त्रिवेणी - पहीला प्रयत्न
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला.
ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती:
तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते.
१.
आधी येतो पाऊस..
मग तुझी आठवण..
.
.
.
अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच...
२.
तू, मि, पाऊस..
मिसळपाव