शितोळे (शतशब्द्कथा)
''कुठे चालले ? सातारा का?''
''नाई सांगलीला'' .
''अरे वा ! मी पण !''
'त्यात काय अरे वा ?'
बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले .
''तुम्हाला प्रवासात झोप येते? ''
''हं ''
''बरंय बाबा !''
शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता.
जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही.
भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते .
''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !
मिसळपाव