मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544812 वाचनखूण प्रतिक्रिया 783

In reply to by शलभ

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:52
शलभ, कधीच सुधरणार नाही! सुधरण्यासाठी तुमचा जन्मच झालेला नाही, असेच म्हणावे लागेल! औषधें घेऊनही बरे होण्याचे शक्यता वाटत नाही. 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' हेच खरे!!!

डँबिस००७ Sat, 02/09/2019 - 20:16
मतदार बघून घेतील! मग बसा बोंबलत!!! बघा शेवटी सत्य आलच ना बाहेर ! तुम्हीच बोंबलत आहात !! मतदार बघुन घेतीलच !!! मतदारांना हे चांगलच माहीत आहे की कोंण चोर / भ्रष्ट आहे आणी कोण ईमानदार !

In reply to by डँबिस००७

व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 20:34
मतदारांना हे चांगलच माहीत आहे की कोंण चोर / भ्रष्ट आहे आणी कोण ईमानदार ! काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात अजिबात फरक उरलेला नाही, हे मतदार ओळखून आहेत! काँग्रेसचे ठग आहेत तर भाजपचे महाठग आहेत! भ्रष्टाचारात कोणीच कोणाला कमी नाही! राजरोसपणे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, पैसे दिल्याखेरीज कोणतेच सरकारी काम होत नाही! नाहीतर सरकारी कामच होत नाही! मतदार 'बोंबलून' आपले प्रश्न मांडत आहेत मात्र मग्रूर सत्ताधारयांकडे त्यांचे प्रश्न सोडवायची कुवतच नाही! मतदार जागे व्हा आणि या दोन्ही पक्षांना त्यांची पायरी दाखवून द्या, घराचा रस्ता दाखवा!!!

In reply to by व्ही. डी. सी.

सुबोध खरे Sat, 02/09/2019 - 20:39
आणि कोणाला आणायचं? मायावती, ममता, मेहबुबा, ओमर, चंद्राबाबू, अखिलेश कि साहेब? का जिग्नेश आणि कन्हैया? सगळी खोगीरभरती आहे.

सुबोध खरे Sat, 02/09/2019 - 20:50
१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. या बद्दल आपलीकडे काही पुरावा? का अशीच बेताल बडबड ? सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? १२६ विमाने काय गुदामात उभी करून ठेवली आहेत? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? करार कधी झाला होता? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? हे काय भाजी बाजारात जाऊन कांदे बटाटे आणण्याइतके सोपे आहे का? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. सर्व प्रश्नांना सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायासनापुढे उत्तरे लिखित स्वरूपात दिलेली आहेत. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. याला काही आधार पुरावा की मी म्हंतो म्हणजे ब्रह्मवाक्य ? अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!. हे आपले आरोप होते ना? यातील एक तरी नीट पणे सिद्ध करता येतोय का ? सर्व आरोपांचा सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित समाचार घेतला आहे. एकदा तो वाचून पहा आणि मग बोला.

फुकटची वायफळ बडबड

करत आहात.

In reply to by सुबोध खरे

व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 21:00
फुकटची वायफळ बडबड कोण करीत आहे, हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच! तोपर्यंत बिनधास्त रहा! हाच राफेल डीलची चौकशी न करण्याचा हट्टीपणा भाजपाला घेऊन डुबणार आहे!

In reply to by सुबोध खरे

मामाजी Sat, 02/09/2019 - 23:17
आपण कशाला या महान ज्योतिषाच्या नादाला लागता. यांचा पोपट जी चिठ्ठी उचलतो त्यात मोदिंच्या सपशेल पराभव होणार आहे असेच लिहीलेले असते. आजच बातमी वाचली की लोकसभा निवडणुकीतून २०१४ साली संन्यास घेतलेल्या बारामतीच्या काकांनी परत बाशिंगे बांधून खास लोक आग्रहास्तव परत निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच तर या ज्योतिष महाशयांना कंठ फूटला आहे. यांच्या भविष्यानुसार महाठगबंधन मोदिंचा पराभव निश्चित करणार आणि या महाठगबंधनाचा नेतृत्व करण्याची पात्रता आणि योग्यता अर्थातच फक्त बारामतीच्या काकांचीच आहे. म्हणून हा सर्व प्रपंच चालु आहे.

In reply to by मामाजी

सुबोध खरे Sun, 02/10/2019 - 10:23
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या उचलतो त्या सगळ्यात मोदी हरणार असेच लिहिलेले आहे. त्यामुळे यांची बुद्धी त्याच्यापुढे कशी चालणार. एखादा बधिर सरकारी नोकर कसा कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देतो.:- साहेबाना विचारायला लागेल तसं यांचं आहे.

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर Sun, 02/10/2019 - 11:06
बटाट्याच्या चाळीतल्या प्रा. नागुतात्या आढ्यांची आठवण झाली.
नागुतात्यांंचा कोणत्याही गोष्टीला विरोधच असतो. म्हणजे चाळ गच्चीसह असावी यालाही विरोध, नसावी यालाही विरोध. सर्व चाळकऱ्यांनी चापशीच्या दुकानावर बहिष्कार टाकायचं ठरवलं तर यांनी सर्वांच्या देखत घडाभर कांदे आणि बाटलीभर तेल आणलं. ते पाहून चापशीच्या हस्तकांनी त्यांच्याशी सलगी चालवली तर त्यांच्यावरही डाफरले.

In reply to by महेश हतोळकर

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 11:58
महेश हतोळकर, अजून एक अंध, मंद, नमोरुग्ण! अजूनही हे लोक 'बटाट्याच्या चाळीतच' अडकून पडलेले दिसत आहेत! सुधरले तर मोदीभक्त कसले?

In reply to by सुबोध खरे

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 11:50
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या उचलतो त्या सगळ्यात मोदी हरणार असेच लिहिलेले आहे................. तुमचा मस्तच 'पोपट' झालेला दिसतो आहे! मोदी नाही रे बाबा! एनडीए हरणार आहे! मोदीला करोडों रुपये वाटून निवडून आणतील! बाद पक्षाच्या इज्जतीचा प्रश्न आहे! त्यामुळे यांची बुद्धी त्याच्यापुढे कशी चालणार..................... नमो अर्थात मनोरुगणांनी इतरांच्या बुद्धीबद्दल न बोललेलेच बरे, नाही काय? एखादा बधिर सरकारी नोकर कसा कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देतो.:- साहेबाना विचारायला लागेल तसं यांचं आहे.................. मोदी प्रेमाने डोके चांगलेच 'बधिर' झाले आहे तुमचे! साहेबाना विचारतोय?

In reply to by मामाजी

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 11:40
मामाजी, अजून एक अंध, मंद, नमोरुग्ण! नुसती पोपटपंची करीत बसा, मोदीकडे डोके गहाण ठेवल्यावर, असेच घडणार!!! यांच्या भविष्यानुसार महाठगबंधन मोदिंचा पराभव निश्चित करणार आणि या महाठगबंधनाचा नेतृत्व करण्याची पात्रता आणि योग्यता अर्थातच फक्त बारामतीच्या काकांचीच आहे. म्हणून हा सर्व प्रपंच चालु आहे...................... अतार्किक, बिनबुडाची, विकृत विधाने!!!

बाप्पू Sat, 02/09/2019 - 21:49
व्ही सी डी. तुम्ही गेल्या जन्मीचे तर्राट जोकर, मोगा खान आहात का.?? कि या जन्मी काळ्या मांजरी चे दूरचे नातेवाईक?? कितीही समजावले तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न... सारखे सारखे मतदार बघून घेतील या वाक्याचा जप चालू आहे. हे तुमचे मतदार नेमके आहेत तरी कोण?? आणि काय बघून घेतील?? तुमच्या सगळ्या प्रतिसादावरून तरी असेच वाटतेय कि NOTA हा एवढा एकच बटण दाबतील.. त्यामुळे तुमच्या कॅटेगरी तल्या मतदारांनी मतदान करून नक्की काय बदल होईल...?? आणि ते सर्व जर मतदार असतील तर आम्ही सर्व कोण आहोत?? आमची नावे काय पाकिस्तान च्या मतदार यादीत आहेत काय???

ट्रम्प Sat, 02/09/2019 - 22:05
ओ बाप्पू !!!! ज्याला त्याला हा डोक फिरलय का ? अस विचारुन विचारुन याच च डोक फिरायच !!! मला वाटतंय हा बाबा आता येड़ा होइन आणि याच्या घरचे आपल्याला शिव्या देत बसतील !!! त्यामुळे जावूद्या आता . काहीही म्हणा विकेंड मस्त चालला आहे .

In reply to by ट्रम्प

व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 22:13
ट्रम्पची सुद्धा परिस्थिती बाप्पू सारखीच झालेली दिसते आहे! झोपा आता, सकाळी लवकर उठायचे आहे, माहीत आहे ना?

In reply to by व्ही. डी. सी.

भंकस बाबा Sat, 02/09/2019 - 23:18
पहिल्यांदा दुसरयाची कळ काढायची, पुरावे म्हणून निबंध लिहायचे आणि अंगाशी आले की मतदार बघून घेतिल अस गुळमुळीत विधान करून बाजूला व्हायचे. रच्याकने , सव्वा अकरानंतर पांचटपणाचे दुकान बंद होते क़ाय?

In reply to by भंकस बाबा

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 10:33
पहिल्यांदा दुसरयाची कळ काढायची, पुरावे म्हणून निबंध लिहायचे आणि अंगाशी आले की मतदार बघून घेतिल अस गुळमुळीत विधान करून बाजूला व्हायचे................. भंकस माणसाची चांगलीच फटफजिती झालेली दिसत आहे, कसली कळ? कसला निबंध? अन कोणाच्या अंगाशी आले? खरेच तुमचा बाद मेंदू गहाण ठेवलेला आहे! होय, मतदारच भाजपाला धडा शिकविणार आहेत, हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही! विधाने मुळमुळीत वाटत आहेत हे तुमच्या अकलेला शोभेल असेच आहे! पुरावे मागायला काय न्यायाधीश लागून पडला काय? भंपकपणा नुसता!!!

In reply to by व्ही. डी. सी.

ट्रम्प Sun, 02/10/2019 - 10:51
' वेड्या ला सगळे जग वेडे दिसते ' या म्हणीचा प्रत्यय तुमचे प्रतिसाद वाचताना दिसते . क़ाय ती शब्द रचना ! क़ाय ते प्रत्येकाला एकेरित संबोधने !! संस्कार , शिक्षण बद्दल शंका येते हो !!!

