्या देशांमधे पाहतो लहान मुलंसुद्धा कचरा पेटीत टाकताना दिसतात. मला वाटत नाही त्यांना हे वेगळं शिकवायला लागत असेल...दे आर सिंपली कॉपिंग व्हॉट देअर पॅरेंट्स आर डुईंग!

In reply to by अंतु बर्वा

चौथा कोनाडा 29/04/2022 - 23:09
अगदी खरंय ! निराश व्हायला होतं हे पाहिलं की !
आपल्याला नेक्स्ट जनरेशन टारगेट करायला हवी. वेळ जाईल, पण नक्की फरक पडेल. लहान मुलं, जेवढं लहानपणापासुन शिकतील तेवढं त्यांच्या डोक्यात हे बिंबवलं जाईल. पालकांनी मुलांसमोर कटाक्षाने या सर्व गोष्टी टाळायला हव्यात
. अवघड आहे, मागच्या पिढीचे बघून ती बेशिस्त त्यांच्या अंगी आपोआप भिनते !

In reply to by अंतु बर्वा

वरील मताशी सहमत. आताची पिढी तर असं समजते की जर चौकार पोलीस उभा असेल तर त्याला पन्नास रुपये देउनच पुढे जावे. त्याची वाहतुकीच्या नियमांशी संबंध नाही. जसं आपण देवळात गेल्यावर पाच-दहा रुपयांची फुलं वहातो तसंच. तेवढंच महत्वाचं आणि केलंच पाहिजे असं. सीसीटीव्ही कमेरे आणि माहिती तंत्रज्ञान वापरुन दंड आपोआप होईल याची व्यवस्था केली पाहिजे. त्या आधी लोकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरुक केले पाहिजे. हल्ली बायका/मुली दुचाकी चालवतात. आपणच स्वत: आठवुन बघा आपल्या प्रियेला किंवा परीला दुचाकी देण्ञापूर्वी आपण तिला वाहतुकीच्या नियंमांबद्दल समजावुन सांगीतले होते का ? वाहन चालवण्याचा परवाना मिळवायची द्यावी लागणारी परीक्षा हा एक विनोदच आहे. पण शेवटी लोकांना व्यवस्थीत चालणारी वाहतूक हवी आहे का हा एक प्रश्नंच आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठे एकदिशा मार्ग बनवल्यास तो सर्रास मोडला जातो आणि त्याविरुद्ध आंदोलन वगैरे करुन तो निर्णय बदलायला भाग पाडले जाते. सध्या एकच वाहतूकीचा नियम आहे. दिसली फट की घाल गाडी आणि ज्याची गाडी मोठी त्याचं राज्य !

मधुका 26/04/2022 - 15:38
चांगला झाला आहे लेख. गम्मत म्हणून मी पूर्वी केलेली एक कविता आठवली : Click here हे पुण्यात मला जास्त जाणवले तरी इतरत्रदेखील तसे आढळते.

पाषाणभेद 26/04/2022 - 17:00
विषय पुण्याचा आहे म्हणून लिहीतो. पुण्यात तसेच पुण्याला जोडणारा आजूबाजूचा 100 किमी चा भाग. येथील दुचाकीस्वार अगदी पहिल्या लेनमध्ये (वेगवान लेन) आरामत जात असतात. मागे येणार्‍या वेगवान चारचाकी त्यांच्या खिजगणतीत नसतात.

sunil kachure 27/04/2022 - 13:07
तेव्हा सर्वात जास्त लक्ष माझे दोन चाकी वाहनांवर असते. तुलना केली तर दोन चाकी ही जमात सर्वात जास्त बेशिस्त. रस्ता ओलांडताना ह्याच्या वर च बारीक लक्ष देणे गरजचे असते. आणि सर्वात जास्त धोकादायक झोन मध्ये हेच दोन चाकी वाले असतात. तरी बेफिकीर. गाडी जितकी महाग तितकी ती सांभाळून चालवली जाते. गाडी जितकी स्वस्त तितकी ती बेधुंद चालवली जाते. असे माझे निरीक्षण आहे. ह्या पाठी चालकाची काय मानसिकता असते हा संशोधनाचा विषय आहे.

