आता नेमके शिवसेनाप्रमुख कोण आहे?
मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्याच्या मृत्यु पश्चात शिवसेनेचे प्रमुखपद आता कुणाकडे आहे? कारण मा.उध्दव ठाकरेसाहेब हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष होते आहेत व राहतील असे दिसते.मा.खा.
मटारचे परोठे
साहित्य : पाव किलो मटार (वाफवून घ्यावेत), २ उकड्लेले बटाटे, आल लसूण मिरची पेस्ट, कोथींबीर्,तेल, मीठ्, लिंबू रस थोडासा, कणीक व थोडा मैदा.
क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा.
क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा.देवाला रिटायर का करा?
देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही.
फसवणूक..
तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...
आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...
मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..
थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...
पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...
(स्फूटंलेखन)
-वेणू
२१ डिसेंबर २०१२
राम राम मंडळी
मंडळी शीर्षक पाहून काही लक्षात आले का ?
हांग आश्शी मला माहित होतेच तुम्ही मंडळी (माझ्यापेक्षा) हुशार आहात. ;)
तर मंडळी, २१ डिसेंबर हा माया कॅलेंडर नुसार शेवटचा दिवस.
आता काही जण म्हणतात की २२ तारखेला नवे कॅलेंडर सुरु होणार आणि फार फरक पडणार नाही.
काही जण म्हणतात नाही, २१ डिसेंबर २०१२ कॅलेंडरचा शेवटचा दिवस नसून २५ डिसेंबर आहे,
किंवा साल वेगळे आहे किंवा अजून काही अजून काही. असो.
आपण बहुजनांपैकी म्हणजेच बहुतेक जण ज्यावर विश्वास ठेवतात त्यापैकी असल्याने २१ डिसेंबर हाच कॅलेंडरचा शेवटचा दिवस मानून चालू.
पण त्यातही एक मेख आहे.
बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते
म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले
इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले
पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले
-- के डी
----------------------------------------------------
अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं
पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ?
सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही
देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही
जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले
संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले
प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले
हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले
-- के डी
काव्यरस
जोशीसर आणि महाले़खपाल आरोप
टुजी स्पेक्त्रम साठी काग(CAG)ने सादर केलेल्या अहवालामध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष व भाजप नेते डा.मुरली मनोहर जोशी यांनी फेरफार केला असा आरोप भुतपुर्व महालेखपाल श्री.आर्.पी.सिंह यांनी केला,
श्री.सिंह यांचा आरोप - १ लाख ७६ हजार कोटी रुपये ही रक्कम कुठुन आली
जोशी सरांनी त्यांना असा प्रतिसवाल केला की- तुम्हाला हा घोटाळा पुर्वी ठाउक होता तर पुर्वीच का बोलला नाहित
मी कुठ्ल्याही पक्षाकडुन नाही पण मला डा.जोशींची भुमिका ठिक वाट्ते,मि पा करांना तसेच वाट्त आहे काय ?
हझारो ख्वाहिशे ऐसी...३
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154
नर आणि मादी या हिशोबात विचार करायचं ठरवलं तर आपलं माणूस कोण असतं? ते जावूदे, पण मला एक सांगा कि, हि कथा ज्यांना आवडतिये/ आवडली आहे, त्या प्रत्येकाची एक कथा असेल... त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं.
मिसळपाव