In reply to by ट्रम्प

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 12:19
' वेड्या ला सगळे जग वेडे दिसते ' या म्हणीचा प्रत्यय तुमचे प्रतिसाद वाचताना दिसते ............... वेडे हे फक्त नमोरुग्ण अर्थात मनोरुग्णच असतात! गहाण ठेवलेली डोकी अगोदर मोदी कडून परत आणा! हि म्हण मोदी भक्तांना एकदम चपलख लागू पडते आहे!!! क़ाय ती शब्द रचना ! क़ाय ते प्रत्येकाला एकेरित संबोधने !!............. एवढे शुद्ध, मस्त लिहिले आहे, हे सुद्धा दिसत नाही? कन्नड मध्ये लिहिले आहे काय? अवघड आहे या माणसाचे! सर्वांना एकेरीत संबोधतो हा मोदीभक्ताचा सर्वात मोठा अंधविश्वास आहे!!! संस्कार , शिक्षण बद्दल शंका येते हो !!!............. मला तर तुमचीच शंका येते आहे, तुमच्या भाषेवरून तुमचे संस्कार जगजाहीर झालेलेच आहेत, एका विज्ञान शाखेच्या पदवीधराच्या शिक्षणावर शंका घेताना जराही लाज कशी काय वाटली नाही?

In reply to by व्ही. डी. सी.

भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 08:33
ज्यानी छिंदम ला निवडून दिले! बाकी तुमच्या अकलेचे दिवाळे चांगलेच निघालेले दिसते. सिंगल लार्जस्ट पार्टी म्हणून अजूनही भाजपला पसंदी आहे , पण तुम्ही का मानणार हो? तुम्ही तर भविष्यवाणी केलिच आहे की महाठगबंधन जिंकणार! जिंकुदेत बापडे , कपिल शर्माची ट्यारपी लई घटलीय.

व्ही. डी. सी. Sat, 02/09/2019 - 22:54
Conrad Sangma : ...तर एनडीए सोडू; मेघालय CMचा इशारा ईशान्य भारतात नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला होणारा विरोध आणखी वाढला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास आमचा पक्ष एनडीएतून बाहेर पडेल, असं संगमा म्हणाले.

In reply to by व्ही. डी. सी.

डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 13:22
मा. श्री मोदीजींना काळे झेंडे दाखवणारे बांग्लादेशी घुसखोर होते हे लिहायला विसरले का काय ? काँग्रेसच्याच ६५ वर्षात आसाम मध्ये ४ लाखाच्यावर बांग्लादेशी घुसखोर घुसले होते. ह्या बांग्लादेशी घुसखोरांनी देशात आसाम, वेस्ट बंगाल, बिहार, सकट बर्याच राज्यात आपले हात पाय पसरलेले आहेत. ह्या काँग्रेसवाल्यांनी २०१ ४ च्या अगोदर काश्मिर मध्ये ३०,००० रोहींग्या मुसलमानांना स्थानाम्तर करण्यासाठी आणले होते. काश्मिरमध्ये अजुनही हिंदु समाज आहे व त्या समाजाचा बॅलेंस मोडुन काश्मिर हा पुर्ण पणे मुसलमान बहुल प्रदेश व्हावा ह्या दृष्टीने अर्बन नक्षल लोकांनी काँग्रेसच्या आशिर्वादाने ही कारवाई केल्याचे समोर आलेले आहे. त्या पुर्वी १९९० च्या दशकात काश्मिर मधले हिंदु पंडीत मुसलमानांच्या दहशतीला तोंड देत तिथुन विस्थापित झालेले होते. त्यावेळेला सुद्धा काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी अशी देशद्रोही भुमिका घेतलेली होती.

In reply to by डँबिस००७

ट्रम्प Sun, 02/10/2019 - 17:43
त्यांना देशाशी काही घेणे देणे नाही , कुबड्या घेवून इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले आता देशद्रोही लोकांची तळी उचलायला मोकळे .

डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 13:06
मेन स्ट्रिम मिडीयातले अर्बन नक्षल लोक कसे व किती देशद्रोही आहेत आहेत ते आता समोर आले !! दोन दिवसां अगोदर सकाळी "द हिंदु" ने न्युज ब्रेक केली की "PMO फ्रेंच सरकारशी व दसॉं कंपनीशी संरक्षण विभागाच्या समांतर बोलणी करत होते" ह्याला पुरावा म्हणुन एक Official मेमोचा क्रॉप केलेला फोटो दाखवला ! S L Sharma नावाच्या एका दुय्यम अधिकार्यांने संरक्षण मंत्रालयाला हा मेमो पाठवला होता. ह्या मेमोला संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकरांनी उत्तरही दिलेल होत जे ह्याच मेमोच्या खालच्या भागात दिलेल होत ! रफालवर सनसनी निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या नादात "द हिंदु" सारख्या न्युज पेपरने चालाखी करुन मेमोतला काही ( म्हणजे वरचा काही व खालचा काही भाग ज्यात महत्वाची उत्तर आहेत तो ) भाग वगळुन क्रॉप केलेला मेमोचा फोटो छापुन आणला. "द हिंदु" चे एडीटर एन राम ह्यांनी ह्या बातमीत मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. ह्या अर्बन नक्षल लोकांची नेटवर्क ईतकी मजबुत आहे की "द न्युज" ने बातमी छापली. ही न्युज ब्रेक होता होताच "द वायर", " प्रिंट " सारख्या अर्बन नक्षल मिडीयाने ही न्युज उचलुन धरली. अर्ध्या तासात राहुल गांधी प्रेस कॉन्फेरेसं करायला पोहोचले. परत एकदा पंत प्रधान मोदीजींना चौकीदार चोर है सुनावल !! ह्या न्युजच्या एका तासात "द हिंदु" "द वायर", " प्रिंट " व राहुल गांधी सारख्यांची तोंड फोडली गेली कारण ह्या पुर्ण मेमोचा फोटो ज्यात संरक्षण मंत्रीं पर्रीकरांच नोटींग सुद्धा होत त्या मेमोचा फोटो भारतीय न्युज ब्युरो ने प्रसिद्ध केल. "द हिंदु" ने चालाखी केली व त्या आधारावर सरकारची मानहानी केली , त्यातही दुसरा महत्वाचा मुद्दा आता स मोर आलेला आहे की ज्या S L Sharma नावाच्या एका दुय्यम अधिकार्यांने हा मेमो लिहीला होता तो रफाल खरेदी प्रक्रीयेचा भाग नव्हता . त्याचा कोणताही संबंध नसताना पुढे कामाला येईल या विचाराने सरकारच्या व देशद्रोहा पोटी असा मेमो त्याने लिहीला . आता त्याची सुद्धा कसुन चौकशी होईल !

In reply to by शाम भागवत

डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 14:18
हे मस्त आहे, महागठबंधन ने काँग्रेसला रस्ता दाखवलेला असल्याने दोघे वेगवेगळे लढणार आहेत. त्यात आता काँग्रेसला प्रियांका गांधी वाड्रा मुळे जास्त जागा मिळणार असतील तर त्यामुळे महागठबंधनला मिळणार्या जागा घटतील. पर्यायाने एनडीएचा फायदा होईल !!

Chandu Sun, 02/10/2019 - 15:09
रात्री 12वाजता सुनावणी घेणे बाबत:- कायद्या प्रमाणे न्यायालय24तास x365 असते. देशातील सर्व कोर्टात सुटीच्या दिवशी सुध्हा एक किंवा दोन न्यायाधीश ऑन ड्यूटी असतात. कायद्याने ठरवू न दिलेली विशीष्ट आणी तात्काळ करावयाची कामे त्या वेळेस केली जातात. त्यामुळे रात्री सुनावणी घेणे यात वावगे काहीही नाही.

Chandu Sun, 02/10/2019 - 15:23
शेती तोट्यात जाते त्यासाठीसरकार ने 100टक्के सरसकट कर्ज माफी द्यावी,दुधाला 50रुपाये लिटर भाव मिळावा,या व अन्य मागण्या साठी अहमदनगर जिल्ह्यातील पुण ताम्बेयेथील4मूलीनी 6दिवस अन्नत्याग केला.. त्याना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.तिथे त्यान्च्या वर उपचार केल्या वर त्यानीअन्न त्यागआन्दोल न मागे घेतले.

In reply to by Chandu

बाप्पू Sun, 02/10/2019 - 16:12
माझा हि एक व्यवसाय काही दिवसापूर्वी तोट्यात गेला होता. मी हि अन्नत्याग करून सरकार कडून पूर्ण नुकसान वसुल करून घ्यावे म्हणतो...

ट्रम्प Sun, 02/10/2019 - 17:56
खराब झालेल्या व्हीसीडी विकायचे का तुम्ही ? लै बेभरवशा चा धंदा व्हता तो = ) = )

In reply to by ट्रम्प

बाप्पू Sun, 02/10/2019 - 22:51
हो ना.. खराब झालेल्या व्ही सी डी विकायचो.. बहुतेक त्यातलीच एक सध्या मिसळपाव वर बरीच टिवटिव करतेय.. असो.. बाकी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी कोणी आंदोलन केल कि मग प्रामाणिक पणे इन्कम टॅक्स भरल्याचा पश्चाताप होतो. शेतकऱ्यांना मदत देणे, पायाभूत सुविधा आणि मार्केट उपलब्ध करून देणे इथंपर्यंत ठीक आहे पण कर्जमाफीची भीक देऊ नये. प्रामाणिक टॅक्स पेयर्स चा पैसा असा उधळू नये. शेतकऱ्याने सुद्धा, एकीकडे स्वतःला * बळीराजा * म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे कर्जमाफी ची भीक मागायची असले उद्योग करू नयेत..

In reply to by बाप्पू

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 23:08
खरेच तुमच्या चावटपणा आणि वात्रटपणाची हद्द झाली ! नमोरुग्ण ते मनोरुग्ण ही तुमची वाटचाल झपाट्याने होत आहे! तुमच्या भावी वाटचालीला भरपूर शुभेच्छा!!!