sunil kachure 27/04/2022 - 13:15
सर्वात टॉप ल. दोन चाकी वाहन चालवणारे सर्वात जास्त बेशिस्त. दोन नंबर लं. रिक्षा,टॅक्सी ड्रायव्हर जे ड्रायव्हर असतात गाडी चे मालक नसतात ती जमात. तीन नंबर का. Tourist वाहन, BMC ची कचरा उचलणारी वाहन, अंबुलान्स वाले,आणि सरकारी वाहन. चार नंबर ल . खासगी वाहन धारक second hand गाडी वाले. आणि सर्वात शेवटी . स्वतःचे नवीन वाहन असणारे,कष्ट करून पैसे जमा करून वाहन घेतले आहे ती लोक. बाकी भ्रष्ट मार्गाने संपत्ती लुबाडले ली लोक 1 नंबर chya पण पुढे .0 लं अर्थ नसला तरी greater sankhya समजावी.

असंका 27/04/2022 - 15:48
या मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण करता आलं असतं, आणि महत्त्वाचं म्हणजे लेख आणखी जास्त मुद्देसुद बनला असता....
मी २०१९ मध्ये जर्मनीत गेलो होतो.
माझ्या एका मैत्रिणीला भेटायला मी चालत निघालो होतो.
मी तेव्हा PhD विद्यार्थी होतो
पीएच डी झाली की व्हायचीये हे तरी कमीत कमी सांगायलाच हवं होतंत... (कृ. हलकेच घ्या हो. )

In reply to by असंका

नक्कीच झाली असणार. अन्यथा (म्हणजे प्रयत्न अयशस्वी झाले तर) तसा उल्लेख कोणी समाज माध्यमावर / सामाजिक संकेत स्थळावर करणार नाही.

In reply to by असंका

केदार भिडे 27/04/2022 - 21:43
PhD पूर्ण झाली मार्च २०२२ मध्ये. २०१९ मध्ये जर्मनीला गेलो होतो. तिथे राहण्याच्या ठिकाणापासून मैत्रिणीच्या घरी चालत निघालो होतो तेव्हाच प्रसंग आहे तो. लेखात विस्कळीतपणा आहेच. पूर्वी वसतिगृहात होतो तसे वातावरण घरी नाही त्यामुळे तसे झाले. इकडची सवय झाली कि पुन्हा नीट होईल.

दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील, सिग्नल न देता गाडी वळवणे, कुठेही थुंकणे, अचानक उजव्या बाजुने दार उघडणे, बेशिस्त पार्किंग, लेनची शिस्त न पाळणे, घाटात चालवताना किमान सौजन्य न पाळणे, सिग्नल तोडणे एक ना दोन. बोलावे तेव्ह्ढे कमीच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खेडूत 28/04/2022 - 12:49
>> दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील..! सहमत. पण दरवर्षी वेगवेगळे अर्धे नापास होतील! पण तसं पाहू गेलं तर आपले बहुतेक सगळे आयटी इंजिनियर सुधा दरसाल नापास होतील नाय का? (ह. घ्या! :) )

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तसंही आपल्याकडे जी काही वाहन चालविण्याची परीक्षा होते ती पास झाल्यावर चालक वाहन नीट चालवील याची खात्री देता येत नाही. परिक्षा हास्यास्पद असते. फार क्वचित लोक नापास होतात. पण परवाना न मिळवता गाडी चालवणारे काही कमी नाहीत. पोलिस लोक त्यांच्याकडुन चिरीमिरी घेतात अन सोडुन देतात. खरंतर अश्या लोकांची गाडी जप्त व्हायला हवी. मध्यंतरी वाहतुकीचे नियम न पाळल्यास जबरदस्त दंड द्यावा लागेल असे नियम बनविले होते. ते सुद्धा लोकांनी दबाव टाकुन वंद करायला लावले. जर लोकांनाच बेशिस्त गाडी चालवायची असेल तर सरकार तरी काय करणार ?

