मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वास नांगरे पाटिल - (आय.पी.एस.)

नाम्या झंगाट ·

In reply to by रम्या

धम्मकलाडू 17/12/2008 - 19:43
रेवपार्टींवर धाडी टाकून प्रसिद्ध झालेले हे विश्वास पाटील हे तसे तडफदार आयपीएस अधिकारी आहेत. Senior cops publicity stunt angers Ratan Tata ही बातमीही नुकतीच वाचनात आली. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पांथस्थ 17/12/2008 - 12:02
मला वाटत हे पुर्वी पुणे ग्रामीण ला आणि आत्ता मुंबई मधे नार्को ला असणारे विश्वास पाटिल असावे. बाकी कविता मस्तच आहे. ह्या काळात तर एकदम मार्गदर्शी. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

मृगनयनी 17/12/2008 - 13:55
सिंहगडला झालेले "रेव्ह पार्टी" प्रकरण याच विश्वास नांगरे-पाटलांमुळे प्रकाशात आले. आजच्या तरुणांसाठी "विश्वास पाटील" हे खरोखर आदर्श आहेत. :)

विकास 17/12/2008 - 22:00
लोकसत्तेत त्यांच्याबद्दल आलेला व्यक्तिवेध सदरातील लेख येथे वाचा. त्यात त्यांच्या ताज मधील दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्याबद्दल वर्णन आहे.

रम्या 18/12/2008 - 16:16
भारवलेली ५० मिनिटे!! केवळ अप्रतिम भाषण!!! अगदी साधी भाषा, परखड विचार. ज्यांचं आदर्श ठेवाव असं व्यक्तिमत्व. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवावाच! धन्यवाद रे नाम्या असा छान व्हिडिओ दिल्याबद्दल. आम्ही येथे पडीक असतो!

सुचेल तसं 23/12/2008 - 09:25
नांगरे साहेब आधी नगरला होते. तेव्हाचा त्यांच्याबद्दल ऐकलेला एक किस्सा: रात्री ११ वाजता होटेल बंद असा नियम असतानाही काहीजण उशीरापर्यंत होटेल चालू ठेवायचे. त्यावर नांगरेंनी एक उपाय केला होता. ११:३०-१२ वाजता ते अशा होटेल्समधे जायचे आणि जे कोण गिर्‍हाईकं बसले असतील त्यांना सांगायचे की आज कोणी बिल भरायच नाही. असं दोन-चारदा केल्यावर होटेल मालक आपसूकच ११ वाजता होटेल बंद करू लागले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

नगरला ते चालत असेल!! पण इथे मुंबईत ११.०० वाजता सेकंड शिफ्ट सुटते.... होटेलमालकांनी जर ११ वाजता होटेले बंद केली तर मग त्या लोकांनी कुठं जेवायचं? नांगरे पाटील काय त्या लोकांना त्यांच्या घरी जेवायला वाढणार आहेत काय? उगाच काहितरी स्टंट.... (एकेकाळी ३ शिफ्टा केलेला) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सुचेल तसं 23/12/2008 - 09:36
बरोबर आहे तुमचं... ११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... हप्ते कलेक्ट करायला ते सोपं जातं...... काही ना काही अवास्तव रूल्स काढायचे आणि मग त्यांची पूर्तता झाली नाही की लोकांना धमकावून प्राप्ति करायची..... मला सांगा, आजवर ११ च्या नंतर हॉटेले उघडी ठेवली म्हणून किती होटेलचालकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी सनदशीर मार्गाने त्यांना न्यायालयात उभे केलेयत? तुमच्या पाहण्यात आहेत काही केसेस? :)

In reply to by पिवळा डांबिस

मृदुला 23/12/2008 - 11:39
पोलीस अधिकारी म्हणून पाटील असेल त्या कायद्याप्रमाणे जे वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पोलीसाचे काम कायद्याची अंमलबजावणी बरोबर होते की नाही हे पहाणे हे आहे, कायदा योग्य आहे की नाही हे पहाणे नाही.

In reply to by मृदुला

लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? जरा स्पष्ट करून सांगाल का?

वेताळ 23/12/2008 - 12:00
पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. मुबंई व पुणे शहर सोडुन उर्वरित महाराष्ट्रात रात्री ११ नंतर हॉटेल चालु ठेवायला कायद्याची परवानगी नाही आहे.त्यामुळे त्यानी अहमदनगर मध्ये त्यानी ११ ला हॉटेल बंद हा उपक्रम राबवला असेल.पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्‍या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. वेताळ

In reply to by वेताळ

पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्‍या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. जरूर! आणि त्याबद्दल आम्ही मनापासून आदर व्यक्त करतो.... आम्ही फक्त ११ वाजता होटेले बंद करण्यावर बोललो.... ज्या देशांत ३ शिफ्ट्स मध्ये काम चालते तिथे ११ वाजता जेवणाची सुविधा देणार्‍या सोई बंद करणे कितपत व्यवहार्य आहे हा आम्हाला प्रश्न पडला होता..... सेकंड शिफ्ट करून झाल्यानंतर अनेकदा (खिशात पैसे असूनही) भुकेल्या पोटी घरापर्यंत जावे लागणे फारसे आनंददायक नसते इतकेच आमचे म्हणणे.... काही चुकलं का?

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे पण काळ्जी करु नका ...मूंबई मधे हे होणार नाही...... मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत आणी नगर चे वेगळे आहेत्...खाली सवीस्तर लिहिले आहेच..... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

केदार केसकर 23/12/2008 - 12:01
झंगाटा, झक्कास! परवाच मी त्यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी या कवितेचा उल्लेख केला होता. याचे lyrics लिहीले आहेत Joe Darion नी आणि music दिलय Mitch Leigh नी. हे सुद्धा नक्की पहा. http://www.youtube.com/watch?v=RfHnzYEHAow धन्यवाद! लो.अ. केदार

११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते समजुन घेऊ.... नगरला त्यांनी केले हे एकदम २०० % बरोबर..नगर मध्ये हॉटेल च्या धंद्यामधे जवळ्पास ९५% सर्व मगरुर, फुगिर, कायदा पायद्ळी तुडिवणारे असतात....... कुणी भय्या चा असतो तर कुणी दादा तर कुणी भाऊ चा असतो आणी यांच्या जिवावर सर्वांची मस्ती चालू असते. कायद्याची जरब या फालतु लोंकाना साहेंबानी बसविली. जर तुम्हि भाऊ च्या एरिया मद्ये जागा घेतली आणी पाया खणला तर दुसरया दिवशी तुमच्या साईट वर स्टील, वाळू, सिंमेट, विटा साहित्य आपोआप येणार आणी तिस-या दिवशी बिल येते....इतकि दादागिरी चालते..... साहेंबानी ह्या भाऊला त्याच्या हाटेला मधी फार फार धुतला होता.......... साहेबांना तिसरी शीफ्ट करुन येणा-यांचा प्रॉब्लेम नाही ..... प्रॉब्लेम होता बांडगूळांचा.. तो त्यांनी सोडिवला होता........ (आता परिस्थीती काय माहिती नाही) (नांगरे पाटिल चा पंखा)नाम्या झंगाट

In reply to by नाम्या झंगाट

निखिलराव 23/12/2008 - 16:55
नांगरे पाटिल यांचा पंखा नाम्या झंगाट यांच्या वरील मताशी ४००% सहमत. नगला ३-४ वरीस राहिलो होतो, लय मित्र आहेत आपले तिथ. ११ नंतर उघडे असणारे होटेल पण मोजकेच, पण आम्ही डेली मेंबर असल्यामुळे मागच्या दारानी घुसायचो. नगरी (निखिल)

In reply to by रम्या

धम्मकलाडू 17/12/2008 - 19:43
रेवपार्टींवर धाडी टाकून प्रसिद्ध झालेले हे विश्वास पाटील हे तसे तडफदार आयपीएस अधिकारी आहेत. Senior cops publicity stunt angers Ratan Tata ही बातमीही नुकतीच वाचनात आली. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पांथस्थ 17/12/2008 - 12:02
मला वाटत हे पुर्वी पुणे ग्रामीण ला आणि आत्ता मुंबई मधे नार्को ला असणारे विश्वास पाटिल असावे. बाकी कविता मस्तच आहे. ह्या काळात तर एकदम मार्गदर्शी. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

मृगनयनी 17/12/2008 - 13:55
सिंहगडला झालेले "रेव्ह पार्टी" प्रकरण याच विश्वास नांगरे-पाटलांमुळे प्रकाशात आले. आजच्या तरुणांसाठी "विश्वास पाटील" हे खरोखर आदर्श आहेत. :)

विकास 17/12/2008 - 22:00
लोकसत्तेत त्यांच्याबद्दल आलेला व्यक्तिवेध सदरातील लेख येथे वाचा. त्यात त्यांच्या ताज मधील दहशतवाद्यांविरुद्धच्या लढ्याबद्दल वर्णन आहे.

रम्या 18/12/2008 - 16:16
भारवलेली ५० मिनिटे!! केवळ अप्रतिम भाषण!!! अगदी साधी भाषा, परखड विचार. ज्यांचं आदर्श ठेवाव असं व्यक्तिमत्व. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवावाच! धन्यवाद रे नाम्या असा छान व्हिडिओ दिल्याबद्दल. आम्ही येथे पडीक असतो!

सुचेल तसं 23/12/2008 - 09:25
नांगरे साहेब आधी नगरला होते. तेव्हाचा त्यांच्याबद्दल ऐकलेला एक किस्सा: रात्री ११ वाजता होटेल बंद असा नियम असतानाही काहीजण उशीरापर्यंत होटेल चालू ठेवायचे. त्यावर नांगरेंनी एक उपाय केला होता. ११:३०-१२ वाजता ते अशा होटेल्समधे जायचे आणि जे कोण गिर्‍हाईकं बसले असतील त्यांना सांगायचे की आज कोणी बिल भरायच नाही. असं दोन-चारदा केल्यावर होटेल मालक आपसूकच ११ वाजता होटेल बंद करू लागले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

नगरला ते चालत असेल!! पण इथे मुंबईत ११.०० वाजता सेकंड शिफ्ट सुटते.... होटेलमालकांनी जर ११ वाजता होटेले बंद केली तर मग त्या लोकांनी कुठं जेवायचं? नांगरे पाटील काय त्या लोकांना त्यांच्या घरी जेवायला वाढणार आहेत काय? उगाच काहितरी स्टंट.... (एकेकाळी ३ शिफ्टा केलेला) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सुचेल तसं 23/12/2008 - 09:36
बरोबर आहे तुमचं... ११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... हप्ते कलेक्ट करायला ते सोपं जातं...... काही ना काही अवास्तव रूल्स काढायचे आणि मग त्यांची पूर्तता झाली नाही की लोकांना धमकावून प्राप्ति करायची..... मला सांगा, आजवर ११ च्या नंतर हॉटेले उघडी ठेवली म्हणून किती होटेलचालकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी सनदशीर मार्गाने त्यांना न्यायालयात उभे केलेयत? तुमच्या पाहण्यात आहेत काही केसेस? :)

In reply to by पिवळा डांबिस

मृदुला 23/12/2008 - 11:39
पोलीस अधिकारी म्हणून पाटील असेल त्या कायद्याप्रमाणे जे वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पोलीसाचे काम कायद्याची अंमलबजावणी बरोबर होते की नाही हे पहाणे हे आहे, कायदा योग्य आहे की नाही हे पहाणे नाही.

In reply to by मृदुला

लोकांना जर ११ नंतर जेवायला हवे असेल तर अश्या लोकांनी कायदा बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? जरा स्पष्ट करून सांगाल का?

वेताळ 23/12/2008 - 12:00
पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. मुबंई व पुणे शहर सोडुन उर्वरित महाराष्ट्रात रात्री ११ नंतर हॉटेल चालु ठेवायला कायद्याची परवानगी नाही आहे.त्यामुळे त्यानी अहमदनगर मध्ये त्यानी ११ ला हॉटेल बंद हा उपक्रम राबवला असेल.पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्‍या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. वेताळ

In reply to by वेताळ

पण नांगरे पाटिल साहेब हे खुप प्रामाणिक पोलिसाधिकारी आहेत. पण त्याचे कित्येक उपक्रमाची दखल अगदी देशपातळीवर घेतली आहे.पुणे ग्रामिणमध्ये त्यानी खुप चांगले काम केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यानी जवळ जवळ ४ ते ५ तास ताज मधल्या हल्लेखोराना ३र्‍या मजल्यावर रोखुन धरले व एकाला जायबंदी केले.त्याच्या त्या धाडशी कृत्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. जरूर! आणि त्याबद्दल आम्ही मनापासून आदर व्यक्त करतो.... आम्ही फक्त ११ वाजता होटेले बंद करण्यावर बोललो.... ज्या देशांत ३ शिफ्ट्स मध्ये काम चालते तिथे ११ वाजता जेवणाची सुविधा देणार्‍या सोई बंद करणे कितपत व्यवहार्य आहे हा आम्हाला प्रश्न पडला होता..... सेकंड शिफ्ट करून झाल्यानंतर अनेकदा (खिशात पैसे असूनही) भुकेल्या पोटी घरापर्यंत जावे लागणे फारसे आनंददायक नसते इतकेच आमचे म्हणणे.... काही चुकलं का?