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:30
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा 'समोर दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टींना दिलेली प्रतिक्रिया म्हणून सिव्हील सोसायटी उभ्या राहतात. समोरच्या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, सिव्हील सोसायटी ही नकारात्मक स्वरूपाची सुद्धा असू शकते. सध्याचे सरकार चालवत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही आजच्या घडीला देशातील सर्वांत मोठी पण नकारात्मक कार्य प्रसवणारी सिव्हील सोसायटी आहे. ही संघटना बेलाशकपणे मोठीच आहे. पण, ही संघटना काम काय करते तर, देशात जातीय हिंसा पसरवते...एकेकाळी चंबळच्या खोऱ्यात प्रभाव असणारे डाकू हे सुद्धा एका स्वरूपाची सिव्हील सोसायटीच होती, पण नकारात्मक अजेंडा पुढ्यात ठेवून काम करणारी...' अशी मांडणी समाजशास्त्रज्ञ प्रा. नंदिनी सुंदर यांनी केली. ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत 'प्रयास' संस्थेतर्फे 'गिरीश संत स्मृती कार्यक्रम २०१९'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शनिवारी 'संवाद आणि जनधोरणांना आकार देण्यासाठी नागरी संघटनांची भूमिका' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात श्रीमती सुंदर बोलत होत्या. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे निवृत्त सचिव केशव देसीराजू आणि कायदे अभ्यासक उषा रामनाथन याही चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. समाजातील नागरी संघटनांचे स्थान, जनधोरणांना आकार देण्यात त्यांची भूमिका अशा अनेक विषयांचा चर्चासत्रात उहापोह केला गेला. विनय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:31
नंदिनी म्हणाल्या, 'सरकारच्या हाती अनिर्बंध ताकद कधीही नसावी. लोकांसाठी ते घातक असते. अगदी आणीबाणीच्यावेळीही सिव्हील सोसायटीची एक विरोधी बाजू नेहमीच उभी राहायला मुभा होती. आज मात्र तीही राहिलेली नाही. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात एका सिव्हील सोसायटीनेच राज्यकर्त्यांची जागा घेतली आहे. त्यामुळे, विरोधी आवाज जवळपास नाहीसा होऊ पाहत आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर म्हणायला हवी.' सिव्हील सोसायटीच्या नावातच 'बिगरसरकारी' असा अर्थ आहे. जे सरकारने करणे अपेक्षित आहे, पण सरकार करत मात्र नाही ते करणाऱ्या संघटना म्हणजे नागरी संघटना. इतरेतरांचे हक्क जपण्यासाठी एकत्र येणे आणि प्रसंगी सरकारला विरोध करूनही ते हक्क मिळविणे, हे त्यांचे काम आहे, असे देसीराजू यांनी सांगितले. 'विवेकातून सिव्हील सोसायटी' उषा रामनाथन म्हणाल्या, 'स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची काही वर्षे लोकांना सरकारवर, सरकारी धोरणांवर विश्वास होता. लोक विविध धोरणांना स्वतःहून पुढे येऊन पाठिंबा देत असत. भाक्रानांगल धरणाच्या वेळी तर लोकांनी आपल्या जमिनी सहज दिल्या होत्या. पण पुढे अनेक विकासकामांच्या नावाखाली जेव्हा सर्व सामान्यांना आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जात असल्याचे लक्षात येऊ लागले, तेव्हा ते सरकारी धोरणांना विरोध करू लागले. या विरोधाच्या माध्यमातून लोकांचा म्हणून एक सामूहिक असा विवेक जागृत होऊन त्यातून काही लोकचळवळी उभ्या होत गेल्या. सिव्हील सोसायटी अर्थात, नागरी संघटनांची ती त्या अर्थाने एक अनौपचारिक सुरुवातच होती.'

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 18:34
Amol Palekar : सरकारवर टीका नको; अमोल पालेकरांचं भाषण रोखलं प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. सरकारवर टीका करू नका, असे व्यासपीठावरील एका सदस्याकडून सांगण्यात आल्याने त्यांना आपले भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले. मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'इनसाइड द एम्प्टी बॉक्स' या विषयवर पालेकर बोलत होते. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यात सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. केंद्र सरकारवर या कार्यक्रमात टीका करू नका, असे पालेकर यांना बजावले. भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक रोखल्याने पालेकर चांगलेच संतापले. पालेकरांना बऱ्याचदा रोखल्याने अखेर त्यांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले व खूर्चीवर जावून बसले.

In reply to by व्ही. डी. सी.

बाप्पू Sun, 02/10/2019 - 23:53
व्ही सी डी.. भाषण रोखणे गरजेचे होते.. पालेकर यांना कळायला हवे होते कि आपल्याला तिथे कश्याबद्दल बोलायला बोलावले आहे. पण विषय सोडून ते आपल्या मनातली मळमळ ओकायाचा प्रयत्न करत होते. उद्या तुमच्या इथे वास्तुशांती पूजेला बोलावलेले भटजी दशक्रिये चे मंत्र म्हणू लागले तर चालेल का तुम्हाला??

In reply to by बाप्पू

नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 11:20
एनजीएमए मेल्याबद्दल दशक्रियेचेच मंत्र म्हणत होते पालेकर; पण अभिव्यक्तिच्या खुन्यांना तिचं मढं नाचवायचं आहे म्हणून अडवलं. बाकी वास्तुशांती व मंत्र-बिंत्राचीच उपमा का सुचली बरे तुम्हाला? जो कलाकार मरून २४ वर्षे झाली त्याच्या कलाकृतींच्या प्रदर्शनात ती शोकसभा असल्याचा आव आणून बळंच औचित्याचा मुद्दा आणण्याची धडपड नक्की कोणत्या पिंडाला शिवायच्या घाईमुळे हो बाप्पू?

डँबिस००७ Sun, 02/10/2019 - 18:56
भ्रष्ट काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान मध्ये दंगल सुरु झालेली आहे. गुर्जर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर काँग्रेसने केलेल्या डोळे झाक मुळे दंगल सुरु होऊन जाळ पोळ व पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या फायर केलेल्या आहेत. https://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/shots-fired-police-vehicles-torched-gujjar-agitation-in-rajasthan-turns-violent/articleshow/67928814.cms

In reply to by डँबिस००७

बाप्पू Sun, 02/10/2019 - 23:04
व्ही सी डी.. तुम्ही काँग्रेस च्या देखील विरोधात आहात असे म्हणता.. या बातमी वर तुमची व्ही सी डी वाजवा कि जरा. का आता राजस्थान मध्ये देखील मोदी च गेले दंगल घडवायला..

In reply to by व्ही. डी. सी.

बाप्पू Sun, 02/10/2019 - 23:45
तुम्ही खांग्रेस बद्दल मौनमोहन सिंग यांच्या सारखे मौन बाळगता आणि भाजप किंवा मोदी यांना जिथे तिथे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्त्न करता.. आणि तरीही म्हणता कि खान्ग्रेस आणि bjp मी दोघांचाही नाहीये.. चर्चा करताना असे नाही चालत हो.. .. आपले प्रतिसाद वाचून समजतेय कि आपली व्ही सी डी म्हणजे वरून स्टिकर कीर्तनकराचे पण आतले कंटेंट "तसले" आहे..

In reply to by डँबिस००७

ट्रम्प Sun, 02/10/2019 - 23:07
त्या मानाने महाराष्ट्रातील लोक खरच समजूतदार आहेत हरियाणा मधील जाट लोकांनी सुद्धा आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून राष्ट्रीय संपत्ति ची जाळपोळ करायला सुरवात केली होती , त्यांच्या नंतर आता गुर्जर पेटले आहेत . गुर्जर है समाज राजस्थान ,हरियाणा , ऊ प्र , म प अशा चार पाच राज्यात विभागला गेला आहे .

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 19:11
भाजप नेते, कार्यकर्ते व अंध, मंद, नमोरुग्ण लोकांसाठी चांगली सोय!!! स्मृतीभ्रंशावर उपचार; २८ जिल्ह्यांत मेमरी क्लिनिक मुंबई: अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी राज्यातील २८ जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे २२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ३०० रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ट्रेड मार्क Sun, 02/10/2019 - 21:27
खरंच मोगा किंवा तर्राट जोकर यांनी पुनर्जन्म घेतल्यासारखं वाटतंय. मुद्देसूद प्रतिवाद करण्याची त्यांची इच्छा दिसत नाहीये. अथवा माझ्या या प्रतिसादाला त्यांनी प्रतिवाद केला असता. नुसतं मी तटस्थ आहे, काँग्रेस आणि भाजप दोन्हींचा पाठीराखा नाही म्हणायचं पण जर त्यांनी स्वतःचेच प्रतिसाद वाचले तर कदाचित त्यांना कळेल की आपल्या सगळ्या प्रतिसादांमध्ये काँग्रेस भाजपवर जे आरोप करते तेच लिहिले आहेत. इतरांना अंधभक्त म्हणताना ते स्वतः मंदभक्त झाले याची त्यांना जाणीवच झाली नाही अर्थात ते राहुलसारख्याला फॉलो करतात म्हणून हे साहजिकच आहे. त्यामुळे अश्या लोकांना इग्नोर मारणे श्रेयस्कर.

In reply to by ट्रम्प

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 22:42
अंध, गतिमंद, नमोरुग्ण, मोदीभक्त ट्रम्प, चिखलात दगड मारून माझ्या अंगावर उडवायला तुम्हाला कोणी सांगितले आहे???? सुमडीत रहा!!!

In reply to by ट्रेड मार्क

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 22:35
अंध, गतिमंद, नमोरुग्ण, मोदीभक्त, खरेच ट्रेड मार्कचा मेंदू मोदीकडे गहाण ठेवलेला आहे, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. ट्रेंड मार्क चे पूर्ण घराणे मोगा किंवा तर्राट जोकर यांनी पुनर्जन्म असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काँगेस संदर्भातील कोणत्याही प्रतिवादाला मी बांधील नाही. काँग्रेस चे आरोप आणि माझे आरोप यात साम्य जाणवले म्हणून मी नीच काँगेसची बाजू घेतो व नीच भाजप वर टीका करतो असा तुमचा खूप मोठा भ्रम झालेला आहे. काँगेस आणि भाजप दोन्ही खड्यात गेले तरी मला काहीही फरक पडणार नाही. मी तुमच्या सारख्या भुरटयांना अजिबात महत्व देत नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते! माझ्या प्रतिक्रियांना तुम्ही उत्तर नाही दिले तरी मुळीच हरकत नाही, हे जरा लक्षात असू द्या, नाहीतर पुन्हा तोंड वर करून बकबक कर नये, ही माफक अपेक्षा!!!

In reply to by व्ही. डी. सी.

ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 01:18
नुसते बोल्ड मध्ये प्रतिसाद टाकले आणि वैयक्तिक टीका, अपशब्द वापरले म्हणजे आपण शहाणे होत नसतो. मोदी/ भाजप आणि काँग्रेस यांना शिव्या घालण्याच्या नादात तुम्ही इतर मिपाकरांना का शिव्या घालताय? इथल्या काही सदस्यांच्या समोर उभं राहायची पण तुमची लायकी नाहीये. खुले संस्थळ आहे म्हणून मनाला वाटेल ते बोलून आपले संस्कार दाखवू नयेत. तुम्ही मिपावर आलाच नाहीत तर बरं होईल.