केदार भिडे 27/04/2022 - 21:51
दुचाकीस्वार हा प्रकार एक vulnerable प्रकार आहे रस्त्यावर. एकूण मृत्यूंपैकी ३७% मृत्यू हे दुचाकीवरील लोकांचे होतात गरीब देशात त्यांची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न आहे अर्थात पुणे बंगळुरू मार्गावर दुचाकींसाठी वेगळी मार्गिका आखून दिलेली असूनही अनेकजण बाहेरच्या मार्गिकेतून गाडी चालवत असल्याचे पहिले.

sunil kachure 28/04/2022 - 14:47
अपघात झाल्या नंतर गाडी दुरुस्त करण्याची परवानगी फक्त सीसीटीव्ही मध्ये दिसणारे दृश्य बघूनच द्यावी. चूक असेल तर गाडी ची लिलाव करावा आणि पैसे सरकार जमा करावेत. Lane कटिंग,सिग्नल jump,वेगाची मर्यादा न पाळणे . ह्या कृत्याचा योग्य पुरावा असेल तर ती फौजदारी गुन्हा असावा आणि कमीत कमी दहा वर्ष शिक्षेची तरतूद असावी.

फारएन्ड 02/05/2022 - 05:15
चांगला लेख. तुम्ही पुण्यात असलात तर सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेण्ट च्या बरोबर काम करू शकता. मी २०११-१२ मधे काही काळ केले आहे (त्यानंतर पुन्हा अमेरिकेत आलो म्हणून पुढे काही केले नाही). आपण यावर उपाय काढण्याबद्दल थोडेफार काही केले याचे समाधान मिळते. तुमच्या सोयीने, वेळेनुसार काम करू शकता. कोणी मागे वगैरे लागत नाही. हे लोक वाहतूक पोलिस खाते, मनपा व आरटीओ तिन्ही बरोबर काम करतात. सर्वसामान्य माणसे आठवड्यातून २-३ तास देउन करू शकतील अशी कामे असतात. उदा: ४-५ ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नल्स मधे जे पादचार्‍यांकरता सिग्नल्स असतात ते बरोबर चालत आहेत की नाही हे चेक करून पोलिसांमार्फत किंवा स्वतंत्रपणे जबाबदार व्यक्तींना कळवणे (नक्की कोणत्या खात्याला ते विसरलो). चौकात उभे असलेले पोलिस जर वाहनांकरता असलेले सिग्नल्स चालू नसतील तर त्याबद्दल कंत्राटदाराला कळवतात पण पादचारी सिग्नल्स कडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. पादचार्‍यांचेही. ही एक गोष्ट झाली. असे अनेक उपक्रम ते राबवतात. कोठे रस्त्यामधे अडथळे असतील तर त्याची नोंद/तक्रार जवळच्या मनपा वॉर्ड ऑफिस मधे जाउन करणे वगैरे. एरव्ही व्यक्तिगतरीत्या आपण गेलो तर कदाचित कोणी विचारणार नाही. पण संस्थेकडून आलो आहे सांगितले की दखल घेतात.
मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात.

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

मिपाकर होता होता .....

चौथा कोनाडा ·

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/04/2022 - 20:54
धन्न्यु कुमार१ सर ! खरंय मुविसाहेब, बिलंदर लोक ड्यूआयडी चलाखीने काढतात आणि सिन्सियर लोकांना अश्या अडचणी येतात !

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 14/04/2022 - 20:58
मिपा स्थापनेपासून पहिली ५ वर्षे मी मिपाचा नुसता वाचक होतो, मिपाकर २०१४ ला झालो. सभासद्त्व मिळायला काहीच अडचण आली नाही. अशा काही अपवादात्मक बाबतीत मिपा वरिष्ठांची मदत घ्यावी लागते.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 15/04/2022 - 20:44
सुरुवातील मिपाचा मिपाचा फक्त वाचक होतो, जसे जसे मिपा आवडत गेले तसतसे मिपाकर व्ह्यायची इच्छा बळावायला लागली, मग ५ वर्षांनी सभासद होताना, तुमच्याच सारखी काहीही अडचण आली नाही.

काही वर्षांपुर्वी, एका मित्राला, मिपा सदस्यत्व हवे होते... तेंव्हा, बिरूटे सरांनी चांगली मदत केली... मिपावर, वैचारिक मतभेद कितीही असले तरी, वैयक्तिक पातळीवर, मिपाकर एकमेकांना मदत करतातच...

In reply to by सस्नेह

चौथा कोनाडा 14/04/2022 - 17:23
प्रशांत ला का व्यनि केला नाहीत ?
सुचले नाही. आणि सा सं ने "तुमचे निरोप जसे च्या तसे अ‍ॅडमिनला पाठवले आहेत" असे सांगितल्यामुळे होऊन काम जाईल असे वाटले.

