मुंबई महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड?
मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड? या शीर्षकाचा हा दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सगळ्यांनाच तो पटेल असेही नाही. खरं तर मुंबईविषयी असे वाचताना ते पचवून घेणे अवघड जाते. दाभोलकरांच्या मते मुंबईसाठी उर्वरित महाराष्ट्राने इतका त्याग केला आहे आणि करत आहे की त्या तुलनेत त्यांना काहीही मिळालेले नाही. मुंबईतली वीज, पाणी उर्वरित महाराष्ट्रातूनच जाते.
मिसळपाव