Blackcat Sun, 02/10/2019 - 22:13
★भक्त सध्या मोदीच्या काळात लडाख नॅशनल पॉवर पॉवर ग्रीड ला जोडले गेले ★70 वर्षांत कधी झाले नाही ते आता झाले म्हणून नेहमीप्रमाणे रेशीमरेघी मंदबुद्धी प्रचार करत आहेत. ★नॅशनल पॉवर ग्रीड कधी चालू झाले ह्याची त्यांना माहीतीच नाही. ★भारतात मुख्य 1)नॉर्थ, 2)नॉर्थ ईस्टर्न, 3) वेस्टर्न, 4) साऊथर्न ग्रीड ह्या विजेसाठी आहेत. ★1991 साली नॉर्थ, नॉर्थ ईस्टर्न जोडले गेले. ★वेस्टर्न ग्रीड 2003 साली वरच्या ग्रीड ला जोडले गेले व ह्या सर्वांचा मिळून सेंट्रल ग्रीड बनवले गेले. ★2003 साली दक्षिण ग्रीड ह्या सर्वांना जोडून नॅशनल ग्रीड बनवले गेले. ★गांजा पिऊन काहीही फेक पोस्ट, अप्रचारापासून सामान्य नागरिकांनी सावध राहावे हेच उत्तम. ★काँग्रेस ने 2019 साली सत्तेत आल्यावर अश्या फेक प्रचार करणार्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून, नवीन कायदा बनवून ह्यांना व ह्यांच्या मास्टर माईंड ना तुरुंगात सडवले पाहिजे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Sun, 02/10/2019 - 22:23
गेली साठ वर्षे , sorry , 1925 पासून ह्यांना देश सेवेची संधी मिळाली नाही , म्हणून आता लहान गोष्टीनीही ह्यांना नाचावेसे वाटत आहे. पियुष गोयलने रेल्वेचा व्हिडीओ डबल स्पीडने टाकला आहे अन 70 वर्षात प्रथमच इतका स्पीड म्हणून नाचानाच सुरू आहे ! अ

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्ही. डी. सी. Sun, 02/10/2019 - 22:49
खोटारड्या, थापाड्या, जुमलेबाज केंद्र सरकारचा (मोदी सरकारचा) व विकृत मंत्र्याचा जाहीर धिक्कार! धिक्कार! धिक्कार! ! !

In reply to by व्ही. डी. सी.

बाप्पू Sun, 02/10/2019 - 23:01
काळी मांजर आणि व्ही सी डी, इतका राग असेल तर त्या रेल्वेत बसू नका.. त्याच जुन्या इंग्रजांच्या काळातल्या रेल्वेत बसून प्रवास करा तुम्ही लोक... मला तरी स्वतःला रेलवे मंत्रालयाचे काम आवडले. नवीन आलेल्या रेल्वे अत्यंत सुंदर आणि अराम दायक आहेत. आणि हे दिसतेय कि आधीच्या रेल्वेमंत्रांनी रेल्वे बजेट म्हणजे नवीन मार्ग आणि रेल्वे रुल बांधण्याचे पोकळ आश्वासन जाहीर करण्याचा व्यासपीठ एवढाच उपयोग केला.. मोदी सरकार ने रेल्वे बजेट नावाचे बिनकामाचे काम बंद करून प्रत्यक्षात ग्राउंड लेवल वर निश्चितच चांगले काम केले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 10:17
गेली साठ वर्षे , sorry , 1925 पासून ह्यांना देश सेवेची संधी मिळाली नाही , म्हणून आता लहान गोष्टीनीही ह्यांना नाचावेसे वाटत आहे. तुमच्या भ्रष्ट काँग्रेस १९२५ पासुन देश सेवा करत होती की काय ? संध्याकाळी उडालेल तुमच विमान अजुन उतरलेल दिसत नाही. ईंग्रजांनी ९० वर्षांत ९०,००० किमीची रेल्वे बांधली , भ्रष्ट काँग्रेसने ५५ वर्षांत स्वतः च्या देशात पुर्ण बहुमताच्या सरकार असताना केवळ ९,००० किमी रेल्वे बांधली आणी आता हे तोंड वर करुन रेल्वेच्या विकासा बद्दल बोलणार !!

mayu4u Sun, 02/10/2019 - 23:01
तुमचा आवेश बघून आपण पंखा झालो राव तुमचा! येत्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या मार्गदर्शनाखाली मतदान करायचे ठरवले आहे. तरी कोणाला मत द्यावे याविषयी मार्गदर्शन करावे.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 10:21
एम आय एम ला वाले सुद्धा परवडले, हे तर मोदीजींना हटवण्यासाठी सरळ पाकिस्तानचेच पाय धरणार्यातले आहेत.

ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 01:18
डी व्ही सी या आयडी ला जरा समज द्यावी अशी विनंती आहे. इतर सदस्यांचा अपमान आणि वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे? जर संयत चर्चा करता येणार नसेल तर या आयडींना बॅन का केले जात नाही?

राफेल प्रकरण आता बघितले तर "कुछ तो गडबड है द या!" असे म्हणावेसे वाटते. राफेल प्रकरण सरळ साधे असेल असे आम्हाला वाटले होते. हिंदूने पर्रीकरांचा प्रतिसाद लपवला पण काही प्रश्न उरतात. १) "पंतप्रधानांचे कार्यालय राफेल बोलणीत हस्तक्षेप करत आहे. " असा सरळ शेरा संरक्षण सचिवाने मारला आहे. २) दोन महिन्यांनी पर्रिकरांनी शेरा लिहिला आहे. "It appears that PMO and French President are monitoring the progress of the issue" म्हणजे पर्रेकरांनादेखील पंतप्रधान कार्यालय नक्की काय करत आहे हे माहित नाही. एन.राम. ह्यांच्या भात्यात अजून बाण आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. https://www.youtube.com/watch?v=lE9Bhu141mo&t=323s बोफोर्स प्रकरण एन.राम व निरूपमा सुब्रमण्यम ह्यांनी अशाच प्रकारे बाहेर काढल्याचे आठवते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 04:37
१) "पंतप्रधानांचे कार्यालय राफेल बोलणीत हस्तक्षेप करत आहे. " असा सरळ शेरा संरक्षण सचिवाने मारला आहे. या सचिवांचा राफेलच्या कुठल्याच चर्चेत काहीच संबंध नव्हता असे "Pricing Negotiation Committee" चे प्रमुख असणाऱ्या (नि) एअर मार्शल एसबीपी सिन्हा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मग अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने या चौकश्या का कराव्या आणि असे पत्र का पाठवावे? २) दोन महिन्यांनी पर्रिकरांनी शेरा लिहिला आहे. "It appears that PMO and French President are monitoring the progress of the issue" म्हणजे पर्रेकरांनादेखील पंतप्रधान कार्यालय नक्की काय करत आहे हे माहित नाही. अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्रावर पर्रीकरांनी काहीतरी शेरा मारला म्हणून हा सौदा का संशयास्पद आहे? पत्र पाठवायचा अधिकार आहे म्हणून त्याने पत्र पाठवले पण पर्रीकरांनी थातुरमातुर उत्तर देऊन त्याला वाटेल लावले असे असू शकेल ना? का म्हणून संबंध नसलेल्या त्या व्यक्तीला आतल्या गोटातली खरी बातमी सांगावी? मुळात G२G सौदा असल्याने संशयच घ्यायचा झाला तर दोन्ही सरकारांवर घ्यावा लागेल ना? का मोदींनी फ्रांस सरकारला अंधारात ठेऊन घोटाळा केला? यात कोणी मध्यस्थ आहे असे समोर आले आहे का? मध्यस्थ असेल तर त्याचे नाव काय आहे? संपूर्ण सौदाच ५९००० कोटींचा असल्याने ३०००० कोटी रुपये रिलायन्सला द्यायचा प्रश्नच येत नाही. ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांना काम द्यायची अट काँग्रेसच्याच काळात टाकली गेली आहे. त्यानुसार ५०% ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांनाच काम द्यावे असे करारात ठरले असेल तर त्यात चुकीचे काय आहे? २९००० कोटींचे काम ऑफसेट म्हणून जवळपास ७५ कंपन्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे, त्यातीलच एक रिलायन्स आहे. जवळपास ८५० कोटींचा प्रकल्प Dassault Reliance Aerospace या नावाने टाकला आहे आणि त्यात Falcon विमानाचे कॉकपिट बनवण्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच राफेल विमाने पूर्ण तयार होऊनच येणार आहेत त्यामुळे रिलायन्सचा या विमानांमध्ये काहीच सहभाग नसणार. पुढचा प्रश्न फक्त ३६ विमानच का घेतली? तर तातडीची गरज म्हणून आत्ता ३६ विमाने (२ Squadrans) घेण्यात आली. याचा अर्थ पुढे काहीच व्यवहार होणार नाही असा आहे का? २०१४ आधीचा व्यवहार Technology Transfer च्या अटी मान्य होत नव्हत्या म्हणून थांबला होता. पण त्यासाठी संपूर्ण व्यवहार थांबवणे कितपत शहाणपणाचे होते? ३६ विमाने घेतलीच आहेत आता पुढील चर्चा होतच राहील. शेवटचा प्रश्न म्हणजे HAL चे हाल का करतात? युपीए च्या काळात २६ विमाने फ्रान्समध्येच तयार होऊन येणार होती (अशी चर्चा चालू होती). आता २६ च्या ऐवजी ३६ येणार आहेत. मुळात प्रश्न हा आहे की HAL कडे एवढे हाय टेक विमान तयार करण्याइतके स्किल आहे का? तेजसची काय परिस्थिती आहे आपण बघतोय. सुखोई आणि मिग यांचा मेंटेनन्स HAL करते त्यांची काय अवस्था आहे हे पण आपल्याला माहित आहे. उगाच त्यांना जमणार नाही असे काम कशाला त्यांच्या डोक्यावर थापायचे? असे प्रयोग करण्याइतका वेळ आणि पैसे आपल्याकडे आहे का? आणि जरी वेळ आणि पैसे असेल तरी सैनिकांचा अमूल्य जीव का म्हणून धोक्यात घालायचा?

In reply to by ट्रेड मार्क

"मग अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने या चौकश्या का कराव्या आणि असे पत्र का पाठवावे?" ह्याचे उत्तर संरक्षण खात्याने वा तत्कालिन संऱक्षण मंत्र्यानी द्यायला नको का? "तुम्ही वाटाघाटी समीतीत नाही.. तुमचा काय संबंध?" असे पर्रीकरांनी विचारायला नको का त्या अधिकार्याला? पण पर्रीकर त्यासाठी दोन महिने लावतात व शेरा मारतात की ""It appears that PMO.." म्हणजे पर्रीकरांना देखील नक्की काय चालले आहे माहित नाही. येथे भ्रष्टाचार झाला आहे असे म्हणत नाही पण पंतप्रधान कार्यालय चर्चेत सामील होते.. जर हे सरळ आहे तर मग तसे सांगायला काय हरकत आहे? "We may advise PMO that any Officers who are not part of Indian Negotiating Team may refrain from having parallel parlays (parleys) with the officers of French Government" महत्वाच्या फायलीवर असे लिहिणारा अधिकारी कोणी सोम्यागोम्या नाही तर संरक्ष्ण खात्यात डेप्युटी सेक्रेटरी आहे. ह्या शेर्यावर पर्रीकर तब्बल दोन महिन्यांनी शेरा मारतात.

ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 05:38
फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री एके अँटनी म्हणले की कुठलेही मोठे करार, उदा. राफेल वगैरे, करण्यासाठी पैसेच नाहीयेत. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ् पंतप्रधान असताना भारताची एवढी वाईट अवस्था झाली होती. पण मे २०१४ मधे एक चहावाला पंतप्रधान झाला आणि २०१५ मध्ये लगेच ५९००० कोटींचा करार कसा काय झाला? नुसता करारच नव्हे तर २५% पैसे सुद्धा अदा झाले आहेत. हे पैसे कुठून आले असावेत? मोदींनी राफेलशिवाय अजून कितीतरी संरक्षणविषयक करार केले आहेत. रशिया बरोबर झालेला S ४०० चा करार $५.५ बिलियनचा आहे. अमेरिकेबरोबर $३ बिलियनचा २२ अपाचे आणि १५ चिनूक हेलिकॉप्टर्सचा करार झाला. यातला चिनूक हेलिकॉप्टर्सचा पहिला लॉट भारतात आला सुद्धा. इस्रायल कडून $७७७ मिलियनचे क्षेपणास्त्र घेतले. आता प्रश्न हा आहे की मोदींनी एवढे पैसे कुठून आणले? जरी अगदी सगळे पैसे अदा झाले नसतील तरी थोडे तरी पैसे दिले गेले असतील आणि पुढे द्यायचा प्लॅन तर असेल? गेलाबाजार निकड ओळखून करार तरी केलेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की फक्त राफेल बद्दलच का आरडाओरडा होतोय? आता कुठलीतरी पत्र शोधून काढून किंवा केवळ कोणालातरी काहीतरी गडबड वाटतीये म्हणून आपण संशय घेत बसायचं का ते आपण आपले ठरवावे. मोदींना परत नसेल निवडून द्यायचं तर नका देऊ. मोदींना वैयक्तिरित्या फार काही फरक पडेल असं वाटत नाही. हे सगळे करार कदाचित परत थांबवले जातील किंवा मध्यस्थ मध्ये घेता यावा म्हणून बदलले जातील. पण त्याचा परिणाम फक्त पैसे जास्त मोजण्यात होणार नसून आपल्या देशाची शस्त्रसज्जता आणि पर्यायाने संरक्षण धोक्यात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नुसते प्रत्यक्ष आक्रमण हा एक धोका झाला पण अवैधरित्या दाखल झालेले बांगलादेशी आणि इतर नागरिक, चीनचा पूर्वोत्तर राज्यांमधील वाढता हस्तक्षेप ह्या सर्वच काळजीच्या गोष्टी आहेत. त्यासाठी पण मोदी बांगलादेश बॉर्डर आणि पाकिस्तान बॉर्डर सील करत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 09:03
फक्त राफेलबद्दल बोंबाबोम्ब का होते? लढाउ विमान विकण्याच्या झटापटीत अनेक देश होते आणि गंमत अशी आहे की ज्याचे विमान खरीदीचे करार नाकारले त्यांच्याबरोबर दूसरे करार केले गेले. यात रशिया व अमेरिका हे देश येतात. पण फक्त आणि फक्त राफेलवर आरोप झाले. का बाकीच्या करारात सरकारने कमीशन घेतले नाही? का पप्पूशेटना पुरावे मिळाले नाही? का महाठगबंधन केजीबी, मोसाद, एफबीआई ला घाबरले? घाबरल्याची शक्यता जास्त ( कारण आपल्याकडील एक महाविद्वान आयडी व्हिसिडी (योग्य नामकरण, घासलेली व्हिसिडी है जास्त योग्य ठरेल) देखील फक्त राफेल राफेल करत असतात, कारण फ्रांन्सचे इंटेलिजन्स ब्यूरो कार्यक्षम आहे असे कधी ऐकले नव्हते.

In reply to by भंकस बाबा

"पण फक्त आणि फक्त राफेलवर आरोप झाले. का बाकीच्या करारात सरकारने कमीशन घेतले नाही?" म्हणजे राफेलमध्ये कमीशन घेतले आहे? असे बोलून भाजपावाले बॅक्फूटवर गेले तर काँग्रेसचे आणखी फावेल असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 10:26
उलट दूसरी आघाडी उघड़ली आहे, आता या चर्चेला , गुगलबाबा सगळीकडे नजर ठेऊन असतो , तुमच्या सोशल मीडिया कंटेंट मधे अमेरिका वा इज्राइल विरोधी मजकूर आला की तुमची कोटचड्डि काढून चौकशी होते विमानतळावर! पाहिजे तर शाहरुखबाबाना विचारा . अमेरिकेतला पैसा पाहिजे आणि आपली चमडी पण वाचवली पाहिजे . बघा आपले शाहरुख वा आमिर कुठेही पैलेस्टाइन लोकांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलत नाही. तसेच आपले व्हिसिडी आणि रागापण! ये पैसा बोलता है।

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Mon, 02/11/2019 - 16:23
पण तुमची कोंग्रेस मात्र काश्मीरी पंडित या देशाचेच नव्हेत असा बाणा दाखवते, वार वर्मी लागला आहे .

In reply to by भंकस बाबा

ट्रम्प Mon, 02/11/2019 - 19:17
इशरत जहां , अफजल , मेनन , आणि रोहिंगे साठी राडणाऱ्या खान्ग्रेस ने काश्मीरी पंडिता च्या दयनीय परिस्थितीत बघ्याची भूमिका घेवूण त्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते व आज पर्यन्त खान्ग्रेस ला खंत ना खेद . एवढा निर्लज्जपणा खान्ग्रेस मध्ये ठासुन भरलेला आहे . मतदार सुद्धा दारू , मटन , 15 लाख या असल्या विषया ला भूलून निकाल फिरवतील अस वाटतंय , कारण तो वर्ग आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर आहे .

In reply to by भंकस बाबा

बाप्पू Mon, 02/11/2019 - 21:48
राफेल.. शब्द सोपा आहे.. आणि भारतातील लोकांना उल्लू बनवण्यासाठी विमान खरेदी घोटाळा झालाय अशी राळ उडवून त्याचा धिंडोरा पिटणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे आहे.

In reply to by ट्रेड मार्क

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 11:48
संरक्षण सामग्री खरेदी करणार्या भारताची परिस्थीती वेगळीच आहे, १. भारताची संरक्षण सामुग्रीची गरज खुप मोठी आहे. एकाच वेळेला दोन शत्रुंशी लढायची तयारी ठेवावी लागते. भारताला मो ठा सागर किनारा असल्याने त्याचे संरक्षण सुद्धा करावे लागते व त्यासाठी मोठी नौसेना सांभाळावी लागते. २. शत्रु किती बलवान आहे, त्याच्या कडे कोणत्या प्रकारचे वेपन्स आहेत त्यावरुन आपली सज्जता ठरवावी लागते. ३. भारत हा संरक्षण सामुग्रीचा मोठा ग्राहक आहे व खरेदी करण्या करता त्याच्याजवळ पैसा सुद्धा आहे. ४. भारताला आपली वेपन्स प्रणाली विकावी असा प्रयत्न सर्वच करत असतात. त्यासाठी श्याम , दाम , दंड , भेद ह्या सर्वांचा प्रयोग विक्रेते करत असतात. ५. भारतात प्रणाली विकत घेण्या अगोदर स्वतः त्या प्रणालीची चाचणी करण्याची कॅपॅबिलीटी सुद्धा आहे. ६. भारतात डेमोक्रेसी आहे.

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 11:56
केजरीवाल २०१३ साली म्हणत होता की रॉबर्ट वाड्राच्या विरुद्ध सर्व पुरावे त्यांच्या हातात आहेत. पण रॉबर्ट वाड्राच्या विरुद्ध सोनिया गांधीच्या विरुद्ध कारवाई तर सोडाच चौकशी सुद्धा कोणी ही करणार नाही कारण हे सर्व लोक खुप पॉवरफुल आहेत. आज रफालवर "द हिंदु" सारख्या कम्युनिस्ट धार्जीण्या वर्तमानपत्रात लेख आला की केजरीवाल ला मो दीजींच्या पीएमओ मध्ये सीबीआय ने रेड टाकली पाहीजे अस वाटत पण रॉबर्ट वाड्रा ज्याच्या वर गेले महीना भर चौकशी चालु आहे त्याविरुद्ध एक शब्द बोलायला वेळ नाही ! https://youtu.be/BqUHrtzXTw4 kejriwal

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Mon, 02/11/2019 - 12:42
https://d3fy651gv2fhd3.cloudfront.net/charts/india-inflation-cpi@2x.png?s=incpiiny&v=201901141231a1&d1=19190101&d2=20191231 २०१२ पासूनचा महागाी दाखवणारा आलेख आहे. भारतातील निम्मी जनता या नुसार मतदार करण्याची शक्यता आहे. या जनतेला राफेल वगैरे फारच गौण विषय आहेत. अन्यथा लालू प्रसाद यांचा चारा घोटाळा कोर्टात सिध्द झाल्यावर त्यांची राजकीय कारकीर्द संपली असती. असो.

In reply to by शाम भागवत

बरोबर बोललास रे शाम. महागाईचा दर आटोक्यात आहे त्याबद्दल आर.बी.आय. व सरकारचे अभिनंदन. पण महागाईचा दर व नोकर्या ह्या व्यस्तप्रमाणात असतात असे म्हंटले जाते. "You can't kill two birds with one stone. You need two stones in Central Bank to kill two birds" त्यामुळे नोकर्या कमी होणे अपेक्षित होतेच. सध्या जे नोकर्यांवरून जो गदारोळ चालू आहे त्याचे हे मूळ कारण आहे. पण त्याला ईलाज नाही. काही गोष्टी सरकारच्या/आर.बी.आय.च्या आवाक्याबाहेर असतात. उ.दा. घटणारी निर्यात व चीनी मालाचा स्वस्त पुरवठा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शाम भागवत Mon, 02/11/2019 - 14:38
बेरोजगारीचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे लोकसंख्यावाढ. त्यात परत भारताच्या लोकसंख्येचे वय कमीकमी होत चाललय. आत्ताच ते ३० पेक्षा कमी झालय व २०५० पर्यंत हे वय १९-२० असण्याची शक्यता आहे. लोकसंख्येत तरूणांची संख्या जेवढी जास्त त्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न उग्र बनत जातो. पण यावर जास्त चर्चा होतच नाही. रस्ते, धरणे, कालवे, शेततळी, गरीबांसाठीची गृहबांधणी, नवीन रेल्वेलाईन्स वगैरेतून सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. पण अशा घोषणा करून मते मिळणे कस शक्य आहे? मग कर्जमाफी वगैरे मुद्देच महत्वाचे ठरतात किंवा राफेलसारखे मुद्दे ऐरणीवर घेतले जातात. पण असा मुद्दा घेण्यासाठी स्वच्छ चारीत्र्याच्या नेत्याची जरूरी असते हे विसरून कसे चालेल? इंदिरा गांधींविरोधात जयप्रकाश नारायण, बोफोर्समधे व्हीपी सिंग, लोकपाल आंदोलनात अण्णा हजारे वगैरे. जर नितिशकुमार तिसऱ्या आघाडीत असते व त्यांनी राफेलचा मुद्दा उचलून धरला असता तर बोफोर्स सारखा फायदा झाला असता. ५० टक्के सर्वसामान्य लोकांची मते मिळवताना राफेलचा मुद्दा खरा आहे की खोटा हा मुद्दाच इथे उपस्थीत होत नाही. असो.

