दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे
आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता.
सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे.
५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ?
५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ?
५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ?
५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ?
मिसळपाव