आजपर्यंत खुपदा असे पहावयास मिळ्ते कि एखाद्या कल्पनेवर एखादी स्त्री काय लिहु शकेल ? असा विचार करुन लेखकांनी लिहलेले आहे, म्ह्नणुन सहज च असा विचार आला कि पुरुषांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर मी त्यांच्या नजरेतुन काही वेगळे लिहु शकेन का?
जिव्हाळ्याचा विषय म्हणले तर सहजच आठ्वते ती मदीरा किंवा चेतन्यनलिका...
खुप सहज पणे या सवयीवर येता जाता ताशेरे मारले जातात... तर या विषयावर पुरुषांना काय वाटत असावे... जर घरात सुसंवाद असेल तर कदचीत या प्रकारचे नेराश्य कमी होउ शकेल...या अर्थाची ही १ मुक्त कविता...
अशाप्रकारचे लिह्ण्याचा पहिलाच प्रयत्न चु.भु.दे.घे.