In reply to by शाम भागवत

ट्रेड मार्क Mon, 02/11/2019 - 23:31
दुर्दैवाने भारतीय जनता "माझा आत्ता काय फायदा" या दृष्टीने निवडणुकांकडे बघते. थोडे पैसे अथवा दारू आणि कोंबडी यासाठी मते फिरतात. ते नसेल तर स्थानिक दादागिरी आहेच. कर्नाटक, मप्र, राजस्थान इथल्या निवडणुका शेतकरी कर्जमाफी यावर फिरल्या. लोकांना जरी काँग्रेसचा आधीचा कर्जमाफीमध्ये कसा भ्रष्टाचार केला हा इतिहास माहित असला तरी बहुतेक लोक परत वायद्याला भुलले हे स्पष्ट दिसतंय. निवडणूक जिंकल्यानंतर घोळ घातला आहेच पण आता लोकांना पर्याय नाही. लोकसभा निवडणूक हे जरी वेगळे मैदान असले तरी परत शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी हे मुद्दे काँग्रेसने पेटवलेच आहेत. सर्वसामान्य जनतेला हे सर्व सरकारने करावे असे वाटत असतेच. माझ्या स्वप्नातली नोकरी म्हणजे काम कमी, भरपूर पगार, डोक्याला त्रास नसलेली आणि एसी ऑफिस मध्ये नोकरी मिळावी हे बहुतेक तरुणांचे स्वप्न असते. ती मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत का किंवा तशी पात्रता येण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हा विषय बाजूला राहून सरकारने नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत असा आरडाओरडा होतो. शहरी पण गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी राफेलचा मुद्दा पेटवत ठेवलेला आहे. त्यात अंबानीसारख्या श्रीमंताला मदत केली असा आरोप आहेच. १९९९ च्या निवडणुकीत (नसलेला) शवपेटिका घोटाळा वाजपेयींना भोवला. त्यामुळे भाजप सोडाच पण एनडीएला सुद्धा बहुमत मिळेल की नाही याची शंका आहे. १९७७ (मोरारजी देसाई), १९८९ (व्हीपी सिंग), १९९१ (चंद्रशेखर), १९९६ देवे गौडा, १९९६ (१३ दिवस), १९९८ (१३ महिने) (वाजपेयी) हे खिचडी सरकार आले तर काय होते याची ठळक उदाहरणे आहेत. या पलीकडे बहुमताच्या जवळ पण सरकार बनवायला इतर पक्षांचा आधार घ्यावा लागल्याने कश्या तडजोडी कराव्या लागल्या याचे इतर सरकारे ही पण उदाहरणे समोर आहेत. एकीकडे बीजेपी/ एनडीए, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे महाठगबंधन अशी तीन टोकांची निवडणूक आहे. महागठबंधांमधल्या बऱ्याच पक्षांना त्यांच्या त्यांच्या जातीतील ठराविक मते बांधलेली आहेत. सगळी एकत्र केली तर बऱ्यापैकी सीट मिळू शकतात. नोटबंदी आणि जीएसटी मुले नाराज झालेले व्यापारी काँग्रेसकडे वळतील आणि त्यामुळे कदाचित काँग्रेसला पण बऱ्यापैकी सीट मिळू शकतील. म्हणजे १००-१२५ म.ग., १००-१५० काँग्रेस आणि भाजप २०० च्या आसपास अश्या सीटा मिळाल्या तर अवघड परिस्थिती होईल. पुढे स्थापन होणारे खिचडी सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. पण या सगळ्यात जनतेचे काय होईल? हा विचार जनता मात्र निवडणुकीआधी करेल तर बरं! डिसकलेमर: याचा अर्थ लोकांनी भाजपाला मतदान करावे असा माझा आग्रह नाही. फक्त कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय परिस्थिती होईल हे सांगणे हा उद्देश आहे. भाजपाला बहुमत म्हणजे मोदी, काँग्रेसला बहुमत म्हणजे राहुल गांधी आणि म.ग. ला बहुमत म्हणजे दरवर्षी वेगळा पंतप्रधान हे मात्र लक्षात घ्यावे.

ट्रम्प Mon, 02/11/2019 - 19:03
खान्ग्रेस चा इतिहास पाहता रागा ने कितीही ' चौकिदार चोर है ' ची आरडा ओरड करू द्या मतदार रागावर विश्वासः ठेवणार नाही , तसेच काळा पैस्या बाबत मोदींनीं ईमानदारी ने प्रयत्न केले आहेत हे ही मतदारा जाणून आहे . फक्त कळी चा मुद्दा रोजगार क्षमता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार थोडेसे अडखळले आहे आणि त्या वर्गा ला अपेक्षित परिणाम दिसलेले नाहीत . वाढलेली बेरोजगारी आणि शेतकाऱ्याच्या समस्या पाच वर्षात सुटन्या सारख्या नव्हत्या पण तो वर्ग सद्य परिस्थितीत क़ाय निर्णय घेतो त्यावर पुढील सरकार कोणाचे असेल हे ठरू शकते .

In reply to by ट्रम्प

"' चौकिदार चोर है ' ची आरडा ओरड करू द्या मतदार रागावर विश्वासः ठेवणार नाही" योग्य बोललास रे ट्रम्पा. ५८,००० कोटीपैकी अंबानीला २९,००० कोटी दिले ह्यावर लहान मुलगाही विश्वास ठेवणार नाही. राफेल कंत्राट करताना सरकारने उत्साहाच्या भरात काही निर्णय घेतले ज्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. अशा प्रकारच्या कंत्राटात सहसा उद्योगपती सरकारी अधिकार्यांना/सत्ताधार्यांना पैसे देतात. पण येथे काँग्रेसवाले उलटे घडल्याचे सांगतात म्हणजे सरकारने अंबानीला पैसे दिले.. कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानीच्या कंपनीला कोणत्याही पक्षाचे सरकार पैसे देइल हे संभवत नाही असे ह्यांचे मत.

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 20:05
मोदींनीं ईमानदारी ने प्रयत्न केले आहेत हे ही मतदार जाणून आहे . मतदाराने निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाला भुलुन परत महाठगबंधन किंवा स्कॅमग्रेसला आपल अमुल्य मत देउ नये म्हणुन मतदाराला वेळोवेळी ब्रेनवॉश करणे, कॉंग्रेस व महागठबंधनची वास्तविकता समजावणे असे कार्य करावे लागेल ! NDA ला अशी मदत करण हे आपल कर्तव्य आहे ! ह्या कामी सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे ! गेल्या ६५ वर्षांत देशाची अपरीमित हानी ह्या भ्रष्ट कॉंग्रेसी व डाव्या पक्षांने केलेली आहे ! चुकीचे कायदे चुकिचे निर्णय व चुकिच्या पॉलिसीज !! सेक्युलर म्हणत फक्त मुस्लिम समाजाला झुकत माप देण पण प्रत्यक्षात मुस्लिम समाजाला सुद्धा विकासाचे दरवाजे खुले न करण ! ह्या सर्वांतुन विकास करणारा खरा सेक्युलर देश निर्माण करण हे चॅलेंज श्री मोदीजीनी स्विकारलेल आहे ! मतदाराच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची विकासाची गती थांबायला नकोय !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Mon, 02/11/2019 - 23:53
म्हणुन तो माणुस वाचला !! नाहीतर तुमचा राष्ट्रीय जावई आता कोर्टाचे आणि उरलेल्या वेळात ED च्या office च्या चकरा मारतोय !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 00:01
तुमचे राजमाता व युवराज बेलवर बाहेर आहेत !! चक्क आयकर चुकवल्या बद्दल !! श्री मोदीजींनी तरी किती संधी द्यावी ?

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/12/2019 - 06:00
https://www.businesstoday.in/current/economy-politics/national-herald-row-income-tax-department-withdraws-circular-which-diluted-case-against-sonia-rahul/story/307158.html The Income Tax Department has hurriedly withdrawn a recently issued circular that unwittingly gave the Congress Party 'relief' in the National Herald case in which both Sonia Gandhi and Rahul Gandhi are accused.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 22:02
National Herald row: I-T Dept withdraws circular which diluted case against Sonia, Rahul दिनांक ५ जानेवारी २०१९ I-T dept slaps Rs 100 crore tax notice on Rahul, Sonia over AJL income दिनांक ९ जानेवारी २०१९ NEW DELHI: Congress leaders Sonia Gandhi and Rahul Gandhi had “escaped” incomes — over what was declared and assessed — in 2011-12 of Rs 155.41 crore and Rs 154.96 crore respectively, according to an income tax order passed after reassessing their incomes relating to Associated Journals Ltd. Rahul Gandhi had filed a return of income declaring Rs. 68.12 lakh for the assessment year. Also as per the reassessment order, income of Congress leader Oscar Fernandes has been found to be Rs 48.93 crore, according to sources in I-T department. ५ जानेवारीला सुटके चा निश्वास टाकलेला ९ जानेवारीला श्वासच अटकला !!

In reply to by डँबिस००७

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 22:04
ये तो शुरुआत है !! अभी तो जमाई राजा का कच्चा चीठ्ठा खोलना बाकी है !! सलमान सुटला तरी चालेल पण देश द्रोही गांधी परिवारातले लोक सुटता कामा नये !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 02/13/2019 - 07:56
असू द्या हो , tax मध्ये व्यक्ती व सरकार ह्यांच्या दोन बाजू असू शकतात , अशा शेकड्याने केसेस असतात, जर व्यक्तीचे justification कोर्टात टिकले तर तो कर त्याच्या खिशात राहील , नैतर तो कर सरकारजमा होईल, दोन्ही गोष्टी , शेकडो कोटी गांधींकडे रहाणे , किंवा देशाला मिलणे , आम्हाला तितकेच सन्माननीय आहे, तुमचे झोला महाराज किती कर भरतात ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 02/13/2019 - 09:42
बा मोगा, गुलामाला पण लाज आनणारी तुझी निष्ठा बघून डोळे धन्यले.