नगरी 17/04/2022 - 11:28
मी ही याच सर्व अनुभवातून गेलो. खरेतर मला मिपा बद्दल तात्या गेल्यावर कळाले. मटा च्या संपादकीय मधे त्या बद्दल लिहून आले होते, म्हणून उत्सुकते पोटी मिपा वर आलो आणि तात्यांचे सर्व लेख अधाशा सारखे वाचून काढले. काही ठिकाणी हहपूवा तर काही ठिकाणी डोळ्यात पाणी. खरेच विलक्षण व्यक्तिमस्तव. एक सल कायम, तात्या उशिरा माहीत पडला.

In reply to by नगरी

चौथा कोनाडा 17/04/2022 - 12:36
खरंय, नगरी !

👍

कै. तात्यांनी लावलेल्या रोपट्याचा मोठा वृक्ष झालाय, आणी आपल्यासारखे लेखकवाचक रसिक या वृक्षाच्या शाखांवर दंगामस्ती करत हुंदडत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या मटा संवाद पुरवणीत "संमेलनी अवघे जुने जुने" या लेखात मिपाचा खास उल्लेख आहे : "केवळ पुस्तक म्हणजेच साहित्य, या पठडीतून न बघता ब्लॉग, वेब पेज आणि विभिन्न विषयांची रंजक माहिती देणारी संस्थळे यांकडेदेखील साहित्याचे नवे प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. आज 'मिसळपाव' किंवा 'मायबोली' यांसारख्या संस्थळांवर तरुणांकडून मोठ्या प्रमाणात लिहिले-वाचले जाते. https://maharashtratimes.com/editorial/samwad/artical-on-95th-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan/articleshow/90888173.cms मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे !

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 19/04/2022 - 17:20
धन्यू, कुमार१, नगरी आणि टर्मीनेटर ! लेख खरंच छान आहे. मिपा सारखी संस्थळे, वाचनाचे बदलते प्रवाह, आधुनिक माध्यमे, आधुनिक प्लॅटफॉर्म कडे साहित्य संमेलनाने दुर्लक्ष केलेय याबद्दल चांगल्याच कानपिचक्या दिल्यात !

In reply to by चौथा कोनाडा

मदनबाण 25/04/2022 - 19:14
मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे ! अगदी हेच म्हणतो... स्वतःच्या मातृभाषेत लिखाण करुन मुक्तपणे व्यक्त होता येणं याचा सारखा दुसरा आनंद नाही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

कंजूस 18/04/2022 - 06:38
मनोगत - प्रतिसाद,लेख मॉडरेशन झाल्यावरच फळ्यावर दिसतात. कामाचे नाही. इंग्रजीत नाहीच. Reddit आणि quora विशेष कारणांसाठी आहेत पण तिकडेही ट्रोलिंग/अवांतर आहे. फेसबुक पेज/ग्रूप कामाचे नाही. संपर्कासाठी उत्तम आहै.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 19/04/2022 - 17:22
खरंच.अशी संस्थळे होणे नाही.
आगदी माझी आणि सर्व मिपाकरांची भावना व्यक्त केलीत कंजूसजी ! मिपा हाटेलात आले नाही तर चुकचुकल्यासारखे वाटते.

नगरी 18/04/2022 - 14:29
पण चौको पहिल्या सारखी मजा येत नाही

In reply to by नगरी

चौथा कोनाडा 25/04/2022 - 13:03
काही अंशी खरं आहे नगरी. पण मी म्हणेनः कालमानानुसार गोष्टी बदलत राहणार, पहिल्यासारखी मजा येत नाही असं वाटत राहणार बदललेल्या परिस्थितीतही मौज घ्यायला शिकायचं तरच आपण या नविन जगात टिकून राहणार !

मिपा संचालक , मालक , संपादक हे अवघड कार्य पार पाडतात . तेच खूप मोठे आहे . अन आता मिपाची दखल अनेक ठिकाणी उत्तम परीने घेतली जात आहे . यासाठी कौतुक न आभार च ! तरीही हाही महत्त्वाचा विषय

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/04/2022 - 20:54
धन्न्यु कुमार१ सर ! खरंय मुविसाहेब, बिलंदर लोक ड्यूआयडी चलाखीने काढतात आणि सिन्सियर लोकांना अश्या अडचणी येतात !

