Skip to main content

धोरण

पुणे तिथे काय उणे- (२nd होम) जागा सुचवा.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.

" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा "

मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको.

अभिप्राय पाहिजे

लेखक देवांग यांनी गुरुवार, 05/09/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मित्राकडून समजले कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तेथील रहिवास्यांसाठी हेल्प लाईन चालू केली आहे. तेथील ऑपरेटर तुम्ही ८ ८ ८ ८ ० ० ६ ६ ६ ६ वर फोन केला असता महानगर पालिकेच्या कामासंदर्भात माहिती हवी असेल तर देतो. तुमची काही तक्रार असेल तर ती नोंदवून घेतली जाते. तसेच त्या तक्रारीचा क्रमांक तुमच्या सेल फोन वर येतो. तसेच त्या तक्रारीचे त्वरित निवारण केले जाते. उदा. तुमच्या घरासमोर कचरा पडला आहे तर तुम्ही काय कराल? नगरसेवकाला फोन कराल मग त्याने काही केले तर ठीक नाही तर परत त्याला फोन कराल. त्या पेक्षा हेल्प लाईनला फोन करा ते त्वरित कारवाई करून घरासमोरून कचरा उचलून नेतील.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

भ्रष्टाचाराचा उड्डानपुल

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/08/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेत आलेल्या बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले... ती बातमी पुढील प्रमाणे आहे :- कमकुवत ‘सांध्यां’मुळे ठाण्यातील उड्डाणपूल धोक्यात माझ्या लहानपणी मी या पुलाची प्रस्तावीत उड्डानपुल अशी शासकिय पाटी वाचल्याचे स्मरते ! त्या पुलाचे बांधकाम २००८ साली सुरु होणार होते. तो पुल अजुन पूर्ण होउ शकला नाही त्यातच या आजच्या बातमीची भर पडली ! २००९ साली 'एमएमआरडीए'च्या निधीतून ठाणे शहरात कापूरबावडी फ्लायओव्हर, घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हर आणि शहरातील तीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत.

गेम कुणाचा होणार ?

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/08/2013 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे म्हटल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणूकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. सर्वच आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील कित्येक वर्षात देशपतळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याने दिलेला नाही. तरीही पुण्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजते. यंदाच्याही निवडणूकीबाबत अशीच उत्सुकता आहे. कोण कोण आहेत इच्छुक ? त्यापूर्वी हे जरूर पाहावे यापूर्वीच्या गेम्स

फ्लर्टींग इंग्लीश स्टाईल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 19/07/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आ़ज पार पिट्ट्या पडला. " हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?" नेमकी शर्मिला ची दांडी. "नविन लग्न" सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास. "वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स." आता हे काय नविन. टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप. " उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

डोंबिवली कट्टा...भाग २....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 20/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच. वेळ : संध्याकाळी ७:३० स्थळ : नंदी पॅलेस कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात. खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल. प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या.. १. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते) २.