‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….
पूर्वप्रकाशित
कविवर्य भा.रा. तांबे यांच्या अनेक सुश्राव्य कविता-गाण्यांपैकी 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक.
याद्या
4086
मिसळपाव
