सफर आडवळणावरील खेड्यांची....!
हि सफर विदेशाची नाही तर कोंकणातील खेड्यांची आहे, तेही फार प्रसिद्ध नसलेल्या खेड्यांची. हल्लीच जूलै महिन्यात कोकणात जाऊन आलो. तिकडच्या नातेवाईकांची भेट घ्यावी आणि कोकणातला पावसाळी ऋतू मनमुराद अनुभवावा एवढाच मानस होता.
माझ्या ह्या खेपेला मी ३ गावी जाऊन आलो, टी पुढीलप्रमाणे - १.कोंड्ये, २.मीठगवाणे, गगनगड आणि गिर्ये.
गुगल नकाश्यांचे दुवे: १. कोंड्ये २.
मिसळपाव
सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.