In reply to by पिवळा डांबिस

तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे पण काळ्जी करु नका ...मूंबई मधे हे होणार नाही...... मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत आणी नगर चे वेगळे आहेत्...खाली सवीस्तर लिहिले आहेच..... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

केदार केसकर 23/12/2008 - 12:01
झंगाटा, झक्कास! परवाच मी त्यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी या कवितेचा उल्लेख केला होता. याचे lyrics लिहीले आहेत Joe Darion नी आणि music दिलय Mitch Leigh नी. हे सुद्धा नक्की पहा. http://www.youtube.com/watch?v=RfHnzYEHAow धन्यवाद! लो.अ. केदार

११ वाजता होटेल बंद का करायला लावतात ते मलाही अजुन कळलेलं नाही... ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे ते समजुन घेऊ.... नगरला त्यांनी केले हे एकदम २०० % बरोबर..नगर मध्ये हॉटेल च्या धंद्यामधे जवळ्पास ९५% सर्व मगरुर, फुगिर, कायदा पायद्ळी तुडिवणारे असतात....... कुणी भय्या चा असतो तर कुणी दादा तर कुणी भाऊ चा असतो आणी यांच्या जिवावर सर्वांची मस्ती चालू असते. कायद्याची जरब या फालतु लोंकाना साहेंबानी बसविली. जर तुम्हि भाऊ च्या एरिया मद्ये जागा घेतली आणी पाया खणला तर दुसरया दिवशी तुमच्या साईट वर स्टील, वाळू, सिंमेट, विटा साहित्य आपोआप येणार आणी तिस-या दिवशी बिल येते....इतकि दादागिरी चालते..... साहेंबानी ह्या भाऊला त्याच्या हाटेला मधी फार फार धुतला होता.......... साहेबांना तिसरी शीफ्ट करुन येणा-यांचा प्रॉब्लेम नाही ..... प्रॉब्लेम होता बांडगूळांचा.. तो त्यांनी सोडिवला होता........ (आता परिस्थीती काय माहिती नाही) (नांगरे पाटिल चा पंखा)नाम्या झंगाट

In reply to by नाम्या झंगाट

निखिलराव 23/12/2008 - 16:55
नांगरे पाटिल यांचा पंखा नाम्या झंगाट यांच्या वरील मताशी ४००% सहमत. नगला ३-४ वरीस राहिलो होतो, लय मित्र आहेत आपले तिथ. ११ नंतर उघडे असणारे होटेल पण मोजकेच, पण आम्ही डेली मेंबर असल्यामुळे मागच्या दारानी घुसायचो. नगरी (निखिल)
सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटिल पोलिस खात्यात काम करत असतात तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी तेथिल युवकांचे संघटन, विदयार्थी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका हायस्कूल मधील भाषणाचा दुवा येथे आहे. जरुर वेळ द्या....... CLICK HERE FOR VIDEO - http://video.google.com/videoplay?docid=6023553283275749875 त्यांचीच आवड्ती कविता - To dream ... the impossible dream ... To fight ... the unbeatable foe ... To bear ... with unbearable sorrow ... To run ...

भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग!

केदार केसकर ·

अवलिया 12/12/2008 - 12:50
विप्र सर योगमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या. सर्व प्रकारचे आसने तसेच विविध मुद्रा यांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री आम्ही देतो. बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो (योगी) अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

अहो ते ज्ञानमार्गी आहेत; योगमार्गी नाहीत !! बाकी गेल्या किमान ५००० वर्षे चाललेली चर्चा २१ व्या शतकात ही चाललेली पाहून म्या धन्य झालो. भारतीय संस्कृतीची चिंता मिटली. चला आता सुखाने डोळे मिटतो !!

In reply to by केदार केसकर

अवलिया 12/12/2008 - 17:06
अहो केसकरबुवा तुम्ही आपले एका ओळीत लिहिले मला असे वाटते. बास. तुम्हाला असे का वाटले? तुमच्या ज्या काही चर्चा झाल्या किंवा तुम्ही ऐकल्या त्यात कोणाचे काय मत होते? शेवटी निष्कर्ष काय आला? तुम्ही कसे ठरवलेत ? हे नको का द्यायला. धपदिशी काहीतरी वाक्य टाकायचे अन करा काथ्याकुट म्हणायचे... अहो निदान काही तरी काथ्या तरी द्यायचा ना त्या शिवाय कसे बोलणार ? सांगा बरे. आता असे करा .. एक नवीन फक्कडसा लेख लिहा. त्यात तुमच्या मनातले विचार लिहा. वाचतो तुमचे विचार अन मग देतो एकदम संबंद्ध प्रतिक्रिया.. चालेल? -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

केदार केसकर 12/12/2008 - 17:37
मी काथ्याकुट या सदरात हा विचार टाकला नव्हता हो! टाकला असता तर काथ्या तुम्हाला न मागता मिळाला असता. पण मी विषय सुरु केल्यावर विषयाला धरुनच तुम्ही लिहीले असते तर आनंद झाला असता. म्हणजे विषय चाल्लाय समजा "देवाचे अस्तीत्व" आणि कोणी एकदम "उन्हाळी भुइमुगाची लागवड" हा विषय काढला की जसे विसंगत वाटते ना तसे वाटले. असो, प्रत्येकाची मत असतात. पण काथ्याचं मात्र मस्त. पुढच्या वेळेला नक्की बरं का! लो.अ. केदार

In reply to by केदार केसकर

अवलिया 12/12/2008 - 17:49
अहो शेठ मी विषयाला धरुनच लिहिले आहे. नीट वाचा. समजा तुम्ही म्हणता ज्ञानमार्ग खरा. चला धरु खरा. सिद्ध करा तर कसा सिद्ध करणार तुम्ही? ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. तुम्हाला पातंजल योगाच्याच सहाय्याने अनुभुती शक्य होते. जर तुम्हाला अनुभुती नको असेल तर योगमार्गाची गरज नाही, पण मला सांगा आपण येवढ्या गप्पा मारायच्या पण जर परमेश्वर खरोखर कसा दिसतो हे पहायचेच नाही तर काय उपयोग त्या ज्ञानाचा? सांगा बरे. बर देवाचे अस्तित्व आहे की नाही असे आपण विचारलेच नाही? असते तर भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. त्याबाबतीत माझी नका काळजी करु. बाकी तुम्ही लेख लिहाच... चर्चा करु. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

केदार केसकर 19/12/2008 - 11:51
अहो अवलिया, बरेच दिवस इथे नव्हतो म्हणून प्रतिक्रिया नोंदवू शकलो नाही. असं काय करता हो! स्वत:लाच खोडून काढता. एक्दा म्हणता सिध्द करा सिध्द करा. आणि तुम्ही स्वतः इतक्या आत्मविश्वासाने चुकीचे कसे लिहिता जे तुम्ही सिध्द करु शकणार नाही. "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. ". तुम्ही लाख म्हटले हो, अगदी आज statement केलेत. पण हे पटवून घेण्यासाठी, माणसं आजुबाजुला हवीत की नकोत. उगीच शब्दबंबाळ वाक्यरचना करून धूळ्फेक करण्यात काही अर्थ नाही साहेब. अद्वैतवादी की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी या दुष्टचक्रात अडकून confuse होउ नका. जी कोणी धन्य माणसं होउन गेली की नाही, ती conceptually अद्वैतवादीच नाहीत का? आता physically तुम्ही करा ग्रुप आणि टाका त्यांना तुम्हाला हव्या त्या ग्रुप मधे. असा साधं सोपा विचार केला तर आपल्यासाठी आणि लोकांसाठी सुसह्य होतं. नाही तर कशात काय आणि फाटक्यात पाय अशी स्थिती होते. आम्हाला आणि मला खात्री आहे माझ्या मि.पा. वरच्या मित्रांना परमेश्वर या ना त्या रुपात दर दिवशी दिसत असेल. अहो, साधा भैरव रागातला शुध्द गंधार लागला ना की सुध्दा परमेश्वर दिसतो. भीमसेनजींनी मिया की तोडी मधे एक्दा पंचम असा लावला होता की पं. सी. आर. व्यासांना अनुभूती आली. तुम्हाला परमेश्वर दिसला की आम्हालाही सांगा. अजुन दिसला नाही वाटतं. पुन्हा तुमची काळजी आम्ही करण्याचे काय प्रयोजन. काही संबंध नाही साहेब. देवाचे अस्तित्व आहे की नाही असे मी विचारलेच नाही. त्यामूळे भुईमुग लागवडी पासून देव ह्या विषयात मला तरी काही स्वारस्य नाही. एकदा म्हणता "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते". एकदा म्हणता "भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी". त्यामुळे मी तुम्ही आत्ता confused आहात या निष्कर्षाप्रत माझ्यासाठी येत आहे. शेवटी माझ्या हीताचा विचार मलाच केला पाहीजे म्हणून. आता यावर सुध्दा विसंगत प्रतिक्रिया लिहीली जाण्याची शक्यता आहे. म्हणून माझ्यासाठी हा विषय आता बंद. यापुढे संवाद होण्याचे चिन्ह नाही. वाद नको म्हणून हा प्रपंच. केदार

In reply to by केदार केसकर

अवलिया 19/12/2008 - 14:58
मी confused आहे? :? बर बर. हरकत नाही. :) खरे तर तुम्ही इतके मस्त फुलटॉस दिले आहेत की मी अक्षरशः माझे मन मारले आहे कारण तुम्ही तुमच्या बाजुने थांबले आहात. ;;) बाकी तुम्ही खरेच लेख लिहा ... -- अवलिया अवलियाची अनुदिनी

राघव 12/12/2008 - 13:14
मूळ उद्दीष्टाबद्दल म्हणत असाल तर ते दोन्ही मार्गातून मिळतं असं ऐकून आहोत बॉ. बाकी विश्वास-आत्मविश्वास याबद्दल बोलायचे तर तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं! मुमुक्षु

In reply to by राघव

केदार केसकर 12/12/2008 - 14:09
प्रतिक्रिया १००% आवडली. तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं! मस्त. केदार

इस रास्ते से जाओ या उस रास्तेसे , सारे रास्ते गॉड कि तरफ जाते है ! परिकथेतील अमीताभकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

JAGOMOHANPYARE 12/12/2008 - 13:55
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव देवा मला मिसळपाव !

In reply to by JAGOMOHANPYARE

सुनील 12/12/2008 - 14:20
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव !!!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पुष्कर 12/12/2008 - 16:03
माझ्या मते कोणता मार्ग श्रेष्ठ हे ठरवता येणार नाही. जर दोन्हींचं ध्येय एकच आहे, तर तुम्हाला कोणता मार्ग कोणता आवडतो, तो तुम्ही अवलंबावा. दहावीनंतर डिप्लोमा करून मग इंजिनियरिंगची डिग्री मिळवणं चांगलं, कि बारावी नंतर इंजिनियरिंग करणं चांगलं? दोन्हीचे काही ना काही तरी फायदे तोटे आहेतच...

लिखाळ 12/12/2008 - 16:58
भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग म्हणजे काय? या मार्गावरुन प्रवास करुन कृतार्थ झालेले लोक कोण? असे दोन भाग पाडण्याअतके ते दोन मार्ग भिन्न आहेत ते कसे? त्याबद्द्ल आपले विचार काय आहेत? असे वाचायला मिळाले तर जास्त आवडेल. ज्ञान अथवा भक्ती यापैकी काहीच मी स्वतः अनुभवलेले नाही की मी मत देऊ शकेन. -- लिखाळ.

ऋषिकेश 12/12/2008 - 17:25
चर्चाविषय वाचून ह्या चर्चेतील ह्या प्रतिक्रीयेत मला पडलेले पश्न आठवले. चर्चेच्या सोयीसाठी इथे जसेच्या तसे देत आहे: १. माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तर तो कशाला प्रमाण मानेल? कारण माणसाने जसजशी वैज्ञानिक प्रगती केली आहे त्याच वेगाने त्याने नवेनवे देव शोधले आहेत. कधी अग्नीला देव मानले तर कधी पुस्तकाला, कधी व्यजक्तीला तर कधी दगडाला... तेव्हा तो विज्ञानवादी होत गेला का दैववादी? २. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतवर? उदा. अनेक गोष्टींमधे तो सश्रद्ध भक्ताला आधार देताना रंगवला जातो .. मात्र अश्या गोष्टींद्वारे ती गोष्ट सांगणारा ती गोष्ट ऐकणार्‍याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा निर्माण करत असतो का (त्याच्या असामान्य शक्तीबद्दल) भीती? -(गोंधळलेला) ऋषिकेश

शिशिर 12/12/2008 - 18:43
माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी? एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तरि विश्वातील अनेक गोष्टी अनाकलनीय , मानवी बुध्दी च्या परे असल्याची जाणीव झाल्यावर तो सहजच परमेश्वरी शक्ति वर विश्वास ठेवतो. प्रत्येक वैज्ञानिक जस जसे नवीन शोध लावतो तसाच तो देवा च्या अधिकच जवळ जातो. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतीवर? देवा वर विश्वास ठेवणारा देवा वर प्रेम ,भीती, श्रध्दा,प्राप्त विपरित परिस्थिती मुळे देवा ची ओढ लागणे व इतर ही कारणे असू शकतात.

