आठवणी
लेखनविषय:
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश
बरसतच नाही कधीचं
मनात दाटलेलं मळभ
पसरत राहतं आभाळावर
संध्याकाळच्या कृष्णछाया
पसरतात घरावर
घराच्या या भिंती
माझ्या एकांताच्या साक्षी
सारे भोग ..... सा-या वेदना
जपल्या आहेत त्यांनीच
हळुवार होणारं मन
सावरलं आहे त्यांनीच
कसं सांगु?
मिसळपाव
ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....