प्रश्न
लिहिशील एखादी कविता?
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.
कालवर जो अढळ होता
सह्याद्रीचा एक कडा
आज तिथे फक्त उरलाय
एक उघडा, जखमी तुकडा
पोकलेनच्या सुळ्यांनी
त्याची कुस पोखरली
हिरवी शाल ओरबाडून
लाल माती पाडली
ज्या पठारावर खेळले
पाऊस, वारा नी ऊन
मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.
मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.
सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.
मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी
नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते.
---
तळेगाव शिवारातलं कोकण कडेकडेपर्यंत पसरलेलं हिरवं गालिच्यासारखं दिसत होतं. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. भाताची रोपं लावायला गावकरी सज्ज झाले होते. पण यंदाचं वातावरण काही वेगळंच होतं. ग्रामपंचायतीची निवडणूक डोक्यावर आली होती. दोन गट आमने-सामने उभे होते – एकीकडे पंधरा वर्षांचा सरपंच असलेले मामासाहेब पाटील आणि दुसरीकडे गावातली नवी पिढी म्हणून उभे राहिलेले सिद्धेश देसाई, ज्यांना सगळे 'सिद्धूभाऊ' म्हणायचे.
"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो"
चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो.... -
-संदीप खरे
✪ ईसीआर आणि समुद्राची सोबत
✪ उलट्या दिशेने ढकलणारा वारा
✪ थिऑसॉफिकल सोसायटी- ऐतिहासिक संस्था
✪ खरंच हा सायकल प्रवास थांबवू?
✪ "निरामयच्या" चेन्नै शाखेत सायकल उपक्रमाचा समारोप
✪ २० दिवसांमध्ये ठरल्याप्रमाणे १८६१+ किमी पूर्ण
✪ टीम वर्कचं यश आणि उद्दिष्टाची पूर्तता नमस्कार.