Skip to main content

धोरण

श्री शरद पवार _एक आठवण -------------------------------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
. माझं एम आय डी सी भोसरी मध्ये लघु उद्योग युनिट होते साल नेमके आठवत नाही पण कै विशवनाथ प्र सिंग हे त्या काळात प्रधान मंत्री होते एके दिवशी बातमी आली की सिंग सरकारने लेबर चार्जेस कारणा-या कारखान्या ना पण एक्ससाईज ड्युटी लागू केली आहे हि बातमी समजतात आम्हा उद्योजकांच्या पोटात गोळा उभा राहिला पोस्ट समजण्या साठी लेबर चार्जेस म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे उद्योजकांची २ प्रकारात वर्गवारी होते १- म्यानुफ्याक्चरर म्हणजे स्वताचे प्रोडक्त्त असणारे म्यानुफ्याक्चरर कडे स्वताचे प्रोडक्त्त असते त

माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो

लेखक खिलजि यांनी सोमवार, 15/07/2019 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो पिता असलो जरी कुणाचे तरी आम्ही पितो होय राजे , हे राज्य जरी तुम्हामुळे लाभले आमची मुलेबाळे सुखशांतीने नांदत असली तरी आम्ही पितो , आम्ही धुंदित मस्तीत बेफाम पितो पिताना बरेच फोन वाजतात , घरच्यांचे आम्ही दुर्लक्ष करतो , आणि बिनधास्त पितो मग आम्ही धडपडत सावरत कसेबसे उठतो तुम्हीच राखून दिलेल्या घराकडे वळतो तिथे आमची माँसाहेब , असलीच तर पत्नी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोचतोच तोपर्यंत दार उघडलेले असते स्वागतासाठी माँसाहेब , आमच्या सौ आणि मुलेबाळे सर्वजण अगदी शेलके चेहरे घेऊन उभे असतात आम्ही जग

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात

लेखक स्वामि १ यांनी शुक्रवार, 10/05/2019 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ही आपली प्रगती करुन घ्याच. मराठी माणूस धंद्यात का माघे? परप्रातीयाचे गणित समजून घ्या. धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील. असा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही . यांचे काम कसे चालते ? ते त्यांच्याकडूनच शिका . माझे अनेक पटेल मित्र आहेत.

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

विचार मन्थन

लेखक sunil bhat यांनी शुक्रवार, 26/04/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता सर्वसमावेशक रोजगार निर्मिती, राष्ट्रवाद :सगळ्यांची एक ओळख, आणि उत्पादकता सुधारणे हि भारत सरकार साठी तीन मोठी आव्हाने आहेत सर्व उपलब्ध संसाधनांपैकी कमीत कमी खर्च मध्ये उत्पादकता सुधारली जाऊ शकते हे जपान ने गेल्या शतकात सर्व जगाला दाखऊन दिले। जपानने गेल्या शतकात वेगवान उद्योगिकरणं सुरु केले तेंव्हा मर्यादित संसाधने वापरून गुणवत्ता व्यवस्थापनाची पद्धती लागू करून भांडवल योग्य प्रकारे वापरून खूप यश सांपदले । त्याची कारखान्याची रचना एकाद्या घरा प्रमाणे केली ज्याप्रकारे आपण आपले घर राखतो त्या प्रमाणे तेथील लोक कारखान्या मध्ये काम करतात। त्याम

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी बुधवार, 24/04/2019 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन मानवी कार्यशक्तीला मशीन्स हे पुरून उरतात म्हणजेच , मशीन्स हे माणसापेक्षा अधिक जलद आणि अचूक काम करतात .

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन १९९१ च्या आर्थिक सुधारणा आणि रुप्याचे अवमूल्यन याने , अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. प्राव्हेट कंपन्या भारतात येऊ लागल्या, रोजगार वाढू लागले, नोकरपेक्षा वर्ग कडे हळू हळू पैसे येऊ लागला. त्याकाळी मध्यम वर्ग गावाला जाऊन समाधानी असायचा, आता थोडी मोठी स्वप्ने बघू लागला. नवरा बायको दोघेही कमावते होते, मुले उच्चशिक्षण घायला लागली, काही भुर्रकन अमेरिकेत उडून गेली.

फ्रान्सिस्को डे गोया

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 17/04/2019 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्‍या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला ! https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या