गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४३
मागिल भाग..
पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच!
पुढे चालू...
==================================================
या त्र्यंबक गुरुजींच्या सहवासात, मार्केटींग फंडे असं ज्याला हल्ली म्हणतात ते मी अगदी भरपूर म्हणजे भरपूर पहात होतो. पण तरिही मला असं वाटायचं, की खरा व्यावसायिक तोच ज्याच्याजवळ स्वतःचे ग्राहक गोळा होतातं.
मिसळपाव