भारतीय सैन्याचे, आणि पर्यायी, भारताचे अभिनंदन !!!
http://www.nytimes.com/2009/08/11/world/asia/11korea.html
उत्तर कोरियाचे एक जहाज अंदमान निकोबार जवळ भारतीय सागरी सीमेत आल्यामुळे भारतीय सैन्याने ते अडवून धरलेले आहे, आणि किरणोत्सारी पदार्थांसाठी त्या जहाजाची चाचणी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे जहाज अडवू म्हटल्यानंतर, किम जाँग इल ने ती कृती युद्धसापेक्ष मानली जाईल, असे म्हटले होते. असे असताना देखील, भारताने हे जहाज अडवले.
अर्थातच काही प्रश्न पडले आहेतः
१. उत्तर कोरियाचे जहाज अडवून भारत अमेरिकेला मदत करीत आहे, असे जगाला वाटल्यास, भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात मदत होईल, की धोका संभवतो ?
२. अमेरिकेला मदत करणारा देश म्हणून अतिरेक्यांच्या भारतातील घातपाती कारवायांना बळ मिळेल का ?
३. चीन आणि उत्तर कोरियातील सलोख्याचे संबंध बघता, ह्या घटनेमुळे भारत-चीन संबंधाना खीळ बसेल का ?
वाचने
2631
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते
+१
In reply to मला वाटते by विकास
+२
In reply to +१ by ऋषिकेश
प्रश्न तीन उत्तर एक
सहमत
In reply to प्रश्न तीन उत्तर एक by सुनील
अमेरिकेला
समतोल विश्लेषण
+१ असेच म्हणतो
ही कृती
जियो...! तात्