आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही .
कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित .
देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी
करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते . हिन्दि मधुन लिहलेले पेपर हिन्दि लोकच तपासनार, I.A.S च्या परीक्षेत मराठी मुले पास होत नाहीत याला कारण हेच आहे .आता मराठी मुले मराठी मधुन परीक्षा देवुन I.A.S आणि I.P.S अधिकारी होताना दिसत आहेत .आता म्हने मराठीतुन लिहिलेले पेपर ENGLISH मध्ये भाशान्तर करुन तपासनार . मग आतापर्यन्त हिन्दि मधुन लिहलेले पेपर ENGLISH मध्ये भाशान्तर करुन का तपासले नाहित ? देश भर एकाच परीक्षेचे गाजर दाखवून मराठी माणसांना गुलाम करण्याची ही चाल आहे .कपिल सिब्बल ची ही चाल आहे. महाराष्ट्रात चांगली कॉलेजे आहेत , ती मराठी जनतेच्या पैशांतून निर्माण झालेली आहेत. उत्तर.भारतातील राजकारणी लोकांनी पैशाचा भ्रष्टाचार करुन, पैसा खाल्ला .त्या राज्यांना मागासलेले ठेवले .
.
दक्षिण भारतातील राज्यानी आपली बाजू बलवान केलेली आहे. .त्यांची भाषा येत नसेल तर कोणीच तिथे जावू शकत नाही . तसेच ते साधा पत्ता ही बाहेरच्या लोकांना सांगत नाहित तर शिक्षणाची गोष्ट फार पुढची आहे . आपण हिंदी स्वीकारुन आपल्या पायावर कुर्हाड़ मारून घेतली आहेच.आज आपणच आपल्या भूमीत गुलाम झालो आहोत.व्यापार गुज्ररात्याकदे , होथल शेत्त्याकदे ,ब्यान्क साउथ इन्दियन कदे , आपल्यकदे काय फक्त गुलामगिरी. साध इंग्लिश न येणारे आईपीएस ATS पोलिस अधिकारी आपण सर्वांनी टी.वि वर पाहिले असतीलच .हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी दक्षिण भारतातील राज्यात जात नाहित , कारण तेथे त्याना काम करता येत नाही . त्या कारणाने केंद्र सरकारला दक्षिण भारतियाना परीक्षेत पास करावच लागते .पोलिस चौकशी साठी सुद्धा
सीबीआई अधिकारी लोकांना स्था निक भाषा यावी लागते मग गुन्हेगारांना शब्दात हे उत्तर.भारतातील I.A.S आणि I.P.S अधिकारी पकड़णार कसे ? राजिव गांधींच्या खुनाच्या पोलिस चौकशी दरम्यान हां अनुभव आला आहे.
.
महाराष्ट सरकारचा एकमेव परीक्षेत सामिल होण्याचा निर्णय हा आत्मघातकी व महाराष्ट्राला गुलाम बनविण्यासाठी आहे
.हा निर्णय महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशीय सनदी अधिकारि लोबिने घेवुन सरकारच्या माथी मारलेला आहे .
याला सर्वत्र विरोध व्हायला हवा ..
वाचने
4637
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्या बॉटल मध्ये पुरानी वाईन.
ब्वार्र्र!
काय सांगता
पुण्यातील फर्ग्युसन इंग्रज
In reply to काय सांगता by पुण्याचे वटवाघूळ
फर्ग्युसन
In reply to पुण्यातील फर्ग्युसन इंग्रज by llपुण्याचे पेशवेll
जरूर हसा
काय बोललात..
"विचारलेंड्या" काय मारलीय
In reply to काय बोललात.. by चिगो
मनसे
बहुतांशी सहमत
पण
मिपा मोड
मराठी गुलामगिरी
दे
In reply to मराठी गुलामगिरी by पोप्य्लोन
खरं की काय
In reply to मराठी गुलामगिरी by पोप्य्लोन
अरे, ह्यांना अवरा...
आयला..
काही लोक anxiety attack
बर ते राहु द्या
लेख्ह अवद्ला .. चान चान......
मला राष्ट्रीय स्तरावर एकच