आपापले जग.
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे.
काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा.
ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे.
आता विषय प्रवेश.
२५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग.
स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा.
अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग.
माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना?
मी : हो, माहित आहे.
तो : अरे त्याचा काडीमोड झाला.
मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.
मिसळपाव