मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मी हि भोंदू तुहि भोंदू आपण दोघे भोंदू जे जे नाहित भोंदू ते आहेत सारे गांडू बोले त्यैसा चाले तयाचि कापून टाकु पावूले सत्याचे जे उदघोष करिती तयांचे दाबून टाकु गळे गांधी जरीका पुन्हा जन्मला आम्हि मारून टाकु त्याला कार्य तुझेरे संपले केव्हाच पुन्हा कशाला आला..........? परतन्त्र होईल देश जेव्हा हा बोलवु तुला रे पुन्हा सत्य अहिंसा आहे येथे सध्या तरी रे गुन्हा.....!

वाचने 2026 वाचनखूण प्रतिक्रिया 3

सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 12:46
चान आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

ऋषिकेश गुरुवार, 10/02/2008 - 13:02
अतिशय बोलकी ,उपहासात्मक, बोचरी कविता..
परतन्त्र होईल देश जेव्हा हा बोलवु तुला रे पुन्हा
हे आवडले
कार्य तुझेरे संपले केव्हाच पुन्हा कशाला आला..........?
यात उपहास असला तरी गांघीना असे विचारलेले पाहून फारच बोचले. -(गांधीजी अतिशय आवडणारा)ऋषिकेश