[खो कथा] पोस्ट क्र. १
गणरायाला वंदन करून खो कथेची नांदी करतो.
आधी लेखकांनी पाळावयाचे नियम स्पष्ट करतो ( याबाबत सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे)
१. प्रत्येक लेखकाने त्याची पोस्ट टाकून झाल्यावर दुसऱ्या लेखकाला खो द्यावा. कोणत्या क्रमाने कथा लिहायची हे ठरवल्या जाणार नाही. फक्त एका फेरीत एका लेखकाला दोनवेळा खो देऊ नये.
२. प्रत्येक पोस्टमध्ये कमीत कमी ५०० शब्द असावेत.
३. खो दिल्यानंतर ७२ तासांच्या आत पुढची पोस्ट टाकावी लागेल. (अर्थात ही कमाल मर्यादा झाली.
याद्या
16197
मिसळपाव