मग पुन्हा सामसूम...!
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती?
एकाकीपणा.. अगदी तासंतास...!
आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं..
विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. !
नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं?
ती द्योतक आहेत..
मिसळपाव
(एक्सेल्सिअर)
१८९७ च्या वसंतऋतूत ब