मराठी गुलामगिरी
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही .
कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित .
देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी
करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .
मिसळपाव