विसोबा खेचर 12/12/2008 - 18:55
माझं मत - ज्ञानमार्गाची वाट भक्तिमार्गातूनच दिसते, सापडते! ज्ञान गुरुकडून प्राप्त होते आणि गुरुची भक्ति केल्याशिवाय, त्याच्यावर श्रद्धा असल्याशिवाय त्याचाकडून ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान ही दुधारी तलवार आहे जिच्या एका धारेमुळे अहंकार प्राप्त होऊ शकतो आणि ती तलवार आपल्यालाच त्रासदायी ठरू शकते. परंतु भक्तिमार्गाची कास धरली असेल, भक्तिमार्गाच्या रस्त्यावरून ज्ञानमार्गाकडे प्रवास केला असता ज्ञानाच्या दुधारी तलवारीची अहंकाराची धार आपोआपच बोथट होते, कुचकामी होते! भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. या दोन्ही मार्गात अशी तुलना असता कामा नये. आपण ज्ञानमार्ग जरूर अधिक माना, परंतु भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्गाची वाट सापडणे माझ्या मते दुरापास्त आहे! आपला, (भक्तिमार्गी) ह भ प श्री संत तात्याबा महाराज.

टारझन 12/12/2008 - 19:33
भक्तिमार्ग विश्वास कसा देतो ? ज्ञानमार्ग आत्मविश्वास कसा देतो ? काय तरी मागं पुढं ल्या ना राव ... एक तर टाकलाय जनातलं मनातलं मधी ... आता जनामनात २ लायनी असल्याव काय बोलावं .. हा काथ्याकुटात टाकला नसला तरी एक ज्ञानवर्धक आणि भक्तिवर्धक लेख मात्र नक्कीच नाही. माझा एक घागा (जागा वाचावी म्हणून इथेच टाकत आहे) लोहमार्ग का जलमार्ग ! परवा लोहमार्ग का जलमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे. . जलमार्गापेक्षा मी लोहमार्ग अधिक मानतो. जलमार्ग रस्त्यांचा खर्च वाचवतो, तर लोहमार्ग इंधन वाचवतो! . टार्दार

In reply to by टारझन

अवलिया 12/12/2008 - 19:41
विप्र सर विमानमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या. सर्व प्रकारचे आसने तसेच विविध हवाईसुंद-यांचे भावमुद्रा यांचे लाभ मिळतील याची खात्री आम्ही देतो. बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो (विमानमार्गी) अवलिया -- अवलिया अवलियाची अनुदिनी

JAGOMOHANPYARE 12/12/2008 - 21:32
जलमार्ग आणि लोहमार्ग दोन्ही हवेतच ( हवेत म्हणजे पाहिजेत, वर वायूमध्ये असा अर्थ नाही !) जलमार्गाने अतिरेकी आले तर लोहमार्गाने आपल्याला पळता येते म्हणून....

अभिजीत 12/12/2008 - 21:38
वर सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे थोडा अधिक विषय विस्तार हवा होता. असो. भक्तीमार्ग - आपल्याकडे भक्तीमार्गाचा प्रसार संत परंपरेतून झाला.'नामस्मरण' यात सांगितलं आहे. भागवत धर्माचा प्रसार पाहता भक्तीमार्ग समाजातल्या सर्व घटकांना जवळचा वाटला आहे. असे का झाले असावे याचा अभ्यास संकल्पना समजण्यासाठी होउ शकतो. - अभिजीत

आजानुकर्ण 13/12/2008 - 00:01
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा, नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। असा ज्ञानमार्ग कधीही उत्तम आपला (अज्ञानी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 13/12/2008 - 00:07
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा, आमच्या मते मुळात हा भक्तिमार्गच नव्हे! कारण असेल माझा हरि तर देईल.. या वाक्यात हरिकडून काहीएक मिळण्याची अपेक्षा व्यक्त झाली आहे. आणि भक्ति ही नेहमीच निर्व्याज, निर्भेळ असावी. किंबहुना तीच खरी भक्ति! असेल माझा हरि तर देईल.. अशी अपेक्षा जिथे आली तिथे भक्तिमर्ग संपला, असं आमचं मत आहे.. असो, आपला, (भक्ति ही नेहमी निर्व्याज, विनाअपेक्षा असावी, संपूर्णत: समर्पणाची असावी अशी भक्तिची व्याख्या गृहीत धरलेला) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 13/12/2008 - 00:14
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। जगी ज्ञानदीप नक्कीच लावता येतील, परंतु त्या आधी भक्तिने कीर्तनाच्या रंगी नाचणे, तल्लीन होणे अधिक महत्वाचे! असो, आपला, (भक्तिमार्गी) तात्या. -- मला उत्तम यमन समजण्याकरता, उलगडण्याकरता, त्यातले ज्ञानकण वेचण्याकरता आधी यमनची भक्ति केली पाहिजे, निरनिराळ्या दिग्गजांचा यमन माझ्या सिस्टिममध्ये जाईपर्यंत श्रद्धेने, भक्तिने तो मी ऐकला पाहिजे तरच मला त्यातल्या एखाद्या सुराचे ज्ञान होऊ शकेल! विनाभक्ति, नुसतं ज्ञान मिळवण्याच्या लालसेने यमनचा कोरडा अभ्यास केल्यास माझा यमनही तितकाच कोरडा असेल!

शशिधर केळकर 13/12/2008 - 00:27
चर्चा वाचायला मजा आली. कोणाही साधकाला कोणा एका मार्गानेच फक्त प्रवास करणे शक्य नाही. ज्ञानमार्गी असला तरी कर्म करणे प्राप्त आहे. तो काही रेल्वे ट्रैक नाही. आपले बालपणापासून होणारे संस्कार, घरचे वळण वगैरे यांच्या अनुषंगाने माणसाला कमी अधिक भक्ती, कर्माबद्दल आसक्ती, ज्ञानाबद्दल ओढ वगैरे असायचेच. कोणी मोठे योगी, संत महात्मे असतील, अध्यात्ममार्गावर ज्यांची बरीच प्रगती झाली असेल त्यानी या विषयावर काही ठाम मत बनवून तो तो मार्ग अधिकत्वाने स्वीकारला असे होऊ शकते. तसे पाहिले तर हा अगदी व्यक्तिगत विषय ही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रगती माहीत असते. कोणा व्यक्तीची अध्यात्मिक गती काय आहे, हे तो कसा वागतो बोलतो या वरून इतर कोणी करू शकतही नाही (संत वगळता). कोणी म्हणाले ज्ञान मार्ग श्रेयस्कर म्हणून भक्तिमार्ग कमी वगैरे होण्याचा ही भाग नाही. मजेची तर ही ही बाब आहेच, की कोणाला आवडो वा न आवडो, प्रत्येकाला अध्यात्मिक मार्गावर नियती पुढे ढकलण्याचे काम करीत आहेच. हे आहे हे असे आहे. हवे असले तर घ्या, नको असले तरी घ्याच! पर्याय नाहीच इथे! ज्याला जे जसे वाटेल तसे वागण्याची पूर्ण मुभा आहे. मार्ग कोणताही घ्या, प्रवास हा करायचाच आहे.

केदार 13/12/2008 - 01:48
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का? देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं. ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्‍या केदार केसकरां पर्यत चालतच आहे. हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप. अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही. उदा द्यायचे झाले तर आपल्या तात्यांचेच बघाना. त्यांचा जो आयडी आहे तो काही उगाच घेतला नाही, त्या पाठीमागे विचार आहे हे ज्ञान मार्गीयांना लगेच कळते. :) काय तात्या बरोबर की नाय? पण भक्ती मार्गीयांना विसोबा माहीत असेलच असे नाही. आणि माहीत असला तरी त्या कूळकर्न्याने 'खेचरच' नाव धारण का केले हे कसे कळनार? त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं. अवांतर किती जणांना येथे खरे 'विसोबा खेचर' माहीती असतील?

राघव 15/12/2008 - 14:08
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का? कोण म्हणतात/कोण नाही म्हणत? तुम्हांस कुणी माहित असतील तर सांगावे. देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं. ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्‍या केदार केसकरां पर्यत चालतच आहे. हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप. अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही. मला वाटते कि तुम्हाला शंका आहे अशातला काहीही भाग नाही. फक्त मत मांडायचे आहे. मग मांडा की जोरात! कुणी अडवलंय!! त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं. लाखाचं बोललांत. आणखी चर्चा करायची गरज आहे क यानंतर?? :) (ज्ञान तर दूरच राहिले, भक्ती काय चीज असते ते तरी अनुभवून बघावे अशा प्रयत्नात असलेला) मुमुक्षु

भक्ति मार्ग कि ज्ञान मार्ग या वर एक कथा सांगतो...ज्याने त्याने आपापला निष्कर्श काढावा... पंढरीची वारी संपवुन एकदा ज्ञानोबा व नामदेव परत चालले होते..पायीच प्रवास होता..उन होते..व दुश्काळा मुळे पाण्याचा ठणठणाट होता..दोघानाहि खुप तहान लागली होति.."ज्ञानोब खुप तहान लागली आहे" नामदेव म्हणाला.त्यांनि आजु बाजुला पाहिले सारे रखरखित वातावरण होते..आता ज्ञानोबा म्हणजे ज्ञान मार्गातले शिरोमणी...आणि नामदेव म्हणजे साधा भक्तिमार्गातला साधक..ज्ञानोबाला जरा नामदेवाची मजा करायची हुक्कि आलि..तो म्हणाला...अरे मी तर योगी आहे मला काहि काळजी नाहि तहानेची..असे म्हणुन त्याने योग सामर्थ्याने सुक्ष्म देह घेतला व बाजुल एका झाडाच्या पानावर दव बिंदु पडला होता तो शोषुन घेवुन ते परत पहिल्या रुपात आले व नामदेवाला म्हणाले.."माझी तहान भागली"..नामदेव तर हा सारा प्रकार पाहुन चकित झाला.त्याला थोड्याच ह्या सा~या विद्या माहित होत्या?..त्याने एकदम विठ्ठला असा व्याकुळ होऊन टाहो फोडला आणि काय चमत्कार महाराजा..जमीनितुन एक कारंजे बाहेर आले आणि त्यानि नामदेवाची तहान भागवली....असा आहे ज्ञान व भक्ति मार्ग....कसाहि जा भगवंत प्राप्ति होणार..

. एकदा म्हणता "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते". एकदा म्हणता "भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी".
योमार्गाचे काय माहित नाय पन काही ठिकानी सगळे मार्ग चोखाळावे लागत्यात. नाय त मंग लागवड कशी व्हनार? काय टाकलाय ? अवधुत दादा 'नी 'दे. प्रकाश घाटपांडे

साखरांबा 21/12/2008 - 15:00
आपण तर उगाच इतके दिवस 'काम' मार्गाची कास धरली म्हणायची =(( ही गंभीर आणि एरंडेलप्राश चर्चा पाहून 'काम' ही गोष्ट सगळ्यात हलक्या दर्जाची असे वाटायला लागले आहे. #o 'काम' देवा धाव रे धाव आता ! :T साखरांबा

अवलिया 12/12/2008 - 12:50
विप्र सर योगमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या. सर्व प्रकारचे आसने तसेच विविध मुद्रा यांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री आम्ही देतो. बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो (योगी) अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

अहो ते ज्ञानमार्गी आहेत; योगमार्गी नाहीत !! बाकी गेल्या किमान ५००० वर्षे चाललेली चर्चा २१ व्या शतकात ही चाललेली पाहून म्या धन्य झालो. भारतीय संस्कृतीची चिंता मिटली. चला आता सुखाने डोळे मिटतो !!