In reply to by lakhu risbud

Blackcat Wed, 02/13/2019 - 19:50
तुमचे झोला महाराज किती कर भरतात ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

शलभ Wed, 02/13/2019 - 20:42
मोदींचा TDS कापून जात असेल पंतप्रधान म्हणून मिळणाऱ्या पगारातून. काहीतरी लॉजिकल बोलत जा. फक्त रिप्लाय करायचा म्हणून काहीपण बोलत जाऊ नका.

In reply to by जानु

ट्रम्प Tue, 02/12/2019 - 10:43
आणि त्याच्या विरोधात एकाही पुरोगामी पक्षाने किंवा पुरोगाम्या ने विरोध केला नाही - याला म्हणतात ढोंगी पुरोगम्याचीं एकजूट !!!! हेच पूरोगामे गांधी हत्तेला 40 वर्ष होवून गेली तरी गोडसे आणि त्यांचे समर्थकाना बडवन्या साठी आख्या देशात तमाशा करतात .

In reply to by ट्रम्प

बाप्पू Tue, 02/12/2019 - 20:19
पुरोगामी आणि फेक्युलर ची व्याख्याच ती आहे.. त्यांच्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायच्या. आणि इथे जरा काही झाले तर आभाळ फाटल्याचा आव आणायचा आणि गावभर बोंब मारत सुटायचे..

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 00:34
From the book "Advice & Dessent Athor: RBI Governor Y.V. Reddy In the Shashan period of Congress, we had to pledge 47 tons of gold for just Rs 1000 crores. This was the situation of the Indian economy. I remember the Indian economy had to see the day in the early nineties when a country like India had to deposit its gold in the World Bank. In the rule of Rajiv Gandhi, the country's safe was empty & then the assassination of Prime Minister Rajiv Gandhi was done by the LTTE terrorists. Chandrasekhar then became the new new Prime Minister ...The Tijori was empty. They got nervous What to do.? Reddy writes that there was a frustrating atmosphere in the entire country. The Rajiv regime had not given any employment. To enter a business one had to get NOC from fifty places. Unemployment and frustration all around the time of the license permit set by the Congress ..... From eighties to the nineties, *the Congress had put an end to the economy...* at that time the case of brokerage in Bofors guns came out ..... In the book, Reddy writes that *the immense loot of the Gandhi family has brought the economy of the country to the abyss.* In his book, Reddy writes that in those days India's foreign exchange reserves were so low that the Reserve Bank of India decided to mortgage its gold in the World Bank... Then by the order of Prime Minister Chandrashekhar, India pledged 47 tonnes of Gold to Bank of England... At that time an interesting incident and an embarrassment to the Indian public was reported...RBI had to pledge 47 tons of gold in the Bank of England. This was the time when mobile was not there and the land line used to be in limited numbers. It was such a bad situation for the Reserve Bank, New Delhi that 47 tonnes of gold from the building was to be delivered by a van at the New Delhi Air Port. With 47 tonnes of gold, a very old RBI van was sent with two security guards. On the way to airport its tyre burst. As the tyre burst, those 4-5 security guards surrounded the van filled with 47 tons of gold.!! After such efforts, 47 tons of gold reached England, and Britain gave loans to India Rs 1000 crores. I am extremely shocked and angry when people who mortgaged the country for just Rs 1000 crore say that Modi ruined India's economy. *In the 70-year history of Hindustan, there are only 3 years in which Hindustan did not take loans of one rupee from World Bank.* *and they are...* *2015-16, 2016-17, 2017-18* *And yes these three years came in the government of Chaaiwala.*

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 00:52
नोटबंदीच्या नंतर देशात अचानक ईतके ईकॉनॉमिस्ट जन्मले होते. त्यातल्या एकालाही तेंव्हा माहिती नव्हत की गांधी फॅमिलीच्या राजवटी नंतर देशाच्य आर्थिक दुर्दशेमुळे केवळ १००० कोटी रु साठी ४८ टन सोन विकल होत !! आता तरी डोळे उघडा !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 02/12/2019 - 06:05
नन्तर त्याच मनमोहन सरकारने त्याच्या तिप्पट सोने विकतही घेतले, https://en.m.wikipedia.org/wiki/1991_Indian_economic_crisis तुमच्या विकासच्या मुंजीची तारीख ठरली का ? ती मिळत नसली की गांधी नेहरूंचे सुंता जानवे ह्याच्या फुसक्या सुटतात.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 10:54
गांधी नेहरूंचे सुंता जानवे ह्याच्या फुसक्या सुटतात. नेहरु गांधीच माहीत नाही पण तुमच्या नेहमीच सुटतात !! म्हणे मनमोहन सरकारने तिप्पट सोन विकत घेतल !! पुरावा काय दिला ? विकीच पेज जे सांगतय की भारताने कस सोन विकुन अर्थव्यवस्था वाचवायचा प्रयत्न केला !! सोन विकत घ्यायला ते काय गरीब शेतकर्याची शेत जमिन आहे कि कोणीही जावई येतो आणि खरेदी करतो ?

In reply to by डँबिस००७

शाम भागवत Tue, 02/12/2019 - 13:26
काळीमाऊ बरोबर बोलतीय. २००९ साली आपण २०० टन सोन विकत घेतल. तेव्हा डाॅलर सर्वात स्वस्त झाला होता. ₹४०च्या खाली भाव गेला होता. त्यानंतर अंदाजे १० वर्षांनी म्हणजे मागच्या वर्षी ८.५ टन सोन घेतल. पण त्याच बरोबर हेही लक्षात ठेवल पाहिजे की चलनफुगवटा व त्याचे दुष्परीणाम टाळण्यासाठी मनमोहन सरकारने इराण कडून घेतलेले ३ लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने डाॅलरमधे फेडले आहे. असो.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Tue, 02/12/2019 - 13:29
काळी माऊ, तिप्पट नव्हे पाचपट. माझ्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट असल्याने मी तो अभिमान कोणाला कमी करू देणार नाही. हा विनोद होता बरका. :)

In reply to by शाम भागवत

नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 11:47
तीन लाख कोटींचे नव्हे ४२००० कोटींची फेड केली आहे. हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला. https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/

In reply to by शाम भागवत

नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 11:50
तीन लाख कोटींचे नव्हे ४३००० कोटींची फेड केली आहे (६.४ बिलियन डॉलर्स). हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला. https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/

In reply to by नगरीनिरंजन

विशुमित Fri, 02/15/2019 - 13:51
हे प्रकरण इतके जुने झाले आहे तरी देखील रेटून न्यायच चालले आहे. तेच तेच समजून सांगायचा कंटाळा येतो

In reply to by नगरीनिरंजन

शाम भागवत Fri, 02/15/2019 - 14:42
आपण दिलेली लिंक वाचली. आणखीही थोडे वाचन केले. तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. ३ लाख कोटी चुकीची रक्कम आहे. धन्यवाद. _/\_

डँबिस००७ Tue, 02/12/2019 - 13:31
गांधी परिवाराने, पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लावली मग नरसिंव्हा राव यांनी प्रयत्न करुन अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली तर त्यांच्या नंतर ह्याच्या जागतीक स्तरावर फेमस असलेल्या अर्थतज्ञाने तिप्पट सोन विकत घेतल !! दहा वर्षांपासुन वायुदल चांगल्या विमांनांसाठी वाट बघत होत त्यांना सागीतल विमान घ्यायला पैसे नाहीत ! सैनिकांसाठी बुलेट प्रुफ जॅकेट साठी ह्यांच्याकडे पैसे नव्हते कारण सोन घ्यायला पैसे वापरले !!

अनिल अंबानी ह्यांची कोर्टात बाजू कपिल सिब्बल मांडणार! https://www.news18.com/news/india/anil-ambani-to-appear-in-supreme-court-in-contempt-case-over-ericsson-dues-live-updates-2033403.html राजकीय नेते दिवसा त्यांच्या कार्यकर्त्यांना दाणे टाकून झुंजवतात व रात्री एकत्र प्यायला बसतात ह्या ह्यांच्या मतावर शिक्कामोर्तब झाले.

In reply to by ट्रम्प

महेश हतोळकर Wed, 02/13/2019 - 17:30
प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी सांगितले तरी त्यांना पटणार नाही. अग्नीपरीक्षेने पावित्र्य सिद्ध झालेल्या सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणारा यांचा स्वभाव, हे कसले गप्प बसतायत? ३:३० वाजता पत्रकार परिषद घेणार होते, काय झाले कोणास ठाऊक!

In reply to by महेश हतोळकर

झेन Wed, 02/13/2019 - 15:54
हो पण जेपिसी च्या चौकशी ला का टाळतात होवू दे ना दूध का दुध .... त्यानंतर ठेबेवाडी बुद्रुक च्या कमिटीची चौकशी झाली पाहिजे

In reply to by झेन

झेन्या, अरे जे.पी.सीत राजकारणीच असणार आहेत ना? मग त्यांचे मत माहित आहेच.. खरगे/पवार/सिब्बल भविष्यात "राफेलमध्ये घोटाळा झाला नाही. आम्ही आरोप करत होतो हेच चुकले" असे म्हणतील?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

झेन गुरुवार, 02/14/2019 - 09:37
माई त्यासाठीचतर ढेबेवाडी बुद्रूकच्या कमिटीची पण चौकशी बसवली पाहिजे

In reply to by झेन

झेन गुरुवार, 02/14/2019 - 09:45
माईंना मॅगसेसे द्यावे म्हणजे पूढे लोकपाल बनवले की सगळे प्रश्न सुटतीलच एवढे बोलून खाली बसतो

चौथा कोनाडा Wed, 02/13/2019 - 16:59
भारतविरोधी घोषणाबाजी दिल्याच्या आरोपाखाली अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एएमयूमध्ये तणावाचे वातावरण असल्याने इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. एएमयूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त ...... एएमयूच्या १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

In reply to by चौथा कोनाडा

डँबिस००७ Wed, 02/13/2019 - 17:14
अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले जाणार आहे. या ५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यासाठी एएमयू प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आले आहे. ह्या विद्यार्थ्यांना नुसतच विद्यापीठातून काढून टाकण्याने काही होणार नाही ! त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अ‍ॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये.

In reply to by डँबिस००७

इरसाल Wed, 02/13/2019 - 17:45
त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अ‍ॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये. मला दरवेळेस हे समजत नाही की कोणी खोटे आरोप केले की त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करतात त्याने माफी मागितली की सोडतात, मग ते बेणं परत नंतर उठुन आरोप करायला मोकळं ह्यांचा प्रकरण तडीस न्यायला काय हरकत असावी म्हण्जे हे आणी ह्यांची फॉलोअर जनता १० वेळा विचार करेल असलं काही करायला. जसं की.. १. खोटे आरोप लावले आणी ते खोटे होते सिद्ध झाले कि अब्रुनुकसानीचा दावा करुन पैसे वसुल करुनच सोडायचे. माफी घ्यायचीच नाही. २. हे वरचे देशद्रोहाचे आरोप सिद्ध झाले की आजीवन शिक्षण, नोकरी साठी बंदी आणी पुढील आयुष्यात सरकारी योजनांतुन कवडीचाही लाभ मिळणार नाही. ३. लाच घेतली की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास, ४. भ्रष्टाचार झाला की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास आणी असे बरेच थोडा तरी लगाम लागेल असल्या हलकट, पाचकळ, फाजील, मेल्या, वसाड्या, शिपुरड्यांना.

