गेली कित्येक वर्षे वसई-विरार पट्ट्याचे अनभिषीक्त सम्राट म्हणुन मिरवणारे आ. हितेंद्र ठाकुर यांना जनता जनार्दनाने आपला हिसका दाखवला. ठाकुर यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. यावर आता अनेक प्रश्न उभे राहतील. ठाकुर समर्थकांनी विरार - नालासोपारा परिसरात धुमाकूळ घालुन आपली लायकी व स्वभावगुण दाखवले आहेतच. पण कुठेतरी सुरूवात झाली हे महत्वाचे. आज लोक आ. हितेंद्र ठाकुर यांच्यावर हात उचलायचे धाडस दाखवताहेत हे अपेक्षित बदलाचे चिन्ह आहे का?
म.टा. मधील मुळ बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4879233.cms
(बदलाची अपेक्षा करणारा)
विशाल
वाचने
2166
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो आहे.
मला तर
"एका
In reply to मला तर by मनीषा
धन्यवाद!
In reply to मला तर by मनीषा
गेली
हात