In reply to by केदार केसकर

अवलिया 12/12/2008 - 17:06
अहो केसकरबुवा तुम्ही आपले एका ओळीत लिहिले मला असे वाटते. बास. तुम्हाला असे का वाटले? तुमच्या ज्या काही चर्चा झाल्या किंवा तुम्ही ऐकल्या त्यात कोणाचे काय मत होते? शेवटी निष्कर्ष काय आला? तुम्ही कसे ठरवलेत ? हे नको का द्यायला. धपदिशी काहीतरी वाक्य टाकायचे अन करा काथ्याकुट म्हणायचे... अहो निदान काही तरी काथ्या तरी द्यायचा ना त्या शिवाय कसे बोलणार ? सांगा बरे. आता असे करा .. एक नवीन फक्कडसा लेख लिहा. त्यात तुमच्या मनातले विचार लिहा. वाचतो तुमचे विचार अन मग देतो एकदम संबंद्ध प्रतिक्रिया.. चालेल? -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

केदार केसकर 12/12/2008 - 17:37
मी काथ्याकुट या सदरात हा विचार टाकला नव्हता हो! टाकला असता तर काथ्या तुम्हाला न मागता मिळाला असता. पण मी विषय सुरु केल्यावर विषयाला धरुनच तुम्ही लिहीले असते तर आनंद झाला असता. म्हणजे विषय चाल्लाय समजा "देवाचे अस्तीत्व" आणि कोणी एकदम "उन्हाळी भुइमुगाची लागवड" हा विषय काढला की जसे विसंगत वाटते ना तसे वाटले. असो, प्रत्येकाची मत असतात. पण काथ्याचं मात्र मस्त. पुढच्या वेळेला नक्की बरं का! लो.अ. केदार

In reply to by केदार केसकर

अवलिया 12/12/2008 - 17:49
अहो शेठ मी विषयाला धरुनच लिहिले आहे. नीट वाचा. समजा तुम्ही म्हणता ज्ञानमार्ग खरा. चला धरु खरा. सिद्ध करा तर कसा सिद्ध करणार तुम्ही? ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. तुम्हाला पातंजल योगाच्याच सहाय्याने अनुभुती शक्य होते. जर तुम्हाला अनुभुती नको असेल तर योगमार्गाची गरज नाही, पण मला सांगा आपण येवढ्या गप्पा मारायच्या पण जर परमेश्वर खरोखर कसा दिसतो हे पहायचेच नाही तर काय उपयोग त्या ज्ञानाचा? सांगा बरे. बर देवाचे अस्तित्व आहे की नाही असे आपण विचारलेच नाही? असते तर भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. त्याबाबतीत माझी नका काळजी करु. बाकी तुम्ही लेख लिहाच... चर्चा करु. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

केदार केसकर 19/12/2008 - 11:51
अहो अवलिया, बरेच दिवस इथे नव्हतो म्हणून प्रतिक्रिया नोंदवू शकलो नाही. असं काय करता हो! स्वत:लाच खोडून काढता. एक्दा म्हणता सिध्द करा सिध्द करा. आणि तुम्ही स्वतः इतक्या आत्मविश्वासाने चुकीचे कसे लिहिता जे तुम्ही सिध्द करु शकणार नाही. "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते मग तुम्ही अद्वैतवादी असा की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी.. ". तुम्ही लाख म्हटले हो, अगदी आज statement केलेत. पण हे पटवून घेण्यासाठी, माणसं आजुबाजुला हवीत की नकोत. उगीच शब्दबंबाळ वाक्यरचना करून धूळ्फेक करण्यात काही अर्थ नाही साहेब. अद्वैतवादी की द्वैतवादी की विशिष्ठद्वैतवादी या दुष्टचक्रात अडकून confuse होउ नका. जी कोणी धन्य माणसं होउन गेली की नाही, ती conceptually अद्वैतवादीच नाहीत का? आता physically तुम्ही करा ग्रुप आणि टाका त्यांना तुम्हाला हव्या त्या ग्रुप मधे. असा साधं सोपा विचार केला तर आपल्यासाठी आणि लोकांसाठी सुसह्य होतं. नाही तर कशात काय आणि फाटक्यात पाय अशी स्थिती होते. आम्हाला आणि मला खात्री आहे माझ्या मि.पा. वरच्या मित्रांना परमेश्वर या ना त्या रुपात दर दिवशी दिसत असेल. अहो, साधा भैरव रागातला शुध्द गंधार लागला ना की सुध्दा परमेश्वर दिसतो. भीमसेनजींनी मिया की तोडी मधे एक्दा पंचम असा लावला होता की पं. सी. आर. व्यासांना अनुभूती आली. तुम्हाला परमेश्वर दिसला की आम्हालाही सांगा. अजुन दिसला नाही वाटतं. पुन्हा तुमची काळजी आम्ही करण्याचे काय प्रयोजन. काही संबंध नाही साहेब. देवाचे अस्तित्व आहे की नाही असे मी विचारलेच नाही. त्यामूळे भुईमुग लागवडी पासून देव ह्या विषयात मला तरी काही स्वारस्य नाही. एकदा म्हणता "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते". एकदा म्हणता "भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी". त्यामुळे मी तुम्ही आत्ता confused आहात या निष्कर्षाप्रत माझ्यासाठी येत आहे. शेवटी माझ्या हीताचा विचार मलाच केला पाहीजे म्हणून. आता यावर सुध्दा विसंगत प्रतिक्रिया लिहीली जाण्याची शक्यता आहे. म्हणून माझ्यासाठी हा विषय आता बंद. यापुढे संवाद होण्याचे चिन्ह नाही. वाद नको म्हणून हा प्रपंच. केदार

In reply to by केदार केसकर

अवलिया 19/12/2008 - 14:58
मी confused आहे? :? बर बर. हरकत नाही. :) खरे तर तुम्ही इतके मस्त फुलटॉस दिले आहेत की मी अक्षरशः माझे मन मारले आहे कारण तुम्ही तुमच्या बाजुने थांबले आहात. ;;) बाकी तुम्ही खरेच लेख लिहा ... -- अवलिया अवलियाची अनुदिनी

राघव 12/12/2008 - 13:14
मूळ उद्दीष्टाबद्दल म्हणत असाल तर ते दोन्ही मार्गातून मिळतं असं ऐकून आहोत बॉ. बाकी विश्वास-आत्मविश्वास याबद्दल बोलायचे तर तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं! मुमुक्षु

In reply to by राघव

केदार केसकर 12/12/2008 - 14:09
प्रतिक्रिया १००% आवडली. तुम्हाला काय हवंय यावर तुम्हाला काय मिळतं ते अवलंबून असतं! मस्त. केदार

इस रास्ते से जाओ या उस रास्तेसे , सारे रास्ते गॉड कि तरफ जाते है ! परिकथेतील अमीताभकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

JAGOMOHANPYARE 12/12/2008 - 13:55
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव देवा मला मिसळपाव !

In reply to by JAGOMOHANPYARE

सुनील 12/12/2008 - 14:20
भक्तीशिवाय ज्ञान म्हणजे पावाशिवाय मिसळ ज्ञानाशिवाय भक्ती म्हणजे मिसळीशिवाय पाव !!!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पुष्कर 12/12/2008 - 16:03
माझ्या मते कोणता मार्ग श्रेष्ठ हे ठरवता येणार नाही. जर दोन्हींचं ध्येय एकच आहे, तर तुम्हाला कोणता मार्ग कोणता आवडतो, तो तुम्ही अवलंबावा. दहावीनंतर डिप्लोमा करून मग इंजिनियरिंगची डिग्री मिळवणं चांगलं, कि बारावी नंतर इंजिनियरिंग करणं चांगलं? दोन्हीचे काही ना काही तरी फायदे तोटे आहेतच...

लिखाळ 12/12/2008 - 16:58
भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग म्हणजे काय? या मार्गावरुन प्रवास करुन कृतार्थ झालेले लोक कोण? असे दोन भाग पाडण्याअतके ते दोन मार्ग भिन्न आहेत ते कसे? त्याबद्द्ल आपले विचार काय आहेत? असे वाचायला मिळाले तर जास्त आवडेल. ज्ञान अथवा भक्ती यापैकी काहीच मी स्वतः अनुभवलेले नाही की मी मत देऊ शकेन. -- लिखाळ.

ऋषिकेश 12/12/2008 - 17:25
चर्चाविषय वाचून ह्या चर्चेतील ह्या प्रतिक्रीयेत मला पडलेले पश्न आठवले. चर्चेच्या सोयीसाठी इथे जसेच्या तसे देत आहे: १. माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तर तो कशाला प्रमाण मानेल? कारण माणसाने जसजशी वैज्ञानिक प्रगती केली आहे त्याच वेगाने त्याने नवेनवे देव शोधले आहेत. कधी अग्नीला देव मानले तर कधी पुस्तकाला, कधी व्यजक्तीला तर कधी दगडाला... तेव्हा तो विज्ञानवादी होत गेला का दैववादी? २. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतवर? उदा. अनेक गोष्टींमधे तो सश्रद्ध भक्ताला आधार देताना रंगवला जातो .. मात्र अश्या गोष्टींद्वारे ती गोष्ट सांगणारा ती गोष्ट ऐकणार्‍याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा निर्माण करत असतो का (त्याच्या असामान्य शक्तीबद्दल) भीती? -(गोंधळलेला) ऋषिकेश

शिशिर 12/12/2008 - 18:43
माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी? एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तरि विश्वातील अनेक गोष्टी अनाकलनीय , मानवी बुध्दी च्या परे असल्याची जाणीव झाल्यावर तो सहजच परमेश्वरी शक्ति वर विश्वास ठेवतो. प्रत्येक वैज्ञानिक जस जसे नवीन शोध लावतो तसाच तो देवा च्या अधिकच जवळ जातो. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतीवर? देवा वर विश्वास ठेवणारा देवा वर प्रेम ,भीती, श्रध्दा,प्राप्त विपरित परिस्थिती मुळे देवा ची ओढ लागणे व इतर ही कारणे असू शकतात.

विसोबा खेचर 12/12/2008 - 18:55
माझं मत - ज्ञानमार्गाची वाट भक्तिमार्गातूनच दिसते, सापडते! ज्ञान गुरुकडून प्राप्त होते आणि गुरुची भक्ति केल्याशिवाय, त्याच्यावर श्रद्धा असल्याशिवाय त्याचाकडून ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान ही दुधारी तलवार आहे जिच्या एका धारेमुळे अहंकार प्राप्त होऊ शकतो आणि ती तलवार आपल्यालाच त्रासदायी ठरू शकते. परंतु भक्तिमार्गाची कास धरली असेल, भक्तिमार्गाच्या रस्त्यावरून ज्ञानमार्गाकडे प्रवास केला असता ज्ञानाच्या दुधारी तलवारीची अहंकाराची धार आपोआपच बोथट होते, कुचकामी होते! भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. या दोन्ही मार्गात अशी तुलना असता कामा नये. आपण ज्ञानमार्ग जरूर अधिक माना, परंतु भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्गाची वाट सापडणे माझ्या मते दुरापास्त आहे! आपला, (भक्तिमार्गी) ह भ प श्री संत तात्याबा महाराज.

टारझन 12/12/2008 - 19:33
भक्तिमार्ग विश्वास कसा देतो ? ज्ञानमार्ग आत्मविश्वास कसा देतो ? काय तरी मागं पुढं ल्या ना राव ... एक तर टाकलाय जनातलं मनातलं मधी ... आता जनामनात २ लायनी असल्याव काय बोलावं .. हा काथ्याकुटात टाकला नसला तरी एक ज्ञानवर्धक आणि भक्तिवर्धक लेख मात्र नक्कीच नाही. माझा एक घागा (जागा वाचावी म्हणून इथेच टाकत आहे) लोहमार्ग का जलमार्ग ! परवा लोहमार्ग का जलमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे. . जलमार्गापेक्षा मी लोहमार्ग अधिक मानतो. जलमार्ग रस्त्यांचा खर्च वाचवतो, तर लोहमार्ग इंधन वाचवतो! . टार्दार

In reply to by टारझन

अवलिया 12/12/2008 - 19:41
विप्र सर विमानमार्गाचे मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवणी घ्या. सर्व प्रकारचे आसने तसेच विविध हवाईसुंद-यांचे भावमुद्रा यांचे लाभ मिळतील याची खात्री आम्ही देतो. बाकी मार्ग विसराल... इतकेच सांगतो (विमानमार्गी) अवलिया -- अवलिया अवलियाची अनुदिनी

JAGOMOHANPYARE 12/12/2008 - 21:32
जलमार्ग आणि लोहमार्ग दोन्ही हवेतच ( हवेत म्हणजे पाहिजेत, वर वायूमध्ये असा अर्थ नाही !) जलमार्गाने अतिरेकी आले तर लोहमार्गाने आपल्याला पळता येते म्हणून....

अभिजीत 12/12/2008 - 21:38
वर सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे थोडा अधिक विषय विस्तार हवा होता. असो. भक्तीमार्ग - आपल्याकडे भक्तीमार्गाचा प्रसार संत परंपरेतून झाला.'नामस्मरण' यात सांगितलं आहे. भागवत धर्माचा प्रसार पाहता भक्तीमार्ग समाजातल्या सर्व घटकांना जवळचा वाटला आहे. असे का झाले असावे याचा अभ्यास संकल्पना समजण्यासाठी होउ शकतो. - अभिजीत

आजानुकर्ण 13/12/2008 - 00:01
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा, नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। असा ज्ञानमार्ग कधीही उत्तम आपला (अज्ञानी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 13/12/2008 - 00:07
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असल्या भक्तीमार्गापेक्षा, आमच्या मते मुळात हा भक्तिमार्गच नव्हे! कारण असेल माझा हरि तर देईल.. या वाक्यात हरिकडून काहीएक मिळण्याची अपेक्षा व्यक्त झाली आहे. आणि भक्ति ही नेहमीच निर्व्याज, निर्भेळ असावी. किंबहुना तीच खरी भक्ति! असेल माझा हरि तर देईल.. अशी अपेक्षा जिथे आली तिथे भक्तिमर्ग संपला, असं आमचं मत आहे.. असो, आपला, (भक्ति ही नेहमी निर्व्याज, विनाअपेक्षा असावी, संपूर्णत: समर्पणाची असावी अशी भक्तिची व्याख्या गृहीत धरलेला) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 13/12/2008 - 00:14
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। जगी ज्ञानदीप नक्कीच लावता येतील, परंतु त्या आधी भक्तिने कीर्तनाच्या रंगी नाचणे, तल्लीन होणे अधिक महत्वाचे! असो, आपला, (भक्तिमार्गी) तात्या. -- मला उत्तम यमन समजण्याकरता, उलगडण्याकरता, त्यातले ज्ञानकण वेचण्याकरता आधी यमनची भक्ति केली पाहिजे, निरनिराळ्या दिग्गजांचा यमन माझ्या सिस्टिममध्ये जाईपर्यंत श्रद्धेने, भक्तिने तो मी ऐकला पाहिजे तरच मला त्यातल्या एखाद्या सुराचे ज्ञान होऊ शकेल! विनाभक्ति, नुसतं ज्ञान मिळवण्याच्या लालसेने यमनचा कोरडा अभ्यास केल्यास माझा यमनही तितकाच कोरडा असेल!