In reply to by इरसाल

डँबिस००७ Wed, 02/13/2019 - 18:47
ईरसाल पुर्णपणे सहमत !! म्हणुनच मॅग्नेटीक रीडर असलेली पावरफुल आयडी कार्डची गरज असते , टेक्नॉलॉजी कोणती ही का असेना, अश्या आयडी कार्ड मध्ये प्रत्येक गोष्ट नोंदली जावी व प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची सक्ती असावी. विदेशात अश्या प्रकारचे कार्ड वापरले जाते. पासपोर्ट नसताना ह्या कार्ड वर तुम्हाला देशा बाहेर जाता येते पण जर तुमच्या नावाने कोण ता ही गुन्हा दाखल झालेला असेल तर देशा बाहेर जाणे शक्य होत नाही. आपल्या देशात एका पावरफुल आयडी कार्डची पुर्ण पणे वाट लावली आहे.

In reply to by चौथा कोनाडा

इरसाल Wed, 02/13/2019 - 17:35
काय उगाच त्या विद्यार्जन करणार्‍या अभ्यासु विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच. डायरेक्ट देशद्रोह......ह्यो अन्याव हाय जज्साब ह्यो अन्याव हाय,,,,,,, महेश ठाकुर खुनी नाय जज्साब, माजा करियर खराब करु नका जज्साब......

In reply to by इरसाल

डँबिस००७ Wed, 02/13/2019 - 18:39
आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच. आपल्या आईवडीलां विरुद्द असहकार पुकारतो , त्यांच्याविरोधात मानसिक घोषणाही देतो पण देशाचे तुकडे म्हणजे मरणाची ईच्छा व्यक्त करणे !! सभ्य मुल अस काही करत नाहीत !!

डँबिस००७ Wed, 02/13/2019 - 17:09
राज्यसभेत बोलताना, स पा चे मुख्य मुलायमसींग यादव यांनी संसदेत मा श्री मोदीजींच परत भारताचे पंत प्रधान व्हावेत अशी शुभेच्छा व्यक्त केली . मुलायमसींग यादव याम्च्या ह्या वक्तव्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

In reply to by डँबिस००७

ट्रम्प गुरुवार, 02/14/2019 - 15:28
चित्र- 1 मुलायम यादवाच्या त्या वक्तव्या नंतर अपेक्षे प्रमाणे आझम खान ला दुःख झाले " हे त्यांचे वाक्य नाही , त्यांच्या तोंडी कोणीतरी टाकले असेल " राबड़ी देवी - " मुलायम सिंग आता म्हातारे झाले आहेत , त्यांच्या लक्षात राहत नाही ते क़ाय बोलतात " सु ताई - " 2014 मध्ये सुद्धा ममो ला मु सिंग ने असेच म्हणाले होते पण परिणाम उलटा झाला व मोदी निवडून आले " थोडक्यात ताईनां पुण्याचा गुण नाही पण पुण्याचा वाण मात्र लवकर लागला . मुलायमसिंह च्या वक्तव्या मुळे मोदिनां फायदा न होवू देण्यासाठी विरोधी पक्षा मध्ये शर्यत लवकर लागली . चित्र -2 आंध्रप्रदेश ला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे सतत कोलांटउडया मारणाऱ्या नायडू नीं दिल्ली मध्ये 1 दिवसाचे उपोषण केले . त्या उपोषणा मध्ये सुद्धा बरेचसे विरोधक एकी दाखवन्या साठी एकत्र आले होते . पण दोन दिवसांत विरोधकांची दुफळी लोकसभेच्या शेवटच्या दिवशी दिसून आली , चिट फंड गैर व्यवहार वरुन काँग्रेस व डाव्यानी तृण मूल च्या खासदारानां ' चोर मचाये शोर ' टोमणे मारून हैराण केले . त्यानंतर लोकसभेच्या बाहेर गांधी पूतळ्या जवळ ममता आणि गांधी म्याडम समोरासमोर आल्या असता ममता ने मैड़म ला " तुमचे खासदार तुमच्या देखत आमच्या पक्षावर टिका करत होते आणि तुम्ही त्यांना रोखले नाही " अशी रागाने तक्रार केली . मैड़म ने ममताच्या खांद्यावर हात ठेवून " दो वुई एक्युज ईच आदर , वी स्टील आर टुगेदर " असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ममता ने हात झिड़कारुन तरा तरा निघून गेल्या . हे इतर कुठे नाही तर साहेबाच्या आजच्या सकाळ मध्ये आले आहे . प्रश्न असा उपस्थित होतो की 2019 मध्ये भाजप सरकार नाही बनवू शकली तर कायम एकमेकांच्या विरोधात असलेले विरोधक 2019 मध्ये स्थिर सरकार देवू शकतील का ? हे असले प्रश्न सामान्य मतदारानां पडत नाही का ?

Blackcat Wed, 02/13/2019 - 20:35
https://www.loksatta.com/desh-videsh-news/ncp-mp-surpiya-sule-speaks-on-mulayam-sing-yadav-statement-on-pm-narendra-modi-1840141/ समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपले मत नोंदवले असून २०१४ मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. मुलायम सिंह यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Wed, 02/13/2019 - 20:44
ही अंधश्रद्धा आहे. === यादव यांनी असे म्हणताच साहेबांनी हसून हात जोडले वाटते. कदाचित मनात म्हणाले असतील "पगले रूलाएगा क्या?" आपल्या मायमराठीत " काय राव चेष्टा करताय!"

ट्रेड मार्क गुरुवार, 02/14/2019 - 07:30
रोशडेल ग्रूमिंग केस कदाचित तुम्हाला माहित असेल. नसेल तर थोडक्यात सांगतो... इंग्लंडमधील रोशडेल प्रांतात एक मोठे रॅकेट उघडकीला आलं ज्यात काही पाकिस्तानी लोक शाळेतल्या मुलींना फूस लावून जाळ्यात ओढायचे आणि मग त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून वापरायचे. असं म्हणतात कि त्या प्रांतातल्या वय वर्षे १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री यातून वाचली नाही. बऱ्याच मुलिंना ड्रग्सचे व्यसन लावून दिले होते. हा प्रकार बरीच वर्षे चालू होता आणि स्थानिक पोलिसांनी पण फारसे लक्ष दिले नाही. अधिक माहिती इथे वाचा. अशीच अजून एक केस रोथेरहॅम मध्ये पण झाली होती, ज्यात १५०० मुली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आल्या होत्या. हे सर्व करणारे मुस्लिम लोक होते पण बऱ्याच वृत्तपत्रात "साऊथ एशियन" असा मोघम उल्लेख झाला. ही डॉक्युमेंटरी बघा. या केस मध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले कारण महत्वाच्या सरकारी स्थानांवर शांतताप्रिय धर्माचे लोक होते. तर या केसमध्ये जे लोक पकडले होते त्यांना इंग्लंडमधून हाकलून लावण्याचे प्रयत्न चालले होते. त्याला "तोंड देता यावे" म्हणून या अपराध्यांना १ मिलिअन पौंडाची लीगल मदत मिळाली. दुसरीकडे स्त्री पोलिसांना बुरखा घालायची परवानगी देण्याचा विचार आहे असे ब्रिटिश पोलीस खात्याने सांगितले आहे. तश्या जुन्याच बातम्या आहेत, पण अश्या बातम्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. युरोपचे, विशेषतः इंग्लंडचे भवितव्य फारसे चांगले वाटत नाही कारण फुकाच्या सेक्युलॅरिझम दाखवण्याच्या नादात आता तिथली शांतताप्रिय धर्मीयांची लोकसंख्या स्थानिकांच्या तुलनेत बरीच वाढलीये. पुढच्या १०-१२ वर्षात ब्रिटन ऑफिशियली शांतताप्रिय धर्माच्या अधिपत्याखाली येईल. इतर देशांना हे जितक्या लवकर समजेल तेवढे चांगले अथवा.... आपल्या सर्वांना एक ठाम बाजू घ्यायची वेळ आली आहे, किंबहुना उशीर झाला नसावा अशी आशा करतो. पण बहुतेक पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय धर्मियांची संख्या जाणवण्याइतकी इतकी वाढली आहे. भारतात तर वाढलेली आहेच आणि सेक्युलॅरिझमच्या नावाखाली "हिंदू" असलेले लोक पण त्यांना पाठिंबा देतात हे भयावह आहे. भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे लोक परीराज्यात आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेड मार्क गुरुवार, 02/14/2019 - 07:46
रोशडेल कांडांतील एका पीडितेने Please, Let me go नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यातील एक वाक्य तर खरंच भीतीदायक आहे - She said: 'These men find it OK to rape non-Muslim girls. या मुलीचे आईवडील दोघेही नोकरी करायचे. साधारण १४ वर्षाची असताना सहज काहीतरी वेगळे करायचे म्हणून तिने वर्तमानपत्रातल्या "मॉडेल्स पाहिजेत" अश्या जाहिरातीला उत्तर म्हणून दिलेल्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने तिला आश्वस्त करत तिच्या घरी येऊन फोटो काढू असे सांगितले. जगाची माहिती नसलेल्या १४ वर्षाच्या मुलीने तयारी दाखवल्यावर दुसऱ्याच दिवशी एक माणूस घरी आला. बोलता बोलता त्याने मॉडेलिंग ला कपडे काढून पण फोटो काढावे लागतात असे तिला पटवले आणि तसे फोटो पण काढले. दुसऱ्या दिवशीपासून ब्लॅकमेल चालू झाले. आईवडिलांना कळू नये म्हणून ती बिचारी हे लोक सांगतील तसे करत गेली आणि त्यांची शिकार बनली. तिच्या कथनाप्रमाणे सुरुवातील एक दोन लोक यायचे नंतर तर लोक लाईन लावून खोलीबाहेर उभे असायचे. अश्या हजारो लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. आईवडिलांना जेव्हा समजले तेव्हा पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी ती वेश्या आहे म्हणून तिच्यावरच आरोप ठेवला. नाईलाजाने आईवडिलांनी पण लहान भावंडांवर परिणाम होऊ नये म्हणून तिला दूर केले. अमली पदार्थ आणि असंख्य अबॉर्शन्स यातून सावरून पुढे कशीबशी ती ऑस्ट्रेलियाला तिच्या चुलत बहिणीकडे पळून गेली आणि मग तिने धैर्य दाखवून हा प्रकार उघडकीस आणला.