Skip to main content

चला मजेमजेत संस्कृत शिकूया :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/08/2009 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय! पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय!

काशीद बीचचा सुर्यास्त ......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 11/08/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबागपासुन साधारण चाळीस किमीवर असलेल्या काशीद बीच वर टिपलेला सुर्यास्त ... त्याच सागरकिनार्‍यावर टिपलेला हा फेसाळलेला समुद्र ...

ठिणगी .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 11/08/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे वसई-विरार पट्ट्याचे अनभिषीक्त सम्राट म्हणुन मिरवणारे आ. हितेंद्र ठाकुर यांना जनता जनार्दनाने आपला हिसका दाखवला. ठाकुर यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. यावर आता अनेक प्रश्न उभे राहतील. ठाकुर समर्थकांनी विरार - नालासोपारा परिसरात धुमाकूळ घालुन आपली लायकी व स्वभावगुण दाखवले आहेतच. पण कुठेतरी सुरूवात झाली हे महत्वाचे. आज लोक आ. हितेंद्र ठाकुर यांच्यावर हात उचलायचे धाडस दाखवताहेत हे अपेक्षित बदलाचे चिन्ह आहे का? म.टा.

स्वप्नांचे पहारेकरी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 11/08/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या स्वप्नात जागुन तुझ्या स्व्प्नांना पहारा देतो, तुझ्या स्वप्नात तु माझ्यापासुन दुर जाशील म्हणुन मी घाबरतो चांदण्याना तुझ्या स्वप्नात येण्याची परवानगी देतो, पण चंद्राला मात्र दारावरुनच हाकलतो, मला माहितेय चंद्र तुला आवडतो, पण काय करणार चंद्र पण तुझ्यावरच मरतो मी ही कधी कधी हळुच तुझ्या स्वप्नात डोकवतो, तुला डोळे भरुन पाहुन घेतो, तुझ्या माथ्यावर डोके टेकवणार असतोच, तेवढ्यात कुठलातरी अज्ञात पहारेकरी मलाच हाकलतो मला कळाले मी इकटाच नाही अजुन बरेच जण तुझ्या स्वप्नांना पहारा देतात, आणि तुझ्या स्वप्नांच्या प्रवेशदारावर एकमेकांशी भांडत बसतात तु पण थोडीफार चुकतेस, डोळ्यांनी अशी काय जादु करत

भारताचे तुकडे करणे सहज शक्य आहे ? - लेखक झान लुई (चीन)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 11/08/2009 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विषयी पुर्ण बातमी येथे आहे व चीनी इंटरनेशनल इंस्टिट्युट फॉर स्टट्रेजिक स्टडीज च्या वेबसाईट वर हे प्रकशीत झालेले आहे.

भारताचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 11/08/2009 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैन्याचे, आणि पर्यायी, भारताचे अभिनंदन !!! http://www.nytimes.com/2009/08/11/world/asia/11korea.html उत्तर कोरियाचे एक जहाज अंदमान निकोबार जवळ भारतीय सागरी सीमेत आल्यामुळे भारतीय सैन्याने ते अडवून धरलेले आहे, आणि किरणोत्सारी पदार्थांसाठी त्या जहाजाची चाचणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे जहाज अडवू म्हटल्यानंतर, किम जाँग इल ने ती कृती युद्धसापेक्ष मानली जाईल, असे म्हटले होते. असे असताना देखील, भारताने हे जहाज अडवले. अर्थातच काही प्रश्न पडले आहेतः १.

मॅरेज लाईफ.....२

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 10/08/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ कलंदरनी फर्ड्या इंग्रजीत आधी लग्न हे मानवी जीवनास किती आवश्यक आहे ते सांगितले... मग यशस्वी.. बिना कटकटीच्या लग्नाची महती सांगितली... लग्न म्हणजे फक्त दोन मनांचे मीलन नाहीतर सहजीवनही कसे असते.. आधी घरकाम करणे हा स्त्रियांचा प्रांत समजला जात असे.. आजकालच्या मुलींना साधा चहा पण करता येत नाही... पण चहा कसा करता येत नाहीत यावर कविता करता येतात.., स्वयंपाक येतो म्हणतात..

विझलेला विद्वंश

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/08/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
विझलेल्या निखार्‍यात्...अर्धविजली आग गाभुळलेल्या वटवाघळाला....अवचित येते जाग राखेतून निसटता.... फिनिक्स शिथील होतो लोंबकळतानाच गतप्राण पादत्राण होतो.
काव्यरस

परिणिता..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 10/08/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी रेखिली क्षितिजावरती चंचलशी मेघना अश्व नभाचे दौडत आणित करूनिया गर्जना मल्हाराला छेडित छेडित अळवूनिया गायले पंख फ़ुलवुनी आतुर झाला मयूरही नर्तना.. लाही लाही साहुन धरणी भेगाळुनी गेली 'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना.. "नकोस राणी नको करू गं उगाच तू धावा.. जलद बघ हे, भरून आणिले तुझ्याच मी अर्पणा.." कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा..
काव्यरस

जयपूर घराण्याचे बुजूर्ग पं. पईंना देवाज्ञा

लेखक मोहन यांनी सोमवार, 10/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जयपूर घराण्याचे दिग्गज व बुजूर्ग गायक पं. रत्नाकर पईं यांचे अल्पशा आजारानंतर मुंबई निवासी निधन झाले. अत्यंत अवघड अशा जयपूर गायकीचा जाणकार गेला. पं. मोहनराव पालेकरांचे शिष्योत्तम आणि पं. अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे, यांच्या सारखे शिष्य तयार करणार्‍या पं. पईंना मिपाकरां कडून आदरपूर्वक श्रध्धांजली. मोहन