अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला.
राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले -
१. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.
हे विश्वास
In reply to हे विश्वास by रम्या
नाही
In reply to हे विश्वास by रम्या
रेवपार्टींवर धाडी टाकणारे
मला वाटत
In reply to मला वाटत by पांथस्थ
बरोबर...
सिंहगडला
लोकसत्तेतील
भारवलेली ५० मिनिटे!!
वाह वाह,
नांगरे
In reply to नांगरे by सुचेल तसं
माफ करा...
In reply to माफ करा... by पिवळा डांबिस
बरोबर आहे
In reply to बरोबर आहे by सुचेल तसं
थँक यू!
In reply to माफ करा... by पिवळा डांबिस
कायदा
In reply to कायदा by मृदुला
लोकांना जर
पिडां काका तुमचे बरोबर आहे.
In reply to पिडां काका तुमचे बरोबर आहे. by वेताळ
पण नांगरे
In reply to पण नांगरे by पिवळा डांबिस
शंका निरसन.....
छान!
ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते समजुन घेऊ....
In reply to ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते समजुन घेऊ.... by नाम्या झंगाट
४००% सहमत