उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्रांतिकारक सल्ला आहे
गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे.
अरबी घोडे
'शिव'हट्ट धरला तर
तवलीन सिंह यांचा या विषयावर
एक विधान मननीय आहे
फक्त जनता वर्ग असणार्या
वेळच्या वेळी माहिती पुरवणे
एक वर्षापासून या उड्डाणावर
कधीही विमानप्रवास न केल्याने
काय ठरले मग..?
म्हणजेच, आज ना उद्या एअर
म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील. बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्याकोपर्यावर सत्कार व्हायला हवेत.लपून का बसला आहे?
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .
तुम्ही, गायकवाड कोठे आहेत
गायकवाड कोठे का जाईनात,
ते आनंद बिनंद सोडा हो, ते
गायकवाडांच्या मुजोरगिरीला
ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर
याच्यात वैयक्तिक काहीच नाही
गायकवाड माध्यमांना
शिवसेना आपल्या प्रत्येक
विषयांतर. अर्थात तुमच्यासाठी
उस्मानाबादेत अजून बंद चालू
तो बंद कधीच संपला. सध्या
उस्मानाबाद बंद...
काय ठरलं ते सांगतो
मी माझे आकलन सांगू का..?
म्हशीला औषधाचा गोळा...
काही निरीक्षणे
_____________________________
करेक्शन पाहिजे वर -
कर्मचार्याचा कसला उद्दामपणा?
तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर
इथे फक्त शाकाहारी जेवण मिळत
गायकवाडांनी घेतलेल्या
प्रत्येक खासदाराला एक इमान
भारी प्रतिसाद
नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे
कुत्र्याचा अपमान केल्याचा
अपेक्षेप्रमाणे शिवसेना
कमाल आहे
एअर इंडियाच्या एका कर्मचार्
या बातमीत लिहिल्याप्रमाणे,
एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्यासमोर फुशारक्या मारणार्या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे. सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.<<<असले गावठी आणि उन्मत्त
शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत
मातोश्रीवरून दट्टया बसलेला
हाहाहा! चित भी मेरी पट भी
बंदी अजून उठविलेली नाही.
च्यामारी ही सगळी भाजपाची