Skip to main content

विचार

माझा अजुन एक लेख(?)

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 21/08/2010 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... आता बारा वाजलेत्('प्रकाशित करा' दाबल तेव्हा १२:४०),उद्या ४.३०ला उठुन,,,,,,,,,पहीला ठाणे व नंतर पुणे.........बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार! पुणे व तिथल्या लोकांबाबत आपल्याला खुप आदर आहे हो,हे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही.

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

हा कुठला बरे आजार/विकार?

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 20/08/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा कुठला बरे आजार/विकार? वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे. पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही. खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं.

एक मत

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 18/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

बोल कसा वागु................

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 16/08/2010 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खुप खास असते,अत्यंत महत्वाची असते.कधी कधी जीवनात त्याच व्यक्तीकडुन ईतक्या ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते. ह्याच पार्श्वभुमीवर,एक कथा कथन करत आहे. मी तुला सर्वच दील, तुझ्याकडुन कधीच काही न मागता, तु ह्याला 'वासना' हे नाव दीलस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? आपण रोजच भेटत होतो, एकत्र घरी जात होतो, थोड्या दीवसांनी तुला मला बघायचही नव्हत, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुला कोणीतरी त्रास देत होतं, मी त्याला चुकीची 'आठवण' करुन दीली, तु ह्याला 'गुंडागिरी' बोललीस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुझ्या एका मैत्रीणीची अड

पीपली लाइव - विरोध

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 16/08/2010 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स

भाषाभान : पुस्तक परिचय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 15/08/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत. लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.

interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 15/08/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार....... आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......
अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे. ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का? मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल. (जॉब मलाच मिळणार आहे)
पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत. आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!! आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!

मिपा कट्टा ( अदीम)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/08/2010 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजाल आले आनि लोकांची सार्वजनीक जिवनातील उठबस कमी झाली असे म्हंटले जाते. माणूस जास्त एकलकोंडा होत गेला असे म्हंटले जाते. पुरातन काळी लोक चर्चा /गप्पा करायच्या निमित्ताने एकत्र येत. वेळ घालवत आपुलकी वाढवत. सध्याचा जिवनाचा वेग आणि तंत्रज्ञान यामुळे आपण सातासमुद्रापलीकडल्या माणसाशी झटकन संपर्क साधतो पण शेजार्‍याची विचारपूस करत नाही. मराठी संस्थळांच्या बाबतीत हे थोडे वेगळे आहे. इथे एकत्रे भेटलेली माणसे निव्वळ मराठी आहोत्.साहित्याची आवड आहे. थोडी टवाळकी करायला आवडते या कॉमन गुणामुळे प्रत्यक्षातही एकत्र येतात. भेटत रहातात.