Skip to main content

श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 20/06/2014 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे.

तांत्रिक मत"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/06/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..

अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक जीएस यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

जडण-घडण...2

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 20/06/2014 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं... शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली? थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.

अखेर

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/06/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. stree तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.

अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भावले ========स्वच्छन्द मकरंद !!

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी शुक्रवार, 20/06/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद . स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक .

मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

लेखक मारवा यांनी गुरुवार, 19/06/2014 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे.

नियती ...

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 19/06/2014 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही.

मी अनुभवलेला सह्याद्री

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 18/06/2014 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतील गेल्या कित्येक वर्षातील भटकंतीच्या मोजक्या प्रकाशखुणा ;- 01 कोकणकडा - हरिश्चंद्रगड
02 पावसाळ्यातील हरिहर