अनुभव
USA it is ...
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही त्रुटी असल्यास नक्की सांगा, पुढच्यावेळी त्या टाळण्याचा प्रयत्न करेन.
---------------------------------------------------------------------------------------------
हा माझा अनुभव २०१० मधील आहे.
१५ जुलै २०१० ला माझा F१ वीसा मंजूर झाला आणि एकच घाई उडाली. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याचं लग्न जरी नसलं तरी तयारी मात्र खूप करावी लागली.
(खरा) इनर पीस
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745
कमुंची माफी मागून
--------------------------------------------------------------------------------------------
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता.
शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली.
अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक?
इनर पीस
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतेय" तिने कर्कशपणे ओरडून सांगितलं आणि टीव्हीवर कुंग फू पांडा बघत असलेल्या प्रीशाला ओढत घेऊन गेली. तो सुन्न होऊन त्या दिशेकडे पाहत होता.
शेजारच्या बेडरूममधून दाबून धरलेला एक हुंदका पदर चुकवून बाहेर आला आणि बरंच काही सांगून गेला.
अशी निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क मला आहे? आणि एकाला निवडायचे मग दुसर्याचं काय करायचं? कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय?
त्याचं डोकं गरगरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. प्रीशाचं टिपेला पोचलेलं रडणं त्यात भर घालत होते.
एक अपघात........ न केलेला.
कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया.
माझी नणंद सौ.
भूक
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं .
डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो.
त्या निमित्ताने देशात बर्याच ठिकाणी फिरलो .
आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे !
मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं.
एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.
गोष्ट ४० तासांची
माणसाच्या जन्मापासूनच त्याचा प्रवास सुरु झालेला असतो. कधी तो शारीरिक असतो, कधी तो बौद्धिक असतो तर कधी मानसिक असतो. पण राणीचा प्रवास मात्र तिच्यासाठी धम्माल आणि तिच्या आईसाठी झोप उडवणारा ठरला.
राणी एक पंचविशीची बिनधास्त तरुणी. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडी रोकठोकच होती. तिच्या रोकठोकणामुळे पंचविशीच्या तरुणीच्या आईच्या मनात जी काळजी यायला हवी तीच तिच्या आई च्या मनात देखील यायला लागली होती, " हिचे सासरी कसे होणार?" त्यामुळे घरात साहजिकपणे कोणतेही शुभ कार्याचे आमंत्रण आले मग ते मुंज असो व लग्न कि त्याचे शेपूट राणीचे लग्न ह्या एकाच विषयाला जोडले जायचे.
मिसळपाव