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 14/04/2022 - 20:58
मिपा स्थापनेपासून पहिली ५ वर्षे मी मिपाचा नुसता वाचक होतो, मिपाकर २०१४ ला झालो. सभासद्त्व मिळायला काहीच अडचण आली नाही. अशा काही अपवादात्मक बाबतीत मिपा वरिष्ठांची मदत घ्यावी लागते.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 15/04/2022 - 20:44
सुरुवातील मिपाचा मिपाचा फक्त वाचक होतो, जसे जसे मिपा आवडत गेले तसतसे मिपाकर व्ह्यायची इच्छा बळावायला लागली, मग ५ वर्षांनी सभासद होताना, तुमच्याच सारखी काहीही अडचण आली नाही.

काही वर्षांपुर्वी, एका मित्राला, मिपा सदस्यत्व हवे होते... तेंव्हा, बिरूटे सरांनी चांगली मदत केली... मिपावर, वैचारिक मतभेद कितीही असले तरी, वैयक्तिक पातळीवर, मिपाकर एकमेकांना मदत करतातच...

In reply to by सस्नेह

चौथा कोनाडा 14/04/2022 - 17:23
प्रशांत ला का व्यनि केला नाहीत ?
सुचले नाही. आणि सा सं ने "तुमचे निरोप जसे च्या तसे अ‍ॅडमिनला पाठवले आहेत" असे सांगितल्यामुळे होऊन काम जाईल असे वाटले.

नगरी 17/04/2022 - 11:28
मी ही याच सर्व अनुभवातून गेलो. खरेतर मला मिपा बद्दल तात्या गेल्यावर कळाले. मटा च्या संपादकीय मधे त्या बद्दल लिहून आले होते, म्हणून उत्सुकते पोटी मिपा वर आलो आणि तात्यांचे सर्व लेख अधाशा सारखे वाचून काढले. काही ठिकाणी हहपूवा तर काही ठिकाणी डोळ्यात पाणी. खरेच विलक्षण व्यक्तिमस्तव. एक सल कायम, तात्या उशिरा माहीत पडला.

In reply to by नगरी

चौथा कोनाडा 17/04/2022 - 12:36
खरंय, नगरी !

👍

कै. तात्यांनी लावलेल्या रोपट्याचा मोठा वृक्ष झालाय, आणी आपल्यासारखे लेखकवाचक रसिक या वृक्षाच्या शाखांवर दंगामस्ती करत हुंदडत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या मटा संवाद पुरवणीत "संमेलनी अवघे जुने जुने" या लेखात मिपाचा खास उल्लेख आहे : "केवळ पुस्तक म्हणजेच साहित्य, या पठडीतून न बघता ब्लॉग, वेब पेज आणि विभिन्न विषयांची रंजक माहिती देणारी संस्थळे यांकडेदेखील साहित्याचे नवे प्रकार म्हणून पाहिले पाहिजे. आज 'मिसळपाव' किंवा 'मायबोली' यांसारख्या संस्थळांवर तरुणांकडून मोठ्या प्रमाणात लिहिले-वाचले जाते. https://maharashtratimes.com/editorial/samwad/artical-on-95th-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan/articleshow/90888173.cms मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे !

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 19/04/2022 - 17:20
धन्यू, कुमार१, नगरी आणि टर्मीनेटर ! लेख खरंच छान आहे. मिपा सारखी संस्थळे, वाचनाचे बदलते प्रवाह, आधुनिक माध्यमे, आधुनिक प्लॅटफॉर्म कडे साहित्य संमेलनाने दुर्लक्ष केलेय याबद्दल चांगल्याच कानपिचक्या दिल्यात !

In reply to by चौथा कोनाडा

मदनबाण 25/04/2022 - 19:14
मिपाकर म्हणून कै तात्या, नीलकांत, प्रशांत, समं आणि सर्व मिपाकार्यकर्ते यांचा ऋणी आहे ! अगदी हेच म्हणतो... स्वतःच्या मातृभाषेत लिखाण करुन मुक्तपणे व्यक्त होता येणं याचा सारखा दुसरा आनंद नाही. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

कंजूस 18/04/2022 - 06:38
मनोगत - प्रतिसाद,लेख मॉडरेशन झाल्यावरच फळ्यावर दिसतात. कामाचे नाही. इंग्रजीत नाहीच. Reddit आणि quora विशेष कारणांसाठी आहेत पण तिकडेही ट्रोलिंग/अवांतर आहे. फेसबुक पेज/ग्रूप कामाचे नाही. संपर्कासाठी उत्तम आहै.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 19/04/2022 - 17:22
खरंच.अशी संस्थळे होणे नाही.
आगदी माझी आणि सर्व मिपाकरांची भावना व्यक्त केलीत कंजूसजी ! मिपा हाटेलात आले नाही तर चुकचुकल्यासारखे वाटते.