शशिधर केळकर 13/12/2008 - 00:27
चर्चा वाचायला मजा आली. कोणाही साधकाला कोणा एका मार्गानेच फक्त प्रवास करणे शक्य नाही. ज्ञानमार्गी असला तरी कर्म करणे प्राप्त आहे. तो काही रेल्वे ट्रैक नाही. आपले बालपणापासून होणारे संस्कार, घरचे वळण वगैरे यांच्या अनुषंगाने माणसाला कमी अधिक भक्ती, कर्माबद्दल आसक्ती, ज्ञानाबद्दल ओढ वगैरे असायचेच. कोणी मोठे योगी, संत महात्मे असतील, अध्यात्ममार्गावर ज्यांची बरीच प्रगती झाली असेल त्यानी या विषयावर काही ठाम मत बनवून तो तो मार्ग अधिकत्वाने स्वीकारला असे होऊ शकते. तसे पाहिले तर हा अगदी व्यक्तिगत विषय ही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रगती माहीत असते. कोणा व्यक्तीची अध्यात्मिक गती काय आहे, हे तो कसा वागतो बोलतो या वरून इतर कोणी करू शकतही नाही (संत वगळता). कोणी म्हणाले ज्ञान मार्ग श्रेयस्कर म्हणून भक्तिमार्ग कमी वगैरे होण्याचा ही भाग नाही. मजेची तर ही ही बाब आहेच, की कोणाला आवडो वा न आवडो, प्रत्येकाला अध्यात्मिक मार्गावर नियती पुढे ढकलण्याचे काम करीत आहेच. हे आहे हे असे आहे. हवे असले तर घ्या, नको असले तरी घ्याच! पर्याय नाहीच इथे! ज्याला जे जसे वाटेल तसे वागण्याची पूर्ण मुभा आहे. मार्ग कोणताही घ्या, प्रवास हा करायचाच आहे.

केदार 13/12/2008 - 01:48
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का? देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं. ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्‍या केदार केसकरां पर्यत चालतच आहे. हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप. अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही. उदा द्यायचे झाले तर आपल्या तात्यांचेच बघाना. त्यांचा जो आयडी आहे तो काही उगाच घेतला नाही, त्या पाठीमागे विचार आहे हे ज्ञान मार्गीयांना लगेच कळते. :) काय तात्या बरोबर की नाय? पण भक्ती मार्गीयांना विसोबा माहीत असेलच असे नाही. आणि माहीत असला तरी त्या कूळकर्न्याने 'खेचरच' नाव धारण का केले हे कसे कळनार? त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं. अवांतर किती जणांना येथे खरे 'विसोबा खेचर' माहीती असतील?

राघव 15/12/2008 - 14:08
हे तिन्ही मार्ग मोक्षाकडे जातात असे म्हणतात. पण तो आहे का? कोण म्हणतात/कोण नाही म्हणत? तुम्हांस कुणी माहित असतील तर सांगावे. देव आहे का नाही? मोक्ष आहे का नाही? ह्या चर्चांवर दोन्ही कडून उत्तर येनारच. आणि दोन्ही बाजू काहीही सिध्द करु शकनार नाहीत. सिध्द करा म्हणनारी बाजूला उत्तर मीळेल की ही 'समजून' घेन्याची बाब आहे, तशी अनूभूती व्हायला पाहीजे. तर दुसरा पक्ष म्हणेल की तस काही नसतं. ही चर्चा आद्य शकंराचार्यांपासून ते आत्ता चर्चा करु पाहनार्‍या केदार केसकरां पर्यत चालतच आहे. हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करु जाता हे कळते हे तिन्ही मार्ग तिन वेगवळ्या पथांनी (चर्चा करनार्या) आपाअपसातल्या खुप भांडनांनंतर संमत केले आहे म्हणजे तूझे ही बरोबर व माझेही टाईप. अडानी बहुजन समाजाला जसे "अहं ब्रम्हास्मि, तत्वमसी" कळनार नाही तसेच एखाद्या प्रकांड पंडिताला ४ वेळा दत्ताचा जाप आवडनार नाही. मला वाटते कि तुम्हाला शंका आहे अशातला काहीही भाग नाही. फक्त मत मांडायचे आहे. मग मांडा की जोरात! कुणी अडवलंय!! त्यामूळे कोणाला भक्ती सोपी पडते तर कोणाला तत्वज्ञान. जस जमेल तसं. लाखाचं बोललांत. आणखी चर्चा करायची गरज आहे क यानंतर?? :) (ज्ञान तर दूरच राहिले, भक्ती काय चीज असते ते तरी अनुभवून बघावे अशा प्रयत्नात असलेला) मुमुक्षु

भक्ति मार्ग कि ज्ञान मार्ग या वर एक कथा सांगतो...ज्याने त्याने आपापला निष्कर्श काढावा... पंढरीची वारी संपवुन एकदा ज्ञानोबा व नामदेव परत चालले होते..पायीच प्रवास होता..उन होते..व दुश्काळा मुळे पाण्याचा ठणठणाट होता..दोघानाहि खुप तहान लागली होति.."ज्ञानोब खुप तहान लागली आहे" नामदेव म्हणाला.त्यांनि आजु बाजुला पाहिले सारे रखरखित वातावरण होते..आता ज्ञानोबा म्हणजे ज्ञान मार्गातले शिरोमणी...आणि नामदेव म्हणजे साधा भक्तिमार्गातला साधक..ज्ञानोबाला जरा नामदेवाची मजा करायची हुक्कि आलि..तो म्हणाला...अरे मी तर योगी आहे मला काहि काळजी नाहि तहानेची..असे म्हणुन त्याने योग सामर्थ्याने सुक्ष्म देह घेतला व बाजुल एका झाडाच्या पानावर दव बिंदु पडला होता तो शोषुन घेवुन ते परत पहिल्या रुपात आले व नामदेवाला म्हणाले.."माझी तहान भागली"..नामदेव तर हा सारा प्रकार पाहुन चकित झाला.त्याला थोड्याच ह्या सा~या विद्या माहित होत्या?..त्याने एकदम विठ्ठला असा व्याकुळ होऊन टाहो फोडला आणि काय चमत्कार महाराजा..जमीनितुन एक कारंजे बाहेर आले आणि त्यानि नामदेवाची तहान भागवली....असा आहे ज्ञान व भक्ति मार्ग....कसाहि जा भगवंत प्राप्ति होणार..

. एकदा म्हणता "ज्ञानमार्गाच्या सिद्धतेसाठी पातंजल प्रणित योगमार्गाचीच आवश्यकता असते". एकदा म्हणता "भुईमुगाची लागवडच काय हव्या त्या विषयापासुन सुरु करुन देव आहेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी".
योमार्गाचे काय माहित नाय पन काही ठिकानी सगळे मार्ग चोखाळावे लागत्यात. नाय त मंग लागवड कशी व्हनार? काय टाकलाय ? अवधुत दादा 'नी 'दे. प्रकाश घाटपांडे

साखरांबा 21/12/2008 - 15:00
आपण तर उगाच इतके दिवस 'काम' मार्गाची कास धरली म्हणायची =(( ही गंभीर आणि एरंडेलप्राश चर्चा पाहून 'काम' ही गोष्ट सगळ्यात हलक्या दर्जाची असे वाटायला लागले आहे. #o 'काम' देवा धाव रे धाव आता ! :T साखरांबा
परवा भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे. भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. भक्तीमार्ग विश्वास देतो, तर ज्ञानमार्ग आत्मविश्वास! केदार

एक विलक्षण अनुभव

विनायक पाचलग ·

योगी९०० 12/12/2008 - 11:53
आहो कोल्हापुरी दादा, मोठे मोठे अशुद्ध लेख लिहीण्यापेक्षा थोडे छोटे पण शुद्ध लेख लिहीले तर आमच्या कडून पुर्णपणे वाचले जातील ..आणि जास्त प्रतिक्रिया मिळतील.. संपादक मंडळी..या गोष्टीची नोंद घ्यावी.. मि.पा. चा दर्जा घसरू नये हाच हेतू.. खादाडमाऊ (मी पण कोल्हापुरी (पण शुद्ध बोलणारा आणि वाचणारा))

मनस्वी 12/12/2008 - 12:15
मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस कोल्हापुरी दादा. पुढच्या वेळी अजून थोडे समजेल (वाचायला) असे लिहायचा प्रयत्न कर.

In reply to by मनस्वी

टारझन 12/12/2008 - 15:51
मने मने .. माजं बी आसुदलेकन पहा णा .. मी ऐक लेख लैहीला .. आणि त्यावर ऐकही प्रतिक्रिया णाही आली .. हे माझ्या असुदलेकनामुळेच काय ? मंग मला हैपी बर्थडैच्या शुभेच्छा का णाही मिळाल्या ... मी तुमा समद्यांच्या लै लै लै जाज्वल्य निशेध करतो. आणि आज पास्न आसंच आसुद लिवाचा पण करतो ... ऐक अजुन सांगतो ... पुढच्या गोश्टी खरडवही (स्क्रैपबुक) वर सांगतो . आवांतर आणि आसुद लेकनाबदल मापी नाय मागत.. काय करणार गं/रं काय करणार ? - शुद्धाराम लेटणे (आम्ही जालिय आसुदलेकणाचे पुरस्कर्ते आहोत.)

पक्या 12/12/2008 - 15:03
मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस . पैसे न खाणारा नेता लाभणं हे गोव्याचं भाग्य. सूचना: शुद्धलेखन सुधारलेस तर लेख वाचताना त्रास होणार नाही.

प्रथमतः मी आपणा सर्वांची जाहीर माफी मागतो. गेल्या काही दीवसात मी येथे एकुण १२ लेख टाकले. या सर्व लेखाना वैचारीक प्रतिक्रियेपेक्षा टोमणे ,अवान्तर मुद्दे जास्त आले. या सर्वामुळे मी निराश झालो होतो . पण जेव्हा या सर्वाचा आढावा घेतला तेव्हा असे ल़क्षात आले की या सर्वास बर्‍याच प्रमाणात माझे अशुद्ध लेखन कारणीभुत आहे. मी येथे मनापासुन मान्य करतो की माझे सर्व लिखाण हे अशुद्ध होते. यासाठी लिखाण पद्धत माहित नसणे व घरातील डायल अप कनेक्शन ही दोन कारणे असावीत असे मला वाटते. मात्र ते दोन्ही प्रश्न नुकतेच सुटले आहेत मगाशीच मला आलेल्या खरडीतुन मला येथील लिखाणाविशयी सम्पुर्ण माहिती मिळाली. यापुढे मी शुद्ध लिखाण करीन याची खात्री देतो व आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. याशिवाय जुने सर्व लेख शुद्ध करत आहे मात्र त्याला वेळ लागेल. तसदीबद्दल क्षमस्व. आपला, (सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा)कोल्हापुरी दादा

In reply to by घाटावरचे भट

टारझन 12/12/2008 - 19:19
लिखाळ राव आणि घाटावरच्या भटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! शुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ

In reply to by टारझन

सुनील 12/12/2008 - 19:20
सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विनायक पाचलग

सुनील 12/12/2008 - 18:11
सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा जरूर लिहा... पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विनायक पाचलग

क्लिंटन 13/12/2008 - 17:14
नमस्कार कोल्हापुरी दादा, आपले लेख वाचून आपली लिहायची तळमळ समजते. सर्व लेखांवर प्रतिक्रिया देता येणे शक्य नसते तरीही यावर प्रतिक्रिया देत आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो. त्यांनी बरेच विकासकार्य ही घडवून आणले असे वाचले आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती पण त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमधील वेगळेपणा दाखवून देते. तरीही काही प्रश्न उभे राहतातच. कोणताही राजकारणी 'हो मी पैसे खाल्ले' असे जाहिरपणे बोलणार नाही. अगदी कॅमेर्‍यावर पैसे स्वीकारताना पकडलेले बंगारू लक्ष्मण सुध्दा 'मला अडकवले गेले' अशी सारवासारव करतात. तेव्हा ते स्वत: आपल्याविषयी काय म्हणतात ते कितपत गांभीर्याने घ्यावे? आणि पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना इसिदोर फर्नांडिस विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून त्यांना पोटनिवडणुकीत परत निवडून आणले होते.पुढे त्यांचाच डाव त्यांच्यावर काँग्रेसने उलटवला आणि त्यांचे सरकार खाली खेचले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार फोडून स्वतःचे बहुमत सिध्द करणे हे काही राजकारणातील संतसज्जनाचे लक्षण नक्कीच नव्हे. तसे करून कोणते विधायक राजकारण पर्रिकर खेळले? असो. आपल्या मिसळपाववरील भावी वाटचालीस शुभेच्छा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सुनील 13/12/2008 - 17:46
मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो भाऊसाहेब बांदोडकरांचा समावेशदेखिल "चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक" असा करता येईल. माझ्या मुख्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वतह एक पैचा ही भ्रश्टाचार न करता ५ वर्शे हे पद साम्भाळु शकलो असे कोण राजकारणी उघडपणे म्हणत असेल तरी विश्वास कसा ठेवावा? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

याच धर्तीवर कोणीही स्वतःचंच कौतुक सांगत असेल तर त्यावर किती विश्वास ठेवणार? म्हणजे उद्या मी म्हटलं, मी फार्फार हुशार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? :? हेच दुसर्‍या कोणी तटस्थ माणसाने म्हटलं असतं तर ते जास्त विश्वासार्ह वाटलं असतं. अर्थात मुद्दा पर्रीकर यांनी भ्रष्टाचार केला का नाही हा नाहीच आहे.

