जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)
आमचे प्रेरणास्थान... साडेतीन शहाणे
https://www.misalpav.com/node/43829
दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...
जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो...
ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये.
कबीर: इम्रान आला नाही यार अजून?
अर्जुन: त्याचं नेहमीचंच आहे रे.
मिसळपाव