नगरी 18/04/2022 - 14:29
पण चौको पहिल्या सारखी मजा येत नाही

In reply to by नगरी

चौथा कोनाडा 25/04/2022 - 13:03
काही अंशी खरं आहे नगरी. पण मी म्हणेनः कालमानानुसार गोष्टी बदलत राहणार, पहिल्यासारखी मजा येत नाही असं वाटत राहणार बदललेल्या परिस्थितीतही मौज घ्यायला शिकायचं तरच आपण या नविन जगात टिकून राहणार !

मिपा संचालक , मालक , संपादक हे अवघड कार्य पार पाडतात . तेच खूप मोठे आहे . अन आता मिपाची दखल अनेक ठिकाणी उत्तम परीने घेतली जात आहे . यासाठी कौतुक न आभार च ! तरीही हाही महत्त्वाचा विषय
सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.

पुण्यात मेट्रो धावू लागली!

पराग१२२६३ ·

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

ऑपरेशन गंगा

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.

पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

सागरसाथी ·

चौथा कोनाडा 01/03/2022 - 16:58
एका ठिकाणी त्या लघुपटाबद्दल आणि अंजली किर्तने यांच्याबद्दल अगदी वाईट टिका केलेली वाचायला मिळाली, अगदी ट्रोलर्सची भाषा वापरलेली दिसली आणि सगळा उत्साह मावळून गेला, मन एका क्षणात दुषित झाले.
मने, हे काही दिवसांनी विसरून जाशील, ही टीका पुसट होत जाईल, तेव्हा पुन्हा बघ तो लघूपट अन कसा वाटला ते सांग मने !

चौथा कोनाडा 01/03/2022 - 16:58
एका ठिकाणी त्या लघुपटाबद्दल आणि अंजली किर्तने यांच्याबद्दल अगदी वाईट टिका केलेली वाचायला मिळाली, अगदी ट्रोलर्सची भाषा वापरलेली दिसली आणि सगळा उत्साह मावळून गेला, मन एका क्षणात दुषित झाले.
मने, हे काही दिवसांनी विसरून जाशील, ही टीका पुसट होत जाईल, तेव्हा पुन्हा बघ तो लघूपट अन कसा वाटला ते सांग मने !
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत. जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".

गाव

अनुस्वार ·

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

रस्ते

अनुस्वार ·

इरसाल 10/12/2021 - 15:57
रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत. ते जर आपली वाट पाहत थांबुन आहेत तर आपण कां म्हणुन चालायच ?????

In reply to by इरसाल

अनुस्वार 10/12/2021 - 16:12
त्यांच्यासाठी ओ. चालायचं आपल्याच आहे, रस्ता नाही म्हणून थांबू नका. रस्त्यांची सेवा अविरत राहील. तरी नाही सापडला रस्ता तर दुसऱ्या वाक्यात म्हटलंय की, 'आणा अंगात हत्तीचं बळ आणि तुडवा जमीन'. बळ पुरलं तर तुमच्या पाऊलखुणांचा पण एक रस्ता होईल.

इरसाल 10/12/2021 - 15:57
रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत. ते जर आपली वाट पाहत थांबुन आहेत तर आपण कां म्हणुन चालायच ?????

In reply to by इरसाल

अनुस्वार 10/12/2021 - 16:12
त्यांच्यासाठी ओ. चालायचं आपल्याच आहे, रस्ता नाही म्हणून थांबू नका. रस्त्यांची सेवा अविरत राहील. तरी नाही सापडला रस्ता तर दुसऱ्या वाक्यात म्हटलंय की, 'आणा अंगात हत्तीचं बळ आणि तुडवा जमीन'. बळ पुरलं तर तुमच्या पाऊलखुणांचा पण एक रस्ता होईल.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

अनुस्वार ·

Bhakti 10/12/2021 - 19:57
आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११

Bhakti 10/12/2021 - 19:57
आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.