समजुतीचा घोटाळा दिसतो आहे ...
ब्रिटीशांनी गुपचुप राज्य केलं नाही तर त्यांनी केलेल्या अन्यायाचा जनतेने प्रतिकार केला नाही असं मला म्हणायचं होतं .
(तुम्ही नीळ आणि कापूस शेती करणार्यांवर ब्रिटीशांनी लादलेले नियम आणि कायदे इ. बद्दल वाचले असेल. )
मला उगाच वाटायचं, एवढे षंढ (बनवले गेलेले) लोक जर नुसता आंदोलनं करून मार खाऊन येत असतील त्यापेक्षा प्रत्येकी एक इंग्रज खपवला असता तर इंग्रज लै आधी पळून गेला असता ..
आपल्याला जे वाटतं ते नेहमी बरोबरच असतं असं नाही ..
ह्याहुन सार्थ ओळी म्हणजे "दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल."
आहे का आवाज ?
कोण सुभाषबाबु ,कोण सावरकर आणी कोण भगतसींग-राजगुरु-सुखदेव ??
सह्ही बोल्लात पराशेठ! मिपावर गांधींवर कवतिकपर लेख येतात हे मिपाचं नसलं तरी मालक म्हणून माझं वैयक्तिक दुर्दैव! चालू द्या...!
सुवर्णातै,
शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने जेवढे कर्तॄत्व दाखवले ते पाहता, असं नेहमी वाटतं की, गांधीजींना इतक्या मोठ्या समुदायाचा वापर करुन आणखी बरंच काही चांगलं करता आलं असतं..
आपण काय बोलतो आहोत, काय लिहितो आहोत याचं कृपया भान ठेवा. ज्या वाक्यात सशस्त्र क्रांन्तीच्या उग्र दैवताचं -शिवछत्रपतींचं नांव आहे त्या वाक्यात कुणाही सोम्यागोम्याचं नाव नका घेऊ हो प्लीज!
असो..
आता माझी दोन आयटम बायकांच्या खांद्यावर हात टाकून शेळीला दूध पाजायला जायची वेळ झाली आहे! :)
धन्यवाद..
तात्या.
प्रतिक्रिया
समजुतीचा
मोहनदास
बरं..
Pagination