पालक-छोले
साहित्यः
३ कप बारीक चिरलेला पालक
२ कप काबुली चणे रात्रभर भिजवून, सकाळी बोटचेपे उकडून घेणे.(कॅनमधले काबुली चणे देखील वापरू शकता)
२ टोमॅटो+ ३-४ लसुण पाकळ्या+ १ इंच आले+ २-३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणे.
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ टेस्पून छोले मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१ टीस्पून जीरे
२-३ तमालपत्र
३-४ दालचिनीच्या काड्या
तेल

राष्ट्र सेवा दलाविषयी
फार वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात एक संघटना होती राष्ट्र सेवा दल
त्यांच्या शाखा लागत.
आता गरज पाचव्या स्तंभाची
आता गरज पाचव्या स्तंभाची
सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.
सांगा मंडळी सांगा सांगा.........
खालील पैकी कोणाला जास्त प्रतिसाद मिळतील ?
वैयक्तिकरित्या कोणावर जाऊ नये .
१.हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद.
२.मुसलमानांना एकत्र आणणारी तबलिगी जमात.
३.टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!
हायकू -
आकाशी पक्षी
उडतात मजेत
शिकारी खिन्न
हाती लपली
चार फुले चाफ्याची
शीळ वाऱ्याची
निजरूपाचे
कुतूहल बाळाचे
आरसा खूष
पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा
उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा
टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......
3
काव्यरस
टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!
इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.
ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही.
आर डी: ७२
पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.
वो जितना जिया, सही जिया!
हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः
मला चटकन आठवणार्या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे?
मिसळपाव