उम्मि 12/12/2008 - 19:24
एवढा मोठा वैचारिक लेख वाचुन त्याच कौतुक करण्याऐवजी शुदधलेखनाचा बाऊ करणार्या वर्गाचा जाहीर निषेध... शुदधलेखन should not be a barrier in communication. विचार महत्त्वाचा.... लिहा हो दादा तुम्ही बिनधास्त... उम्मि.

कोल्हापुरी दादा, चांगला लेख लिहिला आहे.. आवडला... राजकारण्यांना सतत शिव्या ऐकून कंटाळा आलेला असताना हा लेख म्हणजे रिफ्रेशिंग चेंज ( ताजातवाना करणारा बदल) वाटला अवांतर : शुद्धलेखनाच्या प्रतिक्रियांचे फार मनावर घेऊ नये.... प्रयत्नाने जमेल...लिहित रहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी नुकताच सर्व चुका काढुन(ज्या मला जमल्या त्या) आणि काही नवी माहिती टकुन लेख अद्ययावत केला आहे.माझ्यामते मी दीलेला विशय्ही महत्वाचा आहे,तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो.

वेताळ 13/12/2008 - 15:40
तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो सदर लेखावर खुप चर्चा व्हावी हे माझे देखिल मत आहे. तेव्हा चर्चेच गुर्‍हाळ चालवणार्‍याना व प्रतिक्रियेचे रतीब घालणार्‍याना माझे जाहिर आवाहान आहे की आपल्या चकल्या इथे पाडाव्यात. वेताळ

योगी९०० 12/12/2008 - 11:53
आहो कोल्हापुरी दादा, मोठे मोठे अशुद्ध लेख लिहीण्यापेक्षा थोडे छोटे पण शुद्ध लेख लिहीले तर आमच्या कडून पुर्णपणे वाचले जातील ..आणि जास्त प्रतिक्रिया मिळतील.. संपादक मंडळी..या गोष्टीची नोंद घ्यावी.. मि.पा. चा दर्जा घसरू नये हाच हेतू.. खादाडमाऊ (मी पण कोल्हापुरी (पण शुद्ध बोलणारा आणि वाचणारा))

मनस्वी 12/12/2008 - 12:15
मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस कोल्हापुरी दादा. पुढच्या वेळी अजून थोडे समजेल (वाचायला) असे लिहायचा प्रयत्न कर.

In reply to by मनस्वी

टारझन 12/12/2008 - 15:51
मने मने .. माजं बी आसुदलेकन पहा णा .. मी ऐक लेख लैहीला .. आणि त्यावर ऐकही प्रतिक्रिया णाही आली .. हे माझ्या असुदलेकनामुळेच काय ? मंग मला हैपी बर्थडैच्या शुभेच्छा का णाही मिळाल्या ... मी तुमा समद्यांच्या लै लै लै जाज्वल्य निशेध करतो. आणि आज पास्न आसंच आसुद लिवाचा पण करतो ... ऐक अजुन सांगतो ... पुढच्या गोश्टी खरडवही (स्क्रैपबुक) वर सांगतो . आवांतर आणि आसुद लेकनाबदल मापी नाय मागत.. काय करणार गं/रं काय करणार ? - शुद्धाराम लेटणे (आम्ही जालिय आसुदलेकणाचे पुरस्कर्ते आहोत.)

पक्या 12/12/2008 - 15:03
मनोहर पर्रिकरांचे विचार चांगले मांडले आहेस . पैसे न खाणारा नेता लाभणं हे गोव्याचं भाग्य. सूचना: शुद्धलेखन सुधारलेस तर लेख वाचताना त्रास होणार नाही.

प्रथमतः मी आपणा सर्वांची जाहीर माफी मागतो. गेल्या काही दीवसात मी येथे एकुण १२ लेख टाकले. या सर्व लेखाना वैचारीक प्रतिक्रियेपेक्षा टोमणे ,अवान्तर मुद्दे जास्त आले. या सर्वामुळे मी निराश झालो होतो . पण जेव्हा या सर्वाचा आढावा घेतला तेव्हा असे ल़क्षात आले की या सर्वास बर्‍याच प्रमाणात माझे अशुद्ध लेखन कारणीभुत आहे. मी येथे मनापासुन मान्य करतो की माझे सर्व लिखाण हे अशुद्ध होते. यासाठी लिखाण पद्धत माहित नसणे व घरातील डायल अप कनेक्शन ही दोन कारणे असावीत असे मला वाटते. मात्र ते दोन्ही प्रश्न नुकतेच सुटले आहेत मगाशीच मला आलेल्या खरडीतुन मला येथील लिखाणाविशयी सम्पुर्ण माहिती मिळाली. यापुढे मी शुद्ध लिखाण करीन याची खात्री देतो व आपण त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. याशिवाय जुने सर्व लेख शुद्ध करत आहे मात्र त्याला वेळ लागेल. तसदीबद्दल क्षमस्व. आपला, (सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा)कोल्हापुरी दादा

In reply to by घाटावरचे भट

टारझन 12/12/2008 - 19:19
लिखाळ राव आणि घाटावरच्या भटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! शुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ

In reply to by टारझन

सुनील 12/12/2008 - 19:20
सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विनायक पाचलग

सुनील 12/12/2008 - 18:11
सतत लिहिते राहण्याची इच्छा असणारा जरूर लिहा... पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विनायक पाचलग

क्लिंटन 13/12/2008 - 17:14
नमस्कार कोल्हापुरी दादा, आपले लेख वाचून आपली लिहायची तळमळ समजते. सर्व लेखांवर प्रतिक्रिया देता येणे शक्य नसते तरीही यावर प्रतिक्रिया देत आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो. त्यांनी बरेच विकासकार्य ही घडवून आणले असे वाचले आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती पण त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमधील वेगळेपणा दाखवून देते. तरीही काही प्रश्न उभे राहतातच. कोणताही राजकारणी 'हो मी पैसे खाल्ले' असे जाहिरपणे बोलणार नाही. अगदी कॅमेर्‍यावर पैसे स्वीकारताना पकडलेले बंगारू लक्ष्मण सुध्दा 'मला अडकवले गेले' अशी सारवासारव करतात. तेव्हा ते स्वत: आपल्याविषयी काय म्हणतात ते कितपत गांभीर्याने घ्यावे? आणि पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना इसिदोर फर्नांडिस विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडून त्यांना पोटनिवडणुकीत परत निवडून आणले होते.पुढे त्यांचाच डाव त्यांच्यावर काँग्रेसने उलटवला आणि त्यांचे सरकार खाली खेचले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार फोडून स्वतःचे बहुमत सिध्द करणे हे काही राजकारणातील संतसज्जनाचे लक्षण नक्कीच नव्हे. तसे करून कोणते विधायक राजकारण पर्रिकर खेळले? असो. आपल्या मिसळपाववरील भावी वाटचालीस शुभेच्छा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

सुनील 13/12/2008 - 17:46
मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते असे माझा गोव्यातील मित्र सांगतो भाऊसाहेब बांदोडकरांचा समावेशदेखिल "चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक" असा करता येईल. माझ्या मुख्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीचे यश म्हणजे मी स्वतह एक पैचा ही भ्रश्टाचार न करता ५ वर्शे हे पद साम्भाळु शकलो असे कोण राजकारणी उघडपणे म्हणत असेल तरी विश्वास कसा ठेवावा? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

याच धर्तीवर कोणीही स्वतःचंच कौतुक सांगत असेल तर त्यावर किती विश्वास ठेवणार? म्हणजे उद्या मी म्हटलं, मी फार्फार हुशार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? :? हेच दुसर्‍या कोणी तटस्थ माणसाने म्हटलं असतं तर ते जास्त विश्वासार्ह वाटलं असतं. अर्थात मुद्दा पर्रीकर यांनी भ्रष्टाचार केला का नाही हा नाहीच आहे.

उम्मि 12/12/2008 - 19:24
एवढा मोठा वैचारिक लेख वाचुन त्याच कौतुक करण्याऐवजी शुदधलेखनाचा बाऊ करणार्या वर्गाचा जाहीर निषेध... शुदधलेखन should not be a barrier in communication. विचार महत्त्वाचा.... लिहा हो दादा तुम्ही बिनधास्त... उम्मि.

कोल्हापुरी दादा, चांगला लेख लिहिला आहे.. आवडला... राजकारण्यांना सतत शिव्या ऐकून कंटाळा आलेला असताना हा लेख म्हणजे रिफ्रेशिंग चेंज ( ताजातवाना करणारा बदल) वाटला अवांतर : शुद्धलेखनाच्या प्रतिक्रियांचे फार मनावर घेऊ नये.... प्रयत्नाने जमेल...लिहित रहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी नुकताच सर्व चुका काढुन(ज्या मला जमल्या त्या) आणि काही नवी माहिती टकुन लेख अद्ययावत केला आहे.माझ्यामते मी दीलेला विशय्ही महत्वाचा आहे,तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो.

वेताळ 13/12/2008 - 15:40
तेव्हा आता लेखावर व त्यातील मुद्यांवर खुप चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो सदर लेखावर खुप चर्चा व्हावी हे माझे देखिल मत आहे. तेव्हा चर्चेच गुर्‍हाळ चालवणार्‍याना व प्रतिक्रियेचे रतीब घालणार्‍याना माझे जाहिर आवाहान आहे की आपल्या चकल्या इथे पाडाव्यात. वेताळ
आय.आय.टी.सारख्या अत्युच्च संस्थेतुन शिक्षण ,एक व्यवसाय,मुळ गाव अगदी साधे.ही माहीती ऐकल्यावर ती व्यक्ती तुम्हाला कोण वाटेल एखादी आय टी प्रोफेशनल किन्वा कष्टातुन भविष्य घडवलेली एखाद्या संस्थेची अध्यक्ष.अह! ती तशी नाही. कारण काल मी या व्यक्तीला भेटलो .ती नोकरी करत नाही आणि तीचा व्यवसाय तर नाहीच नाही मग ती करते तरी काय ?? पुर्णवेळ राजकारण !!!!!!!!!!

शत सर्व्हर शोधताना...

नीलकांत ·

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.

सुमारांच्या तावडीत...

श्रावण मोडक ·

आनंदयात्री 05/12/2008 - 18:27
आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.

लिखाळ 05/12/2008 - 18:48
अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्‍याला काढा... चालायचंच.. --(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसुनाना 05/12/2008 - 19:04
अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले! वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे! ----(बेसुमार सुमार) विसुनाना

In reply to by विसुनाना

सुवर्णमयी 05/12/2008 - 19:33
मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे. - स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे? एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू. दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात. सोनाली

विकास 05/12/2008 - 19:25
मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.

विजय राणे 06/12/2008 - 01:13
आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

अनिल हटेला 06/12/2008 - 08:06
खरये..... >>>एक चांगला लेख वाचायला मिळाला. असेच म्हणतो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रावण, छान लेख होता.... ... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 06/12/2008 - 12:35
मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्‍यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते. तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. सहमत. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही. श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.

मृदुला 08/12/2008 - 04:53
कारण आपण सारेच सुमार आहोत का?
नेते सार्‍यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल. पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे. नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.

आनंदयात्री 05/12/2008 - 18:27
आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.

लिखाळ 05/12/2008 - 18:48
अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्‍याला काढा... चालायचंच.. --(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसुनाना 05/12/2008 - 19:04
अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले! वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे! ----(बेसुमार सुमार) विसुनाना

In reply to by विसुनाना

सुवर्णमयी 05/12/2008 - 19:33
मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे. - स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे? एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू. दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात. सोनाली

विकास 05/12/2008 - 19:25
मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.

विजय राणे 06/12/2008 - 01:13
आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

अनिल हटेला 06/12/2008 - 08:06
खरये..... >>>एक चांगला लेख वाचायला मिळाला. असेच म्हणतो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रावण, छान लेख होता.... ... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 06/12/2008 - 12:35
मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्‍यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते. तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. सहमत. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही. श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.

मृदुला 08/12/2008 - 04:53
कारण आपण सारेच सुमार आहोत का?
नेते सार्‍यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल. पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे. नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

ते ९६ भाग

विनायक प्रभू ·

विजुभाऊ 04/12/2008 - 10:26
रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे =)) फक्त त्याला दाढी किंवा जटा काहीच नाहीय्ये अवांतरः पुरस्क्रुत हारातील फुलांवर कोणाची जहिरात छापलेली असेल ? span style="color: #9900FF;"> आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल. =)) =)) =)) प्रभूदेवा, जरा क्रिप्टिक कमी करा ना अशा साध्या सरळ विषायात तरी. आपले साधे लेखन सुद्धा कधी कधी जड जाते बॉ. :) आपला, (मूढ वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 04/12/2008 - 11:13
सगळे समान आहेत आता. तुमची पुर्वीची पद्धत आणु नका. हे प्रभो (वरचा) हे प्रभु (खालचे) काय करत आहेत त्यांना कळत नाही. त्यांना क्षमा कर. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

त्याने क्षमा केली नाही तर चालेल. हे केले नसते तर मी मला क्षमा केली नसती. अंमळ मंद झालेला वि.प्र. त्ताक.: प्रकटनात मंद झालेल्याचा उल्लेख आहे.

एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मदनबाण 04/12/2008 - 11:06
ते बघाल तर ????????????????????????????????????... या वर मौन धारण करणे उत्तम !! [( ,जमल्यास काही दिवसाचे उपोषण करीन म्हणतो !! छे छे..काहितरीच काय,, अहिंसा..अहिंसा.. अहिंसा नक्कीच फरक पडेल बघा.. दिसला अतिरेकी दे गुलाब्,,,दिसला अतिरेकी दे गुलाब.... (बघा नक्कीच गुलकंद बनवुन खातील ते,,आरोग्याला फार उत्तम्,,अंगातला दाह कमी होईल्...मग मनातला दाह पण कमी होईल यावर माझा ठाम विश्वास आहे.)बोलो राम बोलो भाई राम.. चला माझी सुत कातायची वेळ झाली,,कुठे गेला बरं माझा चरखा?... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

घाटावरचे भट 04/12/2008 - 12:07
बाबा, गांधीवाद म्हणजे काय?
ज्याचा नुसता उल्लेख केला असता सामान्य माणसे मेगाबाईट्सच्या मेगाबाईट्स भरून वाद घालतात व त्यांच्या वादाचा फायदा घेऊन नेतेमंडळी बंडलंच्या बंडलं भरून गांधी खिशात घालतात त्यास गांधीवाद असे म्हणतात.

प्रकटन अंमळ क्रिप्टीक वाटल्यामुळे समजायला अंमळ वेळ लागला. पण मग पोटभर हादडून, लोकांना उपासाचं आणि मौनाचं महत्त्व यावर एक तास लेक्चर दिल्यावर लगेचच समजलं. अवांतरः हल्ली सगळंच लिखाण एकसारखं का वाटतंय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 04/12/2008 - 14:12
आत्तापर्यंत जुळे प्रतिसाद होत होते ... आजींनी तिळे प्रतिसाद दिल्याबद्दल हाबिणंदण आणि त्यांना त्यांच्या तीन प्रतिसादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! प्रतिसाद संख्या वाढवण्यासाठी उत्तम उपाय :) - टारझन

विजुभाऊ 04/12/2008 - 10:26
रामदास हा एक क्रुर मुनिवर्य आहे =)) फक्त त्याला दाढी किंवा जटा काहीच नाहीय्ये अवांतरः पुरस्क्रुत हारातील फुलांवर कोणाची जहिरात छापलेली असेल ? span style="color: #9900FF;"> आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

हे हार तात्याबा नी पुरस्कृत केलेले असतील. वेताळ आजुबा़जूला "आप आये , बहार आयी" हे गाणे म्हणताना दिसेल. =)) =)) =)) प्रभूदेवा, जरा क्रिप्टिक कमी करा ना अशा साध्या सरळ विषायात तरी. आपले साधे लेखन सुद्धा कधी कधी जड जाते बॉ. :) आपला, (मूढ वाचक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by विनायक प्रभू

अवलिया 04/12/2008 - 11:13
सगळे समान आहेत आता. तुमची पुर्वीची पद्धत आणु नका. हे प्रभो (वरचा) हे प्रभु (खालचे) काय करत आहेत त्यांना कळत नाही. त्यांना क्षमा कर. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

त्याने क्षमा केली नाही तर चालेल. हे केले नसते तर मी मला क्षमा केली नसती. अंमळ मंद झालेला वि.प्र. त्ताक.: प्रकटनात मंद झालेल्याचा उल्लेख आहे.

एका हातात "वैशणव जन तो तेने कहीये" ची सांवंत कन्येवर चित्रीत केलेली रीमिक्स सी.डी असेल =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मदनबाण 04/12/2008 - 11:06
ते बघाल तर ????????????????????????????????????... या वर मौन धारण करणे उत्तम !! [( ,जमल्यास काही दिवसाचे उपोषण करीन म्हणतो !! छे छे..काहितरीच काय,, अहिंसा..अहिंसा.. अहिंसा नक्कीच फरक पडेल बघा.. दिसला अतिरेकी दे गुलाब्,,,दिसला अतिरेकी दे गुलाब.... (बघा नक्कीच गुलकंद बनवुन खातील ते,,आरोग्याला फार उत्तम्,,अंगातला दाह कमी होईल्...मग मनातला दाह पण कमी होईल यावर माझा ठाम विश्वास आहे.)बोलो राम बोलो भाई राम.. चला माझी सुत कातायची वेळ झाली,,कुठे गेला बरं माझा चरखा?... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

घाटावरचे भट 04/12/2008 - 12:07
बाबा, गांधीवाद म्हणजे काय?
ज्याचा नुसता उल्लेख केला असता सामान्य माणसे मेगाबाईट्सच्या मेगाबाईट्स भरून वाद घालतात व त्यांच्या वादाचा फायदा घेऊन नेतेमंडळी बंडलंच्या बंडलं भरून गांधी खिशात घालतात त्यास गांधीवाद असे म्हणतात.

प्रकटन अंमळ क्रिप्टीक वाटल्यामुळे समजायला अंमळ वेळ लागला. पण मग पोटभर हादडून, लोकांना उपासाचं आणि मौनाचं महत्त्व यावर एक तास लेक्चर दिल्यावर लगेचच समजलं. अवांतरः हल्ली सगळंच लिखाण एकसारखं का वाटतंय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टारझन 04/12/2008 - 14:12
आत्तापर्यंत जुळे प्रतिसाद होत होते ... आजींनी तिळे प्रतिसाद दिल्याबद्दल हाबिणंदण आणि त्यांना त्यांच्या तीन प्रतिसादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! प्रतिसाद संख्या वाढवण्यासाठी उत्तम उपाय :) - टारझन
बाबा, गांधीवाद म्हणजे काय? रात्री ९.३० वाजता चिरंजिवांनी घरात गेल्या गेल्या प्रश्न विचारला. अरे, आपण उपवनात गेलो होतो तेंव्हा तळ्यात दोन बदके क्वॅक्,क्वॅक असा आवाज करत विहार करत होती, त्यांतले अत्यंत पांढरे शूभ्र बदक म्हणजे गांधीवाद.

केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांनी भागणार नाही....

बहुगुणी ·
पोलिसांकडे केवळ शस्त्रेच कमी आहेत असं नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी जागांचीही कमतरता आहे असं दिसतंय, firing ranges (आवश्यक असल्यास खाजगी देखील) मिळायला हवीत.

सर्व राजकिय आजोबांना जाहीर पत्र

प्रथमेश गोखले ·

लिखाळ 02/12/2008 - 21:25
या वरुन अटलजींच्या कवितेतल्या ओळी आठवल्या.. हार जाते है युवक पर यौवन कभी न हारा । एक निमिष की बात नही चिरसंघर्ष हमारा । -- लिखाळ.

लिखाळ 02/12/2008 - 21:25
या वरुन अटलजींच्या कवितेतल्या ओळी आठवल्या.. हार जाते है युवक पर यौवन कभी न हारा । एक निमिष की बात नही चिरसंघर्ष हमारा । -- लिखाळ.
आदरणीय राजकीय आजोबा, स.न.वि. वि. मला ठाउक आहे की, देशाला बलाढ्य बनविण्यासाठी तुम्ही ' अथक परिश्रम ' ( ? ) घेतले आहेत. मला याचीही कल्पना आहे की 'खुर्ची' साठी तुम्हाला घामाचा एक एक थेंब गाळावा लागतो.

अवलिया

विनायक प्रभू ·

वेताळ 01/12/2008 - 18:56
आम्हालाही सहभागी होता येईल काय? असेल तर खरडवही त्यासंबधात लिहा. वेताळ

मदनबाण 01/12/2008 - 19:07
मी पण सहभागी होण्यास तयार आहे. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

यशोधरा 01/12/2008 - 19:38
जरा सविस्तर लिहाल का? ह्या बाबतीत क्रिप्टीक लिहून काही फायदा नाही. सविस्तर लिहिलेत तर माझ्यासारखे लोक सहभागी होऊ शकतात, आपलाही खारीचा वाटा उचलू शकतात.

लिखाळ 01/12/2008 - 22:14
लिखाळाने अवलीयाला विचारले, (म्हणजे अवलीया या आयडीला नव्हे, अवलीया ही आपली सद्सद विवेकबुद्धी असु शकेल) लिखाळ : मी काय करु शकतो? अवलीया : स्वतःचे काम नीट कर. लिखाळ : नाही पण एकदम इतकी गडबड झाली आहे, भावनेचा उद्रेक झाला आहे.. म्हणून..आता काय करु शकतो मी? अवलीया : तुझ्या आसपास पाहा तुला दिसेल की अनेक समाजकार्यात तुझी मनुष्यबळ म्हणून गरज आहे. त्यात सहभागी हो. मुंबईतल्या घटनेने एकदम हालून जाऊन पोलिस, सेना, राज्यकर्ते, त्यावरचे उपाय यापर्यंत वैचारिक आणि कृतीची मजल मारणे झेपत नसेल तर हरकत नाही. रोजच्या व्यवहारात अजून चांगला, कणखर, सत्शिल नागरीक बनण्याचा प्रयत्न कर. लिखाळ : म्हणजे? अवलीया : समाजाचा घटक म्हणून तू जेव्हढा जागरुक, सचोटीचा असशील तेवढाच समाज 'जागा' झाल्यासारखे होईल. लिखाळ : हे तर मी लहान पणापासून ऐकत आहे आणि थोडे वागायचा प्रयत्न सुद्धा करत आहे. अवलीया : तेच महत्वाचे आहे. तुझ्या कडुन प्रदुषण कमी करणे, तुझ्याकडून नियम पाळले जात आहेत याची खात्री असणे, इतरांना त्याबाबत जागरुक करणे हे तू करत राहा. आणि जे लोक काही चांगले करु पाहत आहेत त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दे. तुझी क्षमता आज काय आहे ते पाहून तुला सांगतो आहे. त्या पुढचा मार्ग तुझा तुलाच दिसेल. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे हे लक्षात ठेव. समाजकार्याची बरीच शिकवण यात दडलेली आहे. अवलीयाची आणि तुमची (वाचकांची) गाठ पडली तर तो काय म्हणाला ते जरूर सांगा. -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 01/12/2008 - 22:26
अवलीया बोलका आणि स्पष्ट विचारांचा असल्यामुळे आनंद झाला. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

चतुरंग 01/12/2008 - 22:53
विप्र-लिखाळ जोडी आणि त्यातला संवाद आवडला! :) (खुद के साथ बातां : रंगा, तुला प्रतिसाद द्यायचा असूनही तू जर दिला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील! असा दम बसल्यावर मी लगेच प्रतिक्रिया दिली! ) चतुरंग

In reply to by चतुरंग

लिखाळ 01/12/2008 - 23:04
>... तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील!... शंभर शकले (काय हा अतिरेक !) की शंभर गुलाबाची फुले? -- लिखाळभाई एम बी बी एस.

चतुरंग 01/12/2008 - 22:49
ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल. कर्तव्यदक्ष लोकांची समयोचित, योग्य कृती महत्त्वाची! अभिनंदन!! चतुरंग

विजुभाऊ 02/12/2008 - 09:16
मी जर सिस्टीम चा भाग असेन आणि सिस्टीम बदलायची असेल तर कधीतरी मला बदलावेच लागणार आहे.मी काय करु शकतो::::सध्या तरी काही नाही.( सिस्टीमचा तो पार्ट बदलला असेल तेंव्हा मी पण बदललेलो असेन) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

वाचक 03/12/2008 - 03:51
स्वकमाईतून दुसर्‍याला काहीतरी द्यावे हा विचार स्तुत्यच आहे पण ह्या बाबतची 'व्यावहारिकताही' लक्षात घेतली पाहीजे. पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेट्स देणे ही खरे तर सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती पार पाडलीच पाहिजे. त्या दृष्टीने एखाद्या गटाने पैसे जमवुन १०० जॅकेट्स देण्याने फारसा उपयोग होणार नाही. शिवाय त्यातल्या व्यावहारिक बाजू ही पाहिल्या पाहिजेत म्हणजे दर्जा प्रमाणपत्र, योग्य वाटप सुविधा, कुठल्या पोलिसांना ही मिळणार? हे सरकारच्या नियमात बसते की नाही ? (कारण प्रश्न शेवटी सुरक्षिततेचा आहे) इत्यादी बाबी. आणि ह्या कृतीचा 'दबाव तंत्र' म्हणुनही फारसा उपयोग होणार नाही त्यापेक्षा जर मृत्यूमुखी (किंवा जखमी) झालेल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट वगैरे करता आला तर (अर्थात हे फक्त एक उदाहरण झाले - इतर अनेक शक्यता आहेत) ह्या बाबतीत प्रतिकूल मत व्यक्त केल्याबद्दल आधीच क्षमा मागतो पण तुमची तळमळ जाणवली म्हणून एवढे लिहायचे धाडस केले....

वेताळ 01/12/2008 - 18:56
आम्हालाही सहभागी होता येईल काय? असेल तर खरडवही त्यासंबधात लिहा. वेताळ

मदनबाण 01/12/2008 - 19:07
मी पण सहभागी होण्यास तयार आहे. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

यशोधरा 01/12/2008 - 19:38
जरा सविस्तर लिहाल का? ह्या बाबतीत क्रिप्टीक लिहून काही फायदा नाही. सविस्तर लिहिलेत तर माझ्यासारखे लोक सहभागी होऊ शकतात, आपलाही खारीचा वाटा उचलू शकतात.

लिखाळ 01/12/2008 - 22:14
लिखाळाने अवलीयाला विचारले, (म्हणजे अवलीया या आयडीला नव्हे, अवलीया ही आपली सद्सद विवेकबुद्धी असु शकेल) लिखाळ : मी काय करु शकतो? अवलीया : स्वतःचे काम नीट कर. लिखाळ : नाही पण एकदम इतकी गडबड झाली आहे, भावनेचा उद्रेक झाला आहे.. म्हणून..आता काय करु शकतो मी? अवलीया : तुझ्या आसपास पाहा तुला दिसेल की अनेक समाजकार्यात तुझी मनुष्यबळ म्हणून गरज आहे. त्यात सहभागी हो. मुंबईतल्या घटनेने एकदम हालून जाऊन पोलिस, सेना, राज्यकर्ते, त्यावरचे उपाय यापर्यंत वैचारिक आणि कृतीची मजल मारणे झेपत नसेल तर हरकत नाही. रोजच्या व्यवहारात अजून चांगला, कणखर, सत्शिल नागरीक बनण्याचा प्रयत्न कर. लिखाळ : म्हणजे? अवलीया : समाजाचा घटक म्हणून तू जेव्हढा जागरुक, सचोटीचा असशील तेवढाच समाज 'जागा' झाल्यासारखे होईल. लिखाळ : हे तर मी लहान पणापासून ऐकत आहे आणि थोडे वागायचा प्रयत्न सुद्धा करत आहे. अवलीया : तेच महत्वाचे आहे. तुझ्या कडुन प्रदुषण कमी करणे, तुझ्याकडून नियम पाळले जात आहेत याची खात्री असणे, इतरांना त्याबाबत जागरुक करणे हे तू करत राहा. आणि जे लोक काही चांगले करु पाहत आहेत त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दे. तुझी क्षमता आज काय आहे ते पाहून तुला सांगतो आहे. त्या पुढचा मार्ग तुझा तुलाच दिसेल. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे हे लक्षात ठेव. समाजकार्याची बरीच शिकवण यात दडलेली आहे. अवलीयाची आणि तुमची (वाचकांची) गाठ पडली तर तो काय म्हणाला ते जरूर सांगा. -- लिखाळ.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ 01/12/2008 - 22:26
अवलीया बोलका आणि स्पष्ट विचारांचा असल्यामुळे आनंद झाला. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

चतुरंग 01/12/2008 - 22:53
विप्र-लिखाळ जोडी आणि त्यातला संवाद आवडला! :) (खुद के साथ बातां : रंगा, तुला प्रतिसाद द्यायचा असूनही तू जर दिला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील! असा दम बसल्यावर मी लगेच प्रतिक्रिया दिली! ) चतुरंग

In reply to by चतुरंग

लिखाळ 01/12/2008 - 23:04
>... तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील!... शंभर शकले (काय हा अतिरेक !) की शंभर गुलाबाची फुले? -- लिखाळभाई एम बी बी एस.

चतुरंग 01/12/2008 - 22:49
ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल. कर्तव्यदक्ष लोकांची समयोचित, योग्य कृती महत्त्वाची! अभिनंदन!! चतुरंग

विजुभाऊ 02/12/2008 - 09:16
मी जर सिस्टीम चा भाग असेन आणि सिस्टीम बदलायची असेल तर कधीतरी मला बदलावेच लागणार आहे.मी काय करु शकतो::::सध्या तरी काही नाही.( सिस्टीमचा तो पार्ट बदलला असेल तेंव्हा मी पण बदललेलो असेन) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

वाचक 03/12/2008 - 03:51
स्वकमाईतून दुसर्‍याला काहीतरी द्यावे हा विचार स्तुत्यच आहे पण ह्या बाबतची 'व्यावहारिकताही' लक्षात घेतली पाहीजे. पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेट्स देणे ही खरे तर सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती पार पाडलीच पाहिजे. त्या दृष्टीने एखाद्या गटाने पैसे जमवुन १०० जॅकेट्स देण्याने फारसा उपयोग होणार नाही. शिवाय त्यातल्या व्यावहारिक बाजू ही पाहिल्या पाहिजेत म्हणजे दर्जा प्रमाणपत्र, योग्य वाटप सुविधा, कुठल्या पोलिसांना ही मिळणार? हे सरकारच्या नियमात बसते की नाही ? (कारण प्रश्न शेवटी सुरक्षिततेचा आहे) इत्यादी बाबी. आणि ह्या कृतीचा 'दबाव तंत्र' म्हणुनही फारसा उपयोग होणार नाही त्यापेक्षा जर मृत्यूमुखी (किंवा जखमी) झालेल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट वगैरे करता आला तर (अर्थात हे फक्त एक उदाहरण झाले - इतर अनेक शक्यता आहेत) ह्या बाबतीत प्रतिकूल मत व्यक्त केल्याबद्दल आधीच क्षमा मागतो पण तुमची तळमळ जाणवली म्हणून एवढे लिहायचे धाडस केले....
मास्तर मिपावर सदस्यांचा संताप पहात होते. सर्व प्रकारचा आक्रोश, वेदना, जळजळ बाहेर पडत होती. भगिनी समाज सुद्धा मागे नव्हता. काही चांगल्या सुचना पण पुढे येत होत्या. त्यावर साधक बाधक चर्चा होत होती. मास्तरना एक जाणवले की ह्या सर्व कोलाहलात त्यांचा मित्र अवलिया अभावानेच दिसत होता. गोंधळले मास्तर. त्यांनी अवलियाशी संपर्क केला. अवलियाने सर्व शांतपणे सर्व आरोप सहन केले. नंतर आपले म्हणणे पुढे मांडले.

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

बबलु ·

मदनबाण 30/11/2008 - 13:24
बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!! हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

In reply to by मदनबाण

स्वप्निल.. 30/11/2008 - 13:34
अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला.. स्वप्निल

बबलु 30/11/2008 - 13:32
अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... .............. ..................पण....................... आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?

In reply to by बबलु

पांथस्थ 30/11/2008 - 13:49
सहमत. आहे आपल्याकडे भवानी तलवार. एक घावात शत्रुला यमसदनी धाडेल / नेस्तोनाबुत करेल अशी. अरे, पण वेळेत म्यानातुन काढाल तर ना?? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

बबलु 30/11/2008 - 14:04
आय बी एन लोकमत वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन आनंद... चला कुठेतरी आशेचा एक किरण दिसतोय तर.. ....बबलु

पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 30/11/2008 - 15:43
अरे हो की!! मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__ काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :( -(गोंधळलेला) ऋषिकेश

हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे . ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे. लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही. त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 01/12/2008 - 05:55
हे युद्ध होऊदेच आता. खूप झालं. पाकची हालचाल ही अपेक्षितच होती... आता भारतानेही निर्णायक खेळी खेळावी. देवा.. आमच्या सोकॉल्ड नेतृत्वाला सद् बुद्धी दे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मित्रांनो ... पाकीस्तान फारच ..डिप्लोमॅटिक .. वागायला लागलाय .. ठिकाय मग .. पाकीस्तान (अमेरीकेस): भारताने आमच्यावर अणूबाँब टाकला. भारत : ऊप्स ... चान्द्र्यान पडलं वाटतं ... सॉरी .. नो ओफेंस ...

भारताच्या लोकसंख्येचा योग्य वापर करण्याचि हिच वेळ हाय -- परतेकान फकस्त एकदा बारडर वर जाउन
मुतल
तरि बास हाय मस्त आलिया पाकिस्तानला जिरवायला पाहीजे

मदनबाण 30/11/2008 - 13:24
बघा हे पाकडे स्वसंरक्षणासाठी किती तत्पर आहेत ते !!!!! हिंदुस्तान फक्त चर्चा करत राहणार !!! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

In reply to by मदनबाण

स्वप्निल.. 30/11/2008 - 13:34
अहो आपण सुरुवात केली ना...सर्व राजकीय पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केलीय..एक दुसरयावर आरोप प्रत्यारोप होतायेत..जेव्हा साले हे पाकडे भारतात घुसतील तेव्हा कुठे कदाचित आपल्या राजकारण्यांचे डोळे उघडतील .. नाहीतर आपली सामान्य जनता आहेच मरायला आणि बहादुर सैनिक आहेतच लढायला.. स्वप्निल

बबलु 30/11/2008 - 13:32
अरे,, त्यांना कितिही सैन्य आणूदे.... आपले जवान पुरुन उरतील. आपली आर्मी/नेव्ही/एअरफोर्स चिंधड्या उडवतील त्यांच्या.... .............. ..................पण....................... आपल्या "माननीय" नेतृत्वाने निर्णय तर घ्यायला हवा.... त्याचं काय ?

In reply to by बबलु

पांथस्थ 30/11/2008 - 13:49
सहमत. आहे आपल्याकडे भवानी तलवार. एक घावात शत्रुला यमसदनी धाडेल / नेस्तोनाबुत करेल अशी. अरे, पण वेळेत म्यानातुन काढाल तर ना?? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

बबलु 30/11/2008 - 14:04
आय बी एन लोकमत वर सांगताय की भारतानी सुद्धा सीमेवर लष्करी हालचाल सुरु केली आहे म्हणुन आनंद... चला कुठेतरी आशेचा एक किरण दिसतोय तर.. ....बबलु

पाकिस्तानची पश्चिम सरहद्द मोकळी करण्याचा पाकिस्तानी आतिरेक्यांचा डाव यशस्वी होतोय तर.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश 30/11/2008 - 15:43
अरे हो की!! मास्तर तुमच्या तर्कशुद्धतेला __/\__ काय डाव खेळला साल्यांनी.. भारत कसाहि वागला तरी ते त्यांना हवेच आहे. बुद्धीबळात काहिहि करून समोरच्याला हवी ती चाल करायला भाग पाडण्यासारखं आहे हे! :( -(गोंधळलेला) ऋषिकेश

हा पाकिस्तानी सैन्यदलाचा केवळ एक डाव आहे . ह्या निमिताने सीमेवर गंभीर परिस्थीती निर्माण केल्याचे भासवायचे. लोकनियुक्त सरकार पाकिस्तानात आले की, त्यांच्या सैन्यदलांना आवडत नाही. त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी पाकि सैन्यदल मग उचापती सूरू करते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला किंवा सीमेवर सैन्याची जमवाजमव हे त्या उचापतींचेच भाग आहेत. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 01/12/2008 - 05:55
हे युद्ध होऊदेच आता. खूप झालं. पाकची हालचाल ही अपेक्षितच होती... आता भारतानेही निर्णायक खेळी खेळावी. देवा.. आमच्या सोकॉल्ड नेतृत्वाला सद् बुद्धी दे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मित्रांनो ... पाकीस्तान फारच ..डिप्लोमॅटिक .. वागायला लागलाय .. ठिकाय मग .. पाकीस्तान (अमेरीकेस): भारताने आमच्यावर अणूबाँब टाकला. भारत : ऊप्स ... चान्द्र्यान पडलं वाटतं ... सॉरी .. नो ओफेंस ...

भारताच्या लोकसंख्येचा योग्य वापर करण्याचि हिच वेळ हाय -- परतेकान फकस्त एकदा बारडर वर जाउन
मुतल
तरि बास हाय मस्त आलिया पाकिस्तानला जिरवायला पाहीजे
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms