गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)
मी हि भोंदू तुहि भोंदू
आपण दोघे भोंदू
जे जे नाहित भोंदू
ते आहेत सारे गांडू
बोले त्यैसा चाले
तयाचि कापून टाकु पावूले
सत्याचे जे उदघोष करिती
तयांचे दाबून टाकु गळे
गांधी जरीका पुन्हा जन्मला
आम्हि मारून टाकु त्याला
कार्य तुझेरे संपले केव्हाच
पुन्हा कशाला आला..........?
परतन्त्र होईल देश जेव्हा हा
बोलवु तुला रे पुन्हा
सत्य अहिंसा आहे येथे
सध्या तरी रे गुन्हा.....!
लेखनविषय:
याद